(॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,२२४
0) 196128
२०7१००. ॥४$७--/॥४])
(0 (1 7---881--83-8-74--15,000. (00511. 1२1. (111 ०11२५७1171 ९ 1111२1२ ३ ७७५१ क. >. <-| । /१९९62$5161 ]५१० क. 1 १ नो
क स्ेककाळ,, भद्रे . त्ळा 1 न्न वोे८ ०७ ८ २ आ.
1115 ७०ळञा£ आाठपाच ७९ न्लिपापल्ते ठा 6” लि” पा€ ताल वि पावल ७९)०ठ%
ग्रेथसंपादक व ग्रॅथप्रकाशक मंडळीची ग्रेथमाठा-ग्रेथ ३९ वा.
वेढकालनिर्णय.
४-० “9 -मय्यब्िव' च. . दर्पहा काही
लो. बाळ गंगाधर टिळककृत 110 (21107 01 ए२९$€वा'ला85 110 (18 11१०१10125 ० 6 ४6१95. या प्रंथावरून संक्षेपाने रा, रा, केशव लक्ष्मण ओगले, बी. ए. यांनीं लिहिलें,
>---२---२>->-->>>>><<
प्रकादक दामोदर सांवळाराम आणि मंडळी 'अ्रंथसंपादक, प्रंथप्रकाराक इ. ठाकुरेदारी, मुंबई नं. २.
ती वि हीगोवीकिन्वकेकयािकिके ० ८?
संनं १९२८, रके १८४९.
किंमत ८ आणे,
वकि 2222... 0... कण. ०४३७ ७०३७००० महककाबनाळयानकजवॉथीाधधकााााामवधांकॉधकचयंबआधिकिड
इं पुस्तक रा. रा. दामोदर सांवळाराम यंदे यांनीं नं. ३८८ ठकुरद्वार रोड, ..) र र्क 4 ७ चर सुंबई, येथें आपल्या “इंदुप्रकाश” छापखान्यांत छापून प्रसिद्ध के.
७. &*५ ७.
ह्या पुस्तकासंबधानें सव प्रकार्व हक्क प्रकाशकांनी आपणाकडे ठेविले आहेत.
प्रस्तार्विना,
हें पुस्तक लिहिण्यास प्रेरणा कस्णार कारण मुंबई फेणसवाडी जगन्नाथाची' चाळ येथे सांत आठ वर्षे 'चाढू असलेली बालवक्तृत्वमंडळ नांवाची संस्थ होय.' ही संस्था विद्याथ्यांनी स्थापन केलेली आहे, आणि तिचा. सभासद या” नात्यांन लिहिलेल्या विषयांपेकींच प्रस्तुत विषय हा एक आहे. लो- बाळ! गंगाधर टिळक यांनीं सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लिहिलेल्या "112 (01101 07” ]२९568101)25 ॥॥० ७८९ 1 तृर्णा(७ ०. ॥७ ४९१85 [| ओरायन ऊफ वेदांच्या प्राचीनत्वाविषयीं शोध ] नांवाच्या ग्रंथावरून सारांशरूपार्न हें पुस्तक लिहिळें आहे. मूळ ग्रंथ इंग्रजी भार्षेत असल्यामुळे केवळ मराठी जाणणाऱ्या जिज्ञासूंना त्यापासून कांहीं कळावयाजोगें नाहीं. म्हणुन निदान त्याचा सारांश तरी आपल्या मंडळांतील सभासदांस व त्यामुळें प्रसंगोपात्त इतरहि मराठी वाचकांस समजावा, असा! हें पुस्तक लिहिण्यांत मूळ हेतु होता. पण पुढें कित्येक मित्रांनी तें छापून काढावें अशी सुचना केली, त्यावरून मीं ते छापून काढण्यास परवानगी देण्याविषयी मूळग्रंथकार लो. टिळक. यांना विनेति केली, त्यांनीं ती मान्य करून ताबडतोब परबानगी दिली, आणि लिहिलेला मजकूर वाचून पाहून कांहीं सूचना केल्या. त्याप्रमाणें व्यवस्था केल्यावर, ग्रेंथसंपादक व प्रसारक मंडळीचे व्यवस्थापक रा. रा. दामोदर सावळाराम. यंदे यांस हें पुस्तक छापून काढण्याबद्दल विचीरॅळे व त्यांनीं तें मोठ्या संतोषांन ताबडतोब कबूल केल. असो. वर सांगितलेंच आहे की, प्रस्तुत पुस्तक मूळ ग्रंथाचें समग्र भाषांतर नसून सारांदरूप मात्र आहे. तथापि, त्यांत कोणतीहि महत्त्वाची गोष्ट गाळेलला नाहीं, व पूवीपार संबंध तोडलेला नाहीं. मूळ पुस्तकाप्रमाणें जरी यांत भाग पाडलेले नाहींत तरी लिहितांना अनुक्रमार्न भागरश: लिहिल्यामुळे वाचतांनाहि ते सहज कळण्यासास्खे आहेत. त्यांचें थोडक्यांत येथें दिग्दर्शन करतों. प्रथमतः [ पार्ने १-५ ] वेदकालानेर्णयार्चे महत्व व त्याच्या निरनि- राळ्यो पंडितांनी स्वीकारलेल्या निरनिराळ्या पद्धांते सांगितल्या आहेत. पुढें [ पाने ६-१२ .] वैदिककाळच्या पंचांगाचे थोडे वर्णन देऊन यश्यागाचे काळ व वर्षारंभ यांचें विवेचन केलें आहे. यानंतर [ पार्न १२-१९ ] वसं- तसंपात एकाकाळीं कृत्तिकांत होता अर्स दाखविणाऱ्या गोष्टी देऊन तो काळ ठरविला आहे. यापुर्ढे [ पानें १९-३१. ] मुगशीर्षांत वसंतसंपात हता ह
(२)
ब्दासविण्यासाठी मृग्शीप नक्षत्राचे दुसरें नांब जें आग्रहययणी त्याच्या व्युत्प-- “ताचा विचार करून तें एकदां पहिले नक्षत्र होतें असे दाखावेठें आहे; व' त्यांतच आग्रह्मयणी शब्दाच्या चुकीच्या व्युत्पत्तीवर आणखी चुकीच्या गोष्टी कशा रचल्या गेल्या हें सांगून संपाताच्या आंदोलनाच्या कल्पनेचे एक शक्य कारण दिलें आहे. त्याच्या पुर्ढे [पा. ३१-४१ ] मृगाच्या शीर्षाविषयींच्या बेद, ज्ञाह्मणें ब पुराणें, यांतील व तश्याच ग्रीकपुराणांतील गोष्टी देऊन त्यांचें निकट साम्य दाखाविलें आहे. नंतर [पा. ४१-५४ ] ग्रीक ओरायन व त्याचा पट्च यांचें आपला प्रजापति छर्फ यश व त्याचें उपवीत यांशी पारशांचा होम [ आपला सोम ] व त्याची मेखला यांशीं साम्य दाखवून अकि ओरायन शाब्द वेदिक आग्रयण शाब्दापासून निघाला असावा असे सांगितलें आहे. [ या सर्वोच्या मुळाशीं वसंतसंपांत एका काळी मृगांत होता ही कल्पना आहे, ] त्यापुढे [ पा. ५४-६१ ] वैदिककाळच्या लोकांचें ज्योतिषविषयक ज्ञान किती होते हें सांगून तेव्हां वसंतसंघात मृगशीषॉत होता हें दाखविण्यास प्रत्यक्ष पुरावा म्हणून क्रग्वेदांतील एक क्रचा व एक सबंध सुक्त यांचें विवेचन केलें आहे. शेवटीं [ पा. ६१-७० ] वसंतग्रंपांत त्याहूनहि पुढें म्हणजे पुनबंस नक्षत्रामध्यें होता असे दाखावेणारी एक गोष्ट देऊन पुन्हां एकवार तिन्ही काळ म्हणजे कृत्तिकाकाळ, मगशीर्षैकाळ व पुनर्वसुकाळ यांच्या मर्यादा सांगून हीं अनुमानें इतर गोष्टींशी अगदी आवि- रद आहत असें दाखविलें आहे.
आपल्या इकडे वेदकालासंबंधानें आणखीहि कित्येक जणांनीं लिहिलें आहे, त्यांत के, शे. बा. दीक्षित यांनीं त्याचा बराच ऊहापोह केला आहे. प्रस्तुत त्वा सवांच्या विचार न करितां, या पुस्तकांत आलेल्या महस्वाच्या गोष्ीसंबंधें दीक्षितार्चे मत काय आहे हे थोडक्यांत पहावयाचे आहे. लो. टिळकांनी ““ ओरायन ? हें पुस्तक इ. स. १८९४१ या सालीं छापिलें. त्या वेळीं“ मारताय ज्योतिःशास्त्र ” जरी छापिळें नव्हतें तरी त्याची हस्तलिखित प्रत त्यांनीं पाहिली होती, [ मूळ पुस्तकाचे प्रथम प्रकरण पहा, ] तथापि दीक्षितांचा सदर ग्रंथ त्यानंतर छापल्यामुळें त्यांनी ““ ओरायन * मध्यें प्रति« पादिलेल्या कांर्डी गोष्टींवर जे आक्षेप काढिले, त्यांचा थोडासा विचार करू,
वर्षारंम पूर्वी क््संतारंमी होता ही गोष्ट दोघांसह्टि मान्य आहे. परतु पुढें थोडा मतभेद आहे, तेत्तिरीयसंहितेतील. संबत्सरसत्राच्या अनवाकांत जे तीन.
(३)
वषारम सांगेतलें आहेत, ते लो. टिळकांच्या मतें उदगयनारंभींच होत. परंतु त्यासंबंधाने दीक्षिल म्हणतात. [ भा. ज्यो, पा. १३५ ] “ क्रक््संहिताकाळी मृगांत संपात होता ही गोष्ट स्वतंत्रपणें सिद्ध होते. तिला फाल्गुनांत उदगयन असा अर्थ पूर्वोक्त अनुवाकांत करून त्याचा आधार घेण्याचें कारण नाहीं. तसा अर्थ करण्यास अडचणी आहेत, त्यांच्या मतें सद्र फाल्गुनीपूर्णमासाचा संबध वसंताशींच आहे. एकदर्रीत “शयजुर्वेदसंहिताकाळीं व तदनुसार पुढें सर्व वैदिककाळीं वर्षारंभ वसंतारभीं होत असे ! व वेदामध्ये * <उदगयनाबरोबर वर्षारंभ होत अस, असें श्ापकहि कोठें नाहीं? असें त्यांचें मत होतें.
कुत्तिकांमध्ये बसंतसपांत होता याला दौक्षितांनी एक प्रत्यक्ष आधार दाखाविला& आहे. दतपथ > ब्राह्मणामध्यें ५ कृत्तिका पुष्कळ आहेत व जो त्यांवर अग्न्याधान करतो तो पुष्कळपणा मिळवतो. ह्मणुन कृत्तिकांवर आधान करावें, या मात्र पूर्वदेशपासून चळत नाहींत. इतर सर्व नक्षत्रे पूर्व- दिशपासून चळतात ' अश्या अर्थाची वाक्यें आहेत. त्यांत “ पूर्वेपासून चचळत नाहींत ' असें म्हटलें आहे; यावरून त्या नेइमीं पूर्वेख उगवतात, म्हणजे त्या विधुववृत्तार आहेत असें सिद्ध होते. आज कृतिका विषुव- वत्तापासून दूर आहेत. या स्थानचळलनाला सुमारें ५००० वर्षे लागलीं असें गणितानें ठरते, यांमध्यें थेट पूव कोणती हें समजण्यांत जरी एखाद्या अशाची चूक झाली तरी त्यायोगार्ने सुमारें २०० वर्षाहून अधिक चुक पडणार नाहीं. या प्रत्यक्ष आधारामुळें कृत्तिकादिगणनेवरील सर्व आक्षेप दूर होतात, इतकेच नव्हें तर इतर कमी दजांच्या आथारांना फारच बळकटी येते.
कृत्तिकांच्या पुढें जातां जातां रोरैर्गामध्यें एकर्दा वसंतसंपात होता असें दास्क्यावयास प्रजापाते व रोहिणी यांच्या गोष्टीवरून थोडासा आधार मिळत्ते हँ पुढें आलेंच आहे. त्याच्यापुढें गेले म्हणजे मगांत ज्या वेळीं संपांत होता त्या काळाशी येऊन आपण ठेपतो. मृग.त वसंतखंपांत होता हें दाखविण्यास फल्युर्नापूषमासी उद॒गयनाबरोबर वषारंभ होत असे, असें मानून जो एक अप्रत्यक्ष आधार म्हणून धतला आहे त्यासंबंधाचा दक्षतांचा मतभेद वर
* आ. ज्यो. पान ६८. >भा. ज्यो, पान १३२, * भा. ज्यो, पान १२७
% २-१-२९ एता हवे प्राच्ये दिशो न च्यवन्ते सवाणि हृ वा अन्यानि नक्षत्राणि प्राच्ये दिशक्यवन्ते ।
(४)
सांगितलाच आहे. याच्या दुसऱ्या एका आधारासंबंधानेंहि मतभेद .आहे आग्रहायणासंबंधाने विचार करतांना, मार्गश्यीरष्रीमध्ये एकदां वर्षारम हाता अशी प्राचीन ज्योतिविदांची कल्पना आग्रहायणी शब्दाच्या चुकीच्या व्युत्प- स्तीबर झाली, कारण त्याच्या प्रसिद्ध अर्थांप्रमार्णे | वर्षांची पहिली रात्र ] पाहिल्यास आग्रहायणाची म्हणज मार्गशीष्राची पोर्णिमा ही वष,रंभाची रात्र असली पाहिजे असें होतें; परंतु वषारंभ वसंतारंभी धरा अथया उद्गयनी धरा, कसेंहि केळे तरी त्यावरून विलक्षण प्रकारची अनुमाने निघतात; म्हणन मागैश्ीषधे हा महिना वर्षारभा'चा होता असे मानतां येत नाहीं, असें लो टिळकांनी प्रतिपादन केळ आहे. यावर दीक्षित म्हणतात * “ मार्गशीष हा वर्षारंभाचा पहिला मास अन्त प्रत्यक्ष द खले आहेत; तर ती गोष्ट नाक- बूल करतां येत नाहीं. ? त्यांच्या मरते मगशीरपयुक्त पोणिमेच्या दुसऱ्या दिवशीं वर्ष सुरू होणें असंभवनीय नाही. आणि त्याप्रमाणे होत अस; परंतु हे दीक्षितांचें म्हणण बरोबर दिसत नाही. कारण, ज्या काळासंबेधारने हा वांद चालळा आहे, त्या काळीं, बततसंपतांत सूर्य असतांना वर्षारंम होत अस; व' हँ म्हणणें दक्षितांस सवथेब मान्य आहे, आणि अग्रहायण याचा ज्याच्यापुढे वर्ष लागते म्हणजे च्या नक्षत्री सूय आला असतां संपातांत असतो आणि वर्ष सुरूं होते तें नक्षत्र, असा अर्थहि त्यांस मान्य आहे. आता ते म्हणतात, ““ [ पूगिमान्त ] मासाच्या अन्तीं मगशीपे नक्षत्री चेद्र असता दुसरे दिवशीं वर्ष सुरु करण्याची पद्धति होती, आणि त्याका!रतां त्या नक्षत्रास आग्रहायणी नांव पडलें असलें पाहिज, ”” आतां पणेमेला जर चंद्र मगांत आहे व त्या वेळीं वसेतसंपात मृगांत असून वर्षारंभ जर वसंतस« पांती स्य असतांना होतो आहे, तर सर्याहि तेव्हां मगातच आला, पण तो दिवस पोेर्णिमेचा आहे हें विसरतां कामा नये. सर्येचद्र त्या दिवशीं समोरा- समोर असावयाचे; हणजे अशी स्थिति होणें शबय नाही अस हाते. म्हणून त्या वेळचे बषोरभ धरण्याचे तत्त्व तरी कांदीं निराळे असलं पाहिजे, अथवा मार्गशीष महिना वषारभाचा महिना नसला पाहिजे, किंवा अग्रह्मायणाच! -बरचा अथे नसून दुसरा कांहीं तरी असला पाहिजे. यांपकी पहिली व शेवटची गोष्ट म्हणज वसंतांत वर्षारंभ ब अग्रहाणाचा बर दिलेला अथ, ह्या दीक्षितांस मान्य आहेत. अथोत् मार्गशीष हा वर्षारंभाचा महिना नव्हता हें सिद्ध होतें
* भा, ज्या, पा1 ५ -। २-१ .:। ी.
(:५)
आतां उदगयनीं वर्षारंम होत नव्हता असें जे दोक्षितांचें म्हणणें आहे, त्याचा थोडा विचार करूं, ““न पूर्वयोः फल्गुन्योरभिमादधीत । एघा वे जधन्या रात्रिः संवत्सरत्य । यत्पूर्वे फल्गुनी ॥ उत्तरयो; [ फल्युन्यो: ] आदधीत | एषा वै प्रथमा रात्रिः संवत्सरस्य । यदुत्तरे फल्गुना । मुखत एव संवत्सरस्या- म्रिमाधाय | वसीयान् मवाति ? [ तै. ब्रा. १-१-२ ] या तैत्तिरीय ब्राह्म- णांतील वाक्यामध्ये पूवाफल्गुनी संवत्सराची शेवटची रात्र व उत्तराफल्युनी ही पहिली रात्र अस म्हटलें आहे, यावर दीक्षित म्हणतात, “ वेदकालीं महिने चांद्र होते; तेव्हां वषारभ चांद्रमासाच्या आरंभी होत असे हें उघड आहे. तेव्हां वरील वाक्यांतील पूवाफल्गुनी हें चांद्रमासाचें रोवटच नक्षत्र आणि उत्तराफल्गुनी हें पुढील मासांच आरंभीचे नक्षत्र आहे हें उघड आहे. हे मास पूर्णिमान्त होते असें दीक्षितांचें मत आहेच. आतां पूर्णिमला चंद्र उत्त- राफल्गुनीवर असतांना जर वषोरंभ होतो, तर हा वबषोरंभ कोणत्या प्रकारचा असला पाहिजे £ सूर्य त्या वेळीं उत्तराभाद्रपपाजवळ असणार. व जर ह्य वषीरंभ वसंतारंभींचा असेल तर वसंतसंपात उत्तराभाद्रपदांत आला; म्हणजे जवळ जवळ आजची स्थिति किंवा सुमारे २१००० वर्षांमागची स्थिति आली. पण तै. ब्रा. काल इतका जुना आहे अले दोक्षितांस कधीही कबूल असणार नाहीं. अर्थात् हा वपोरंभ वसंतारभीचा नव्हे; उदगयनाबरोबरचाच असला पाहिजे. आतां तेत्तिरीय संहितेतील संवत्सरसत्रांत दिलेल्या तीन वर्षा- रंभाच्या विचारावरून, फल्गुनीपूर्णमासी होणारा व्पौरेभ त्या वेळीं चाढ़ नसुन त्याच्या' मार्गे केव्हां तरी, तो चाळू होता हं उघड होतें. त्या संहिताका.- लाच्या पूर्वी, वसंततसंपात मगांत होता हे दीक्षित कबूळ करतातच. एवंच तो ब्षारंभ उद्गुयू्नी होणारच .होता हें लो. टिळकांचे म्हणणेच खरें दिसतें
मागशीत महिना वषारभाचा माहना हाता हे दाखविण्यास दोक्षितांनीं अलखिरणीपसर मेथास्रा आधार, दिला आहे. ते म्हणतात-“ त्याने [ अल बिर्णीने, ] लिहिले , आहे कॉ, संथ ब्रगेर प्रांतांत मार्गशीपीत वपीरभ होतो थण हा वर्षारंभ उत्तरायणाबरोबरचाहि नव्हे, वसंतारंभीचाहि नव्हे,' हे वरव युढे सांगितलेंच आहे. मग तो दुसऱ्या न प्रकारचा असेल,तर कोण जाणे१
याप्रमाणे क्ीक्षितार्नी” काढलल्या दोन आक्षपांचा थोडा विचार केला
आता हे आक्षप खरे आहेत असें जरी क्षणभर मानळें, तरी त्यावरून लो टिळडु
*& भ'. ज्य. पा. १२३३१.
(६)
“कांनी काढलेल्या अनुमानांना कांहीं बाध येत नाहीं, हें दीक्षितांनींहि सांगि- *तळेळें आहे. म अनुमानासंबंधाने दीक्षित लिहितात काँ, “ या अनुमानांनी ऱ्वेदकालाची उत्तर मर्यादाच काय ती स्थूलमानाने निश्चित करतां येते. त्याची -यूर्व मयीदा कोणी ठरवावी ? ती शकापूर्वी सुमारें ६००० वर्षे याहून अर्वो- चीन नाहीं, एवढे खास, याच्या पूर्वी वेदमंत्र कधी प्रकट झाले हें कोणासाहै सांगतां येणार नाही. ?
तात्पय, वेदकालासंबेधाने लो. टिळकांना घातलेल्या मयादा आतां सर्वोस ग्राह्य व्झाल्या आहेत. दुसर््याहि अगदी निराळ्या गोष्टींवरून जमनींतील बान युनि- व्हार्सिटींतील डोक्टर जाकोंबी यांने हींच अनुमानें कार्ढेंलीं % आहेत. शिवाय आपलेकडील विद्यमान ज्योतिःशास्त्रविशारद रा. रा. वें. बा. केतकर यांनी तेत्तिरीय ब्राह्मणांतील [ ४, १, १५] '“' बृहस्पति: प्रथमं जायमानः तिर्ष्यं नक्षत्र प्रादुर्बभूव” | या वचनावरून त्यांचे गणित करून बृहस्पातिकत तिष्य नक्षत्राच्या अधिक्रमणाचा काळ इ. स. पूवी ४६५० वर्षे असा काढिला आहे, याहि गोष्टीवरून त्या अनुमानास आणखी बळकटी येते. मोक्षमुलर, हो, वगैरे लोकांनी काढिलेल्या वेदकालावर तर मिस्त ठेवावयासच नको. असो.
अशाप्रकारचे पुस्तक मराठी वाचकास जरासें कठीण वाटण्याचा संभव आहे. परंतु खरोखर तें कठीण नाहीं. कारण हे. समजण्याला ज्योतिःशास्त्राची जरी माहिती थोडीशी पाहिजे, तरी गणिता'ची त्यामध्ये मुळींच भानगड नार्ही. कांहीं ज्योतिःशास्त्रविषयक नांवांचे अर्थ मीं टीपांत दिलेले आहेतच. त्याव- रून एकंदर मजकूर समजण्यास सुलभ होईल, तरी यासंबंधाने के० दीक्षितां- च्या ज्योतिरविलास नांवाच्या पुस्तकाची पहिली कांहीं प्रकरणें वाचणे सोईचे होईल. त्यांत विशेषतः दिव्य भ्रमण, देवांची मोदिरे व पंचांग, ही प्रकरणें क्वश्य वाचावी. भारतीय ज्योतिःशास्त्र या पुस्तकाचाही बराच उपयोग होईल.
दोवठीं मूळ ग्रेथकर्त लो. टिळक यांनी हे पुस्तक पसंत करून वे प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली याबद्दल त्यांचे आभार मानून ही प्रस्तावना भुरी करतों.
जगन्नाथाचा चाळ, मंबई । ._. २ १ झु ह् के. *. प ओगले. पोष वंद्य १०, रके १८२९,
$ आर्थिटक होम इन् घि देदाजूची प्रस्ताक्रया पान १ ५६.
-व्म -्ब्ज शू
पुगिणे मनिनष्यकृष्णमिंद्र: । त्र: १-२३- १: प्दुस्व मार्यिन मूच तमुत्मं माथयावधो.। ११-८७ 1 सिरोन्बस्प राविष'। क. १०-८६-५., व | श्या न्वॅस्य जभिपदेपि कर्णे बसहयुः क १० ८६ ४?
'गे ते “वानी रध रक्षिारे चनुरशी'पथीरक्ती* ह. पाची
अ न्रीी
९७ > € ह &- टे च
बेदकालनि्णंय
“या७६००----
' पले वेद हे प्रस्तुत उपलब्ध असलेल्या सर्व रेथांमध्यें अत्यंत प्राचीन आहेत याविषयीं आतां कोणासहि शांका नाहीं. मानवजा- तीचा निदान त्यांपैकी आर्यद्याखेचा तरी अतिप्राचीन इतिहास समजण्यास वेदांसारखें दुसरं कोणतेच साधन नाहीं, अशी मॅक्समुलरप्रभृति पाश्चात्य संस्कृतज्ञ पंडितांची सुद्धां पूण खात्री झालेली आहे. यासाठी या वैदिक क्रचा सहजगत्या रचण्यास, आदिकवि वाल्मीकीप्रमार्णेच, अत्यंत प्राचीन अशा वैदिक क्रप्रीना ज्या काळीं स्फूर्ति होत होती त्या काळाचें मान साधारणपणें तरी निश्चित करणें हें फार महत्त्वार्चे आहे. आतांपर्यंत, वेदकालाशी तुलना केली असतां ज्यांना अगदीं अर्वाचीन म्हणावें लागेल अद्या गोतमबुद्धादिकांपासून तों दोंकरा'चारयाच्या हातून बोद्ध- सर्माचा पाडाव होऊन अद्वेतेवदांतमताची स्थापना होइपर्यंत घडलेल्या गोष्टींचा, कित्येक ग्रीक ग्रंथ, अशोक राजाचे दिलालख, तसेंच कित्येक चिनी भ्रवाशांचीं वर्णने या व दुसर्या कित्येक कमीजास्त महत्त्वाच्या साधनांच्या साहाय्याने, सरासरी कालानुक्रम लागला आहे. परंतु या कालाच्या पलीकडे गेठें असतां आर्यावर्ताच्या इतिहासाविषयी निश्चित असें कांहींच समजत नाही; व त्या सर्वात जुना परतु मानवजातीच्या इतिहाससंश्षोधकास अत्यंत महत्त्वाचा असा जो क्र्म्वेदकाल, त्या संबंधानें तर सध्या केवळ अंधुक अंधुक असे तकच चालले आहेत,
र वेदकाळनिर्णय.
तर मग वेदकाळ निश्चित करणें शक्य तरी आहे कीं नाहीं ? या प्रश्नाने पुष्कळ प्राचीन व अर्वाचीन विद्वानांच्या बुद्धीला आजपर्यन्त चकाविळें आहे व ( टिंळक झणतात ) जरी आही या विषयावर लिहिण्याचे धाडस केलें आहे, तरी प्रस्तुत प्रश्नाचा सांगोपांग विचार करून *अखेरचा निकाल लावला असें कांहीं हणतां यावयाचे नाहीं. तरी या विवेचनाच्या योगानें आर्य लोकां- च्या अतिप्राचीन सुधारणाकाळावर थोडा तरी अधिक प्रकाश पडेल असें वाटतें. परतु तें ठरविण्याचें काम विद्वानांकडेच सोंपाविलें पाहिजे.
या विवेचनास सुरुवात करण्यापूर्वी वेदकालानिणय करण्याकरितां विद्वान् लोकांनीं आजपयंन्त कोणकोणत्या पद्धतींचा स्वीकार केला आहे, हें थोडें पाहूं. मॅक्समुलरपरभृति लोकांनीं भाषापद्धतीचा उपयोग केला आहे. या पद्धतीप्रमाणे एकंदर वेदकालाचे छंदःकाल, मंत्रकाल, ब्राह्मणकाल. आणि सूत्रकाल असे न्वार भाग होतात. अशाप्रकारचे चार भाग कल्पून प्रत्येक भागाला दोन दोनरी वर्षे देऊन मॅक्समुलरने कग्वेदकालाचा अवधि ८०० वर्षीचा मानिला च ज्या अर्थी हे सर्व काल ><बुद्धाच्या कालाच्या पूर्वीचे आहेत त्या अर्थी त्या काल्य़पासून मार्गे ८०० वर्षे मोजलीं कौ, वेदकाल सुमारें इ, स. पू, १२०० बषापर्यंत जाऊन ठेपतो.
परतु ही पद्धति बरीच सदोष आहे. कारण या पद्धतीचाच स्वीकार करून निरनिराळ्या लोकांचीं निरनिराळी मतं झाली आहेत. कोणी बर सांगितलेल्या चचार भागांऐवजी तीनच समजतात. कोणी चार समजनाहि प्रत्येक मागाला दोन वर्षे देण्याऐवजी अधिक देतात. डॉ. हो यानें या प्रत्यक भागाला ५०० वर्षे देऊन वेदकालाचा आरंभ इ. स. पूर्वी २४७० पासून २००० पर्यंत ठर-
तयर स हिंसा अ]
* मूळ पुस्तर्क रा. टिळक यांनी १८९३ च्या सुमारास लिहिले. आतां स्यांतील कालनिणेय बहुमान्य झाला आहि.
> गौतम बुद्ध इ. स, पूर्वी ५०० वर्षांच्या सुनारास होऊन गेला असे विद्वान् लोकांचें मत आहे.
वेदकाळनिर्णय. कि
विला आहे. .म्हणून अश्या .रीतीनें ही पद्धति अगदी अनिश्चित असल्यामुळें -वेदकाल निश्चित करण्याकरितां हिचा फारसा उपयोग होणार नाहीं.
आतां दुसरी ज्योतिषपद्धति, वेद ब्राहमर्णे व सूत्रे यांत ज्योतिषाविषयी ज॑ कारही उल्लेख आलेळे आहेत, त्यांवरून आपणांस आर्यसुधारणेचा अगदीं जुना काळ निश्चित करतां येईल असे बऱ्याच जणांस वाटत होते. परंतु या दिशेच्या प्रयत्नांस त्यांस वाटलें होतें तितर्के यश आलें नाही. कारण सांप्रत जे ज्योतिषविषयक ग्रेथ उपलब्ध आहेत, त्यांपैकी वेदांगज्योतिष खरीजकरून सगळे अर्वाचीन काळचे आहेत, या ग्रंथांमध्ये ग्रीक लोकांच्या ज्योतिषाचीहि भर पडलेली असल्यामुळें, स्तसच त्यांमध्ये काळमापनाच्या रीती निरनिराळ्या असल्यामुळें व दुसऱ्या कित्येक कारणांमुळे, अवाचीन ग्रेथांमध्यें आढळून येणाऱ्या ज्योतिषविषयक गोष्टींचा बरोबर अर्थ लावणें बरेंच दु्धेट होतें, याशिवाय दुसऱ्याहि कांहों भासमान अडचणी या पद्धतींत आहेत. उदाहरणार्थ, कांहीं लोकांनीं वेदाइतक्या जुन्या काळीं अयनांतबिंदु, *संपातबिंदु, वगेरे गोष्टींचें यथाथ ज्ञान होणें संभवनीय नाहीं, अश्शी दका काढिली आहे. या दंकामध्यें तथ्य किती आहे हें आपण पुढें पाहू. सध्या इतर्के सांगणे अवश्य आहे, कीं असल्याप्रकारच्या दका काढून, वेदांमध्ये आढळणाऱ्या प्रत्यक्ष वर्णन केलेल्या अशा ज्योतिषविषयक गोष्टीनांहि कांहीं संस्कृतज्ञ पंडितांनी निर्थक म्हटलें आहे.
* सूयीचा ( वास्तविक पृर्थ्वांचा ) नक्षत्रांतून फिरण्याचा माग म्हणजे क्रान्तिवृृत्त व आकाशाचे विषुववृत्त हीं दोन्ही एका पातळींत नाहींत. त्यांमध्ये सुमारें २२३ अंशांचा कोन आहे. म्हणजे हीं दोन वतुळें एकमेकांस दोन बिंदूत छेंदितात ह्या छेदनबिंदूंस संपात म्हणतात. यांपैकीं ज्या संपाताजवळ सूये आला म्हणजे वसंत क्रतूला आरंभ होतो ता वंसतसंपात व दुसरा शरत्संपात, या बिंदू. पाऱून ९० अंज्यावर असलेले जे दुसरे बिंदू त्यांस अयनबिंदू म्हणतात एक उत्तरायण व दुसरा दक्षिणायन बिंदु. आतां या वर सांगितलेल्या वतुळांपेकी पहिले म्हणज क्रांतित्रत्त हें स्थिर आहे; परतु दुसरें ज विषुववृत्त तें चल आहे. त्यामुळें त्यांना छेदणारे संपातर्बिदूही चल आहेत. संपातचलन किंवा अयनचलन जं म्हणतात तें विषुववृत्त चल असल्यामुळेंच होतें.
वेदकाकानिणेय,
परंतु या ज्योतिषपद्धतीला नांवें ठेवण्यांत पाश्चात्य पंडित लोकांनी फालील सावधपणा दाखावेला आहे असें म्हणावें लागते. या पद्धतीमध्ये अडचणी नाहींत असें नाहीं. परतु या लोकांनी त्याचा विनाकारण फाजील बाऊ करून ठेविला आहे. मुख्य मुद्दा लक्षांत ठेऊन त्यांत मिसळलेल्या इतर वायफळ गोशि त्यांतून काढून टाकण्याचा योग्य प्रयत्न न झाल्यामुळें अशाप्रकारच्या चुका त्यांच्याकडून झाल्या आहेत. बेंटलेप्रभ्रति कित्येक लोकांनीं या पद्धतीचा स्वीकार करतानां पुराणांतील योष्टींवर व राब्दव्युत्पतरीवर बराच भार ठेविला आहे. परतु त्या गोष्टींना प्रत्यक्ष वेदांमध्ये किती आधार आहे हें पहाण्याचा त्यांनीं प्रयत्न केला नाहीं. कारण युराणांतील गोष्टी वेदांतील गोष्टीची कित्येक रूपान्तरे हाऊन झाल्या आहेत व अथे होतांना त्यामध्ये दुसर््याहि कित्येक गोष्टी मिसळल्या आहेत. यासाठी त्यांना वेदांमध्ये आधार सांपडल्याबांचून त्यांवरून कोणतींहि निश्चित अनुमानें काढणें रास्त होणार नाहीं. म्हणून पुढील विवेचनामध्ये, संहिता, त्राह्मणे व त्या सरवोत जुना जो क्र्खेद त्यामध्ये आढळणाऱ्या उल्लेखांवरून भारतीय 'वाड्य़याचे भौगोलिक व ऐतिहासिक आधारांबवरून ठरविलेले प्राचीनत्व पूर्ण- थर्णे स्थापन करितां येईल असे दाखविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. असल्या- अकारचे प्रयत्न गोडबोले, दीक्षितप्रथभति भारतीय ज्योतिर्विदांनी केले आहेत, परतु त्यांकडे जावें तितकें विद्वानांचे लक्ष गेलें नांही, पुढील विवेचन त्यांनी चाळू केलेल्या प्रतिपादनाचीचच पूरणिका आहे, असे म्हटल्यास हरकत नाही.
वेदकालाचा निर्णय करण्याकरितां ज्या वेदवाक्यांचा आधार घ्यावयाचा तीं कशाप्रकारची असतील, हें थोड पाहिले पाहिजे. वेदकाळी आतांच्या- सारखी वधयंत्रें नव्ह्ती हें स्पष्टच आहे. अथौत् त्या वेळीं फक्त डोळ्यांनीच . जें दिसेल त्यावरून सर्ब अनुमान बांधावी लागत. म्हणून त्या डोळ्यांच्या चेथांमध्ये सूक्ष्म गणिताची गरज मुळींच नव्हती. अगदीं ढोबळ प्रमाणावरच सर्व गणित होतें. अर्थात वर्षंमानहि आतांच्या इतकें.सूक्ष्म ठरळें नव्हतें. वषीतील “निरनिराळे काळ म्हणज क्र॒तु यांचे एक चक्र संपून दुसरें सुरू| झाले म्हणज दुसरें वर्षहि चाळू हात असे. त्या वेळीं कालमान सर्व लोकांस समजण्यासाठी
वेदकाळनिर्णेच, “द
पपशभशापाशी 0 ० कणी? २ 00
आतांच्याप्रमाणे पंचांगाची व्यवस्था नव्हती हं खर. तरीपण कांर्दीतरी तसें साधन त्या लोकांनीं करून ठेविळें होतें यांत संदाय नाही. कालमापनाच्या इली ज्या साबन चांद्र, नाक्षत्र व सौर अशा रीती आहेत,त्यांचा वैदिक म्रथांमध्ये कोठेही उल्लस नाही ब वेदांगज्योतिषारवरीज दुसरा कोणताहि पंचांगसाधनावर जुना अथ नाहीं. यासाठी त्यांची कालमापनाची रीति कशी हाती हँ फक्त कित्येक वेदां- तील उल्लेखांवरून अथवा यशग्रेथांत वर्णन केलेल्या जुन्या देतकथांवरूनच सम- जून घेतलें पाहिजे, क्र्ग्वेदांतील कित्येक यागसूक्तांवरून यशयागपद्धति त्या वेळी बराच प्रोढ दहोस आली होती, हें उघड दिसतें. व इतकी स्थिति महिने, काूतु व वष यांचें चांगळू॑ ज्ञान झाल्याशिवाय होणें संभन- नीय दिसत नाही. यासाठीं त्या वेळीं कालनिश्वय करण्यासाठीं कोर्ह- तरी व्य़बस्था वेदिक त्र्क्नांनीं करून ठेविली असलीच पाहिजे अर्स उघड होतें. आतां या व्यवस्थेचे निश्चित स्वरूप जरी समजले नाही, तरी यशयागसंबर्धा ग्रेथांवरून इतकें दिसतें कीं, चंद्राचे वद्धिक्षय, त्र्तूंच भेद व सूर्याची दक्षिण घ उत्तर अशीं दोन अगने, ह्या त्या काळीं कालमापनाच्या मुख्य मुख्य खुणा होत्या. दुसरी विशेष गोष्ट अशी आहे की, जुने याग किंवा संत्रे यांतील मुख्य गोष्टी व संवत्सरांतील मुख्य गोष्टी या एकच आहेत. ही सत्रे एक एक वर्षाची असत व तीं सूर्याच्या वार्षिक गतीच्या अनुरोधानेंच केवळ बसविलेली असत. त्यांचे सहा सहा महिन्यांचे दोन भाग करून प्रत्येक महिन्याला तीस तीस दिवस दिलले असत. या दोन भागांच्या बरोबर मध्ये विषूवान् म्हणजे मध्य दिवस अथवा विघुर्वदेन हा असे. यावरून असे उघड दिसते कीं वेदिक कर्षीनी आपले पंचांग मुख्यत्वेकरून यागकर्मासाठींच केलें होते, व तसेच यशयाग नियामित वेळीं करण्याच्या योगानें पंचांगाची व्यवस्थाहि बरोबर रहात असे. या वार्षिक स्त्रांमध्यें आहुतीचे काल म्हणज रोजचे प्रातःकाळ ब
सायेकाळ, दर्दामास, पूर्णमास व प्रत्येक क्रतूचा व अयनाचा आरंभ हे होते. अशा रीतीनें सत्र पुरे झालें म्हणज वर्षद्दि पुरें दोत अस; व हणुन संवत्सर ब
कज
--_---: शश“
* पहा-बौधायनसुत्र २-४-२३, मनुस्हति ४-२५, २६.
वेश्काकानिणेय भै श् वेल्कारळानेणेय क ततक क ह क क त हा 5:26. __.__ > क
यश हे दोन शब्द बहुतेक समानार्थक'च' झाले. हते. “ संवत्सर: प्रजापति: ।. प्रजापतिर्यश; । ६? या ऐतरेय ब्राह्मणांतील व “' यज्ञो वै प्रजापति: । संत्रत्सर! प्रमापतिः । ” या तैत्तिरीय सेहितेतीळ वाक््यांवरून तर हें अगदी. उघड. उघड हेते. असो.
आतां या 'संवत्सराचे ऊफ यज्ञाचे जे मुख्य भाय त्यांचें थोडेसे परीक्षण; केलें पाहिजे. कालमापनामध्यें मूळ परिमाण सावन' दिवस हें धरीत असत, अँशा तीस साबन दिवसांचा एक माहिना व अश्या बारा महिन्यांचे हणजे ३६० सावन दिवसांचें एक वर्ष होत असे. परतु तुलनात्मक व्युसत्तिशास्त्रावरून: प्राचीन आये लोक चंद्रावरूनच महिने ठरवीत असे दिसते, परतु तीस सावन दिवसांचा महिना चांद्र महिन्याबरोबर जमणे शक्य नाहीं. हणून सावन व चांद्र महिन्यांचा मेळ घालण्यासाठी सावन महिन्यांतून एक एक दिवस गाळीत असत. . परंतु पुढे जेव्हां चांद्र > व सोर वर्षोंचाहि मेळ घालणें जरूर पडलें, तेव्हां त्यासाठी अधिक दिवस अथवा अधिक मास धरण्याची र्याक्त प्राचीन आर्य लोकांनीं काढिली, असें दिसते. तैत्तिरीय व बाजसनेयी-- संद्वितेमध्ये अधिक महिन्याचा उल्लेख असलेली बरीच वाक्यें आहेत व' क्रसवेदाच्या पहिल्या मंडळांतहि,5 “वेद मासा धत्तत्तो द्वादश प्रजावत: । वेदा य. ..उपजायते । ” असे हटले आहे. ही अधिक दिवस किंवा अधिक मास धरण्याची पद्धति मागाहूनची असावी असे कित्येकांचे मत आहे; परंतु तें निरर्थक आहे. कारण 'त्र्तुमानावरून वर्षांचा अंद्राज करणें
, ऐतरेयजाह्मण २-७; ४-२२. तैत्तिर्रायर्सहिता ९-५-७-३ आणि ७-५- ७-४ तर्वेच उ-२-५०-३.
* उबारा चांद्र मास हणजे एक चांद्र वर्ष, चांद्र मासहि दोनप्रकारचे असतात. एकी नक्षत्रांत आल्यापासून पुन्हा त्याच नक्षत्रांत यावयास जो काल लागतो तो नॉक्षत्र मास, व एका अमावास्येपासून दुसऱ्या अमाकास्येपर्यंतेंचा जो काल, त्योस अमामांस म्हणेतात. नेहमी अमामांसचे घ्याकयाचे, असतात.
डु क्र श १ न्य प्पट ढ ळ
वेद्कालनिणय.,
हे फारसें कठीण नाहीं. खरोखर क्रतूंच्या चक्तावरूनच वर्षाची. कल्पना प्राचीन काळीं बसविलेली होती, असें जर आहे तर बारा चांद्र महिन्याचा काळ त्र्तुचक्राच्या पेक्षां बारा दिवसांनीं कमी असतो ही साथी गोष्ट मात्र: त्या लोकांना समजण्यास कठीण होती असें म्हणणें जरा धाडसाचेंच आहे. या बारा दिवसांचेहि उल्लेख पुष्कळ ठिकाणीं आले आहेत व ते सोर वर्षाशी चांद्र वषांचा मेळ बसविण्यासाठींच धरीत होते, हें त्यांवरून उघड दिसतें.
परतु हें सोर* वर्ष नाक्षत्र होते, कीं सांपातिक होतें हेंहि पाहिलें पाहिंजः सोर वर्षाची कल्पना क्वतुचक्रावरून करीत हें खरें. तरी संपातचलनामुळें तध्तूंमध्ये होणारा फेर इतका सूक्ष्म आहे कीं, तो दृष्टोत्पत्तीस यावयास शोंकर्डो वर्षे पाहिजेत, तेव्हां इतका सूक्ष्म फरक प्राचीन आयांच्या नजरेस आला असेल असें दिसत नाहीं. कारण सूर्याची क्रान्तिवत्तांतीलठ जागा ठरविण्याचे मुख्य साधन म्हणजे रोज सकाळी सूर्याजवळ असलेल्या स्थिर तारका पहाणें हेंच होतें. सूर्येसिद्धांताच्या काळीं यर्द्यापे अयनगतींचा शोध लागला होता, तरी त्यांत सोर वर्षमान नाक्षत्रच धरिले आहे व या संपाताच्या गतीविषयीं कोणत्याहि वैदिक ग्रंथांत प्रत्यक्ष अगर अप्र- त्यक्ष उल्लेख नाहींत. म्हणून यज्ञ ऊर्फ संवत्सर हा आयनिक सौर नसून नाक्षत्र सोर होता, यांत संशय नाहो. परंतु हें वर्षमान घरिल्य/ '
या पणणणीाशटणाशणण णाणणाण शीण १ ति 0 ”कणी की ळी ण शीण णा तळी काक
* वर्षांचे बरेच प्रकार आहेत. सूर्य एकाद्या नक्षत्रांत आल्यापासून पुनः त्याच नक्षत्रांत यावयास त्याला जो काळ लागतो, त्यास नाक्षत्र सौर वषे म्हणतात, व एकदां सेपातांत आल्यापासून पुनः त्याच सनंपातांत येईपयेत त्याला जो बेळ ळागतो त्यास सांपातिक किंवा आयनिक सौर वर्षे, म्हणावे. सॅपात चळ असल्यामुळें दर वर्षास ते थोडे मार्गे येतात. या कारणास्तव नाक्षत्र. सोर चषीपेक्षां सांपातिक सौर वषे थोडें [ सुमारे एक घटिका, ] कमी अस
८ येदकाळनिणय
सुमरे दर दोन*% हजार वर्षोर्नी क्रतुचक्रा्शी मेळ ठेवण्यासाठी वर्षारंभ बदलावा लागेल व अशाप्रकारचे फेरफार वर्षारंमांत खरोखरच केलेले आहेत; ही गोष्ट वरील विधानास म्हणजे वर्षमान सांपातिक नसून नाक्षत्र होतें या म्हणण्यासच जास्त पुष्टि आणित,
आतां हा वषारंभ केव्हा धरीत असत हे पहाणें आहे. वर सांगितलेंच आहे कीं संवत्सर व यश हे शब्द बहुतेक समानार्थकच होते; व म्हणन त्या दोघांचा आरंभहि अर्थात् एकदमच होत असला पाहिज, वेदांगज्योतिषामध्ये संवत्सराला उत्तरायणापसून आरंभ केलेला आहे व श्रौतसत्रांमध्येहि गवामयनादि वार्षिक सत्रांचा आरंभ तेव्हांपासूनच करांवा असं सांगितलें आहे.> देवसंबंधीं सर्व कर्मे उत्तरायणामध्येंच केली पाहिजेत, अर्से जैमिन्यादिकांचें मत आहे. तसेंच कित्येक ज्योतिषमंथांत दिल्या- प्रमाणें उत्तरायण म्हणजे मकरसंक्रमणापासून कर्कसंक्रमणापर्यंतचा काल होय. यावरून मकरसंक्रमण हा संवत्सराचा तसाच उत्तरायणाचाहि जुन्या वैदिक- काळी आरंभ असावा असें प्रथमदर्शनी कोणास वाटेल, परंतु जरा सूद््मपर्णे वार्षिक सत्रांतील प्रयोगांचे निरीक्षण केल्यास मकरसंक्रमण हा या सम्तांचा आरंभ नसला पाहिजे असेच आढळून येईल. कारण पूर्वी सांगितळेंच
* सांपातिक वषे नाक्षत्र वषषापेक्षा स्थूलमानाने एका घटिकेनं लहान आहे. हणून आज जर चेत्रारंभी वसत सुरू झाला तर सुमारें १८०० वर्षांनी किंवा अगदी स्थूल मानानें म्हटल्यास २०«० वर्षानी तो फाल्युनारभी होऊं लागेल. म्हणून वर्षारंभ जर वसंतारंभीं ठेवावयाचा असेल तर तो २००० वरषीनीं क्षैत्रांत न करतां फाल्युनांत करावा लांगेळ, आणखी दोन हजार वष्षीनी भाषांत करावा लागेल. तो अशा रीतीनें दर दोन हजार वर्षांनों वषौरंभ एक एक महिना मागे आणावा लागेल, संपात चलू आहेत व वसंतर्सपातांत सूज बेशक त्या वेळेस वसंत क्रतूस सुरुवात होते. म्हणजे एक 'तुपयोय म्हणजे श्नांपातिक सोर वर्ष असा अर्थ झाला हें स्प्च आहे.
9 वेदांगज्योविष ५ व आशळायनश्रौतसूत्र १*२-१४-१; २-२-१४-३ ब २२,
वैदकाकनिणय, ब्
आहे की, विषुवदिनाच्या योगानें जसे वर्षांचे तसे विषूवान् दिवसाच्या योगार्ने वार्षिक सत्राचे दोन समान भाग होतात. सत्र हें वषार्चे प्रतिबरिबच होतें व आ्हणून प्रथमतः तरी त्याचें वर्षाशी सर्वोशीं साम्य असलें पाहिजे. परंतु वरीळ कल्पनेप्रमाणे वघोरंम मकरसंक्रमणीं धरल्यास, विषूवान् दिवस खरोखर विषुव” दिवशी म्हणजे संपातदिवर्शी न येतां क्कसक्रमणी येईल व त्यामुळें त्याचा 'समान अहोरात्राचा दिवस? असा जो अर्थ तो निर्थक होईल;परंतु असं म्हणणें नीट नाहीं. कारण केव्हां तरी त्या शब्दाची योजना साथ होत असलीच पाहिजे. हं म्हणणें सत्राला जरा लागू नसे, तरी निदान वषाला लागू असलेंच्च पाहिजे; म्हणज अर्थात् विधूवाम् हें नांव सार्थ होण्यास वषीरंभ संपाती झाला पाहिजे, आतां उत्तरायग या शब्दाचेहि दोन अर्थ होऊं शकतात.>< एक वर सांगितलेला झणजे मकरपासून कर्कसंक्रमणापयतेंचा काळ, व दुसरा म्हणजे वसंतसपातापासून शारदसंपातापर्यन्तचा काळ. पहिल्या अथोप्रमाणें सूर्य उत्तरेकडे वळला कीं उत्तरायण सुरू होतें, ब दुसऱ्या अथोप्रमाणें उत्तरगोलाधीत सूर्य जाऊं लागला झ्हणजे उत्तरायण होते, पाहिल्या अथौप्रमाणें वषीरंभ मकरसंक्रमणीं व दुसऱ्या अथौीप्रमाणे तो वसंतसंपातीं धरला पाहिजे; परंतु वार्षिक स्त्रांतील मधल्या दिवसाला विषूवान् दिवस म्हणणें तसेंच वसंतांला5 क्रलूचे मुख म्हणणें व
2---::०-----:--*-/---:-५४८ ४0-7४
* ऐतेरेयब्राह्मय ४-२२. तैत्तिरीयत्राह्मय १-२-३-१, तांड्यज्राह्मण इ- ७-१.
> सूर्याचे क्षितिजावरचे उदयस्थान नेहमीं एक नसतें, हे सवांस माहीत आहेच. वसंतक्ततूला ज्या दिवशीं आरंभ होतो, त्या दिवशीं सूय बरोबर पूर्वेस उगवतो, त्यानंतर तो थोडा थोडा उत्तरेकडे उगवून तीन महिन्यांनी उत्तर सीमेवर जातो व नंतर पुनः दक्षिणेकडे वळूं लागतो; तो सहा माइ- न्यांनी दक्षिण सीमवर जातो. या सहा महिन्यांना दक्षिणायन व म्हणून पुढच्या सहा महिन्यांना उत्तरायण ह्मणे हा पहिला अर्थ. पूर्वेस उगवूं लागल्यापासून उत्तरेकढे वळून सीमेवर गेल्यावर पुनः मार्गे वळून पूर्वेस उगवू लागण्यास ळागणाऱ्या सहा महिन्यांस उत्तरायण म्हणणें ह्वा दुसरा अर्थ,
5 तै. ब्रा.-सुखं वा एतत् क्रतूनाम् । यद्दसंतः । (१-१-२-६),
१० वदकाकनिणेग्र,
आम्रयणेष्टि अथवा अधंवार्षिक यश दर वसंत व शरद याः क्रतूंमध्ये कराके लागणें, या गोष्टींचा विचार करतां वर दिलेल्या. दोन अर्थापैकीं: वुसराच, विशेष ग्राह्म दिसतो ब तोच खरा जुना अर्थ होय असें द्सिते.
वैदिक ग्रेथांमध्यें उत्तर्यणाचा जो संबध आलेला आहे तो देवयाम व पितृयान यांच्या वर्णनाच्या वेळेसच काय तो आहे. क्र्ग्वेदामध्ये देवयान व पितृयान हे शब्द पुष्कळ वेळां आलेले * आहेत. तरी देवयान या दाब्दाच्म अर्थ त्यांत कोठेंहि स्पष्ट केलेला नाहीं. बृहदारण्यक व छांदोग्य या उपनिषदांमध्ये देवलोक व पितृलोक यांचें सविस्तर वर्णन आहे. » “' अच्िषोहरन्ह आपूर्य- माणपक्षमापूर्यमाणपक्षाद्यान्षण्मासानुदाडादित्य इति मासेभ्यो देवळोकं तेषां न पुनरावृत्तिः | धूमाद्रात्रि रात्रेरपक्षीयमाणपक्षमपक्षीयमाणपक्षाद्ानषण्मासान्दक्षिणा- दित्य इति मासेभ्य: पितृलोकम् ?” । गीतेमध्येहि अशाचप्रकार्चें वर्णन आहे. 5“ अभ्निरज्योतिरहः शुक: घण्मासा उत्तरायणम् | व लगेच पुढें “घूमो रावि- स्तथा कृष्ण; षण्मासा दक्षिणायनम् । ? असें म्हटलें आहे. परंतु, जोपर्यंत सुये उत्तरेकडे असतो ते सहा महिने अथवा उत्तरायणाचे सहा महिने अशा अथाचे जे वर शब्द आले आहेत त्याचा अर्थ काय १ सर्व टीकाका- रांच्या मते त्यांचा अर्थ मकरसंक्रमणापासून कर्कसंक्रमणापर्यंतचे सहा महिने असा आहे. परंतु हा अर्थ वैदिक ग्रंथांतील वर्णनाच्या अगदीं उलट आहे. वर सांगितल्याप्रमाणें उत्तरायणाचे दोन्ही अर्थ होऊं हकतीळ, परंतु शतपथब्राह्मणा- मध्यें देवांचे क्लु व पितरांचे कहतु सांगितले आहेत त्यांत “' वसंतो ग्रीष्मो वर्षा | ते देवा क्इतवः । शरद्धेमतः शिशिरस्ते पितरो'**स यत्र उदगावतते देवेषु तार्हि भवति देवांस्तह्ममिगोपायति-अथ यत्र दक्षिणावतते पितृषु तहि भवति
५-५:
*: क्रगवेद ११७२-०३ व १०-२-७.,
> बृहदारण्यक ६-२-१५.
5 प्रो. भागूंच्या मतें “ अमिज्योति ” याच्या ठिकाणीं '“ अभिज्योति “” असा पाठ असता तर बरें झाळें असतें. ( श्रीमद्धगवद्रीता -उपसंदार-भगव- द्वोतेचा अभ्यास, पान र३ पहा. )
घदकालनिर्णय. ५५.
पितेस्तह्षमिगापायति 7 । असें म्हटलें आहे. यावरून उत्तरायणाच्या अर्था- विषयी असलेल्या सर्व दका नाहीशा होतील, जर. वसंत, ग्रींप्म ववर्षा हे देवक्तु आहेत ब सूर्य जेव्हां उत्तरेकडे वळतो तेव्हां तो जर देवांमध्ये असतो, तर उघडच उत्तरायणाचा आरंभ वसंतसंपातापासृुनच झाला पाहिजे. मकर-. संक्रमणापासून त्याचा आरंभ होतो हें म्हणणें योग्य होणार नाहीं. कारण, देवांचा पहिला क्रतु जो बसंत त्याला कोणत्याहि ठिकाणीं मकरसंक्रमणापासून आरंभ होत नाहीं. यासाठी देवलोक, देवयान किंवा उत्तरायण याचा अर्थ वसंतसंपातापासून शरतूसंपातापर्यंत होणाऱ्या वसंत, ग्रीष्म, वषी, या क्रतुंच्या सहा महिन्यांचा काळ असाच घेतला पाहिजे
म्हणन याच्या उलट कांही पुरावा जोपयंत मिळाला नाहीं, तोंपयंत प्राचीन वैदिककाळी वर्षारंभ सूर्य बसंतसंपाती असतांना होत असे असे मानावयास मुळींच हरकत नाही; व ज्याअर्थी याच वेळीं सूये उत्तर गोलार्धात जाई, त्याअथी त्याच्या उत्तरायणाचाहि आरंभ तेव्हां सूये वसंतसंपातीं असतांना होत असे. यानंतर सहा महिन्यांनी शरत्संपाती विषुव दिन येत अस व पुढच्या सहा महिन्यांना पितुयान अथवा दक्षिणायन असें म्हणत, वर एके- ठिकाणीं सांगितलेंच आहे कीं, वौदेक कालानंतरच्या ज्योतिपग्रंथांत वर्षारंभ मकरसंक्रमर्णाहि दिलेला आहे. परतु हा फेरबदल कधीं झाला असावा, हें कांहीं निश्चित सांगतां येत नाहीं. तथापि हा फरक झाल्यावर उत्तरायणाचाहे अर्थ फिरला. यासाठीं प्राचीन वैदिक गोष्टींचा अथ लावतांना उत्तरायणाचा ऊर्फ देवलोक किंबा देवयान याचा अर्थ मीट घ्यानांत ठेविला पाहिज, कारण प्रसिद्ध ज्योतोप्रि सिद्धांताशोरोमणिकार भास्कराचार्य यांनाहि, उत्तरायण झणजे देवांचा दिवस कसा अशी भ्रांति पडली होती, कारण त्यांच्या वेळीं उतरायणाचा प्रचलित अथ मकरापासून ककेसक्रमणाचा काळ असा होता. परंतु देवांचा दिवस म्हणजे उत्तरगोलाधांत तू्ये असतो तो वेळ. तेव्हां. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस हें जमावे कसें ? या शंकेचे भास्कराचा-
"कर वेदकाळनिणेय.
अ पटटा.
योना समाधान करतां आलें नाही; व “ दिनोन्सुखे$र्के पत्कलकीर्तनाव दिनमेव तन्मतम् ।? असे अ म्हणून त्यांनी कशी तरी वेळ मारून नेली आहे. थरंतु त्यांना जर उत्तरायण म्हणजे वसंतसंपातापासून शरत्संपातापयेतचा काळ असे पूर्वी मानीत असत हें माहीत असतें, तर त्यांच्या हातून अक्षी चुक झाळी नसती, असो.
याप्रमाणे प्राचीन वैदिकाळी वसंतसंपातीं वर्षारंभ होत अस, परंतु काळानें तो मकरसंक्रमर्णी येऊन ठेपला, हा फरक झाल्याबरोबर उत्तरायणाचाहि जुना अर्थ बदळून वर्षांच्या आयनिक विभागाचा तो दर्दाक झाला. परंतु एवढ्यानेंच भागले नाहीं, वर्षारंभाबरोबर वार्षिक सत्रांचा आरभहि मकरसंक्रमणों आला. तैत्तिरीय संहितेमध्ये हा फरक पूर्ण झाल्याचें दिसून येतें; व॒शतपथन्राह्म- णांत जर उत्तरायणासंबंधीं कांहीं उल्लेख नसतां, तर त्याचा जुना अथ समजणे अक्वक्यच झालें असते,
तरी या जुन्या पद्धतीचा अगदीच विसर पडला असें मात्र नाही, कारण नक्षत्रसत्रासाठी वसंतसपातच आरंभ धरीत असत. हल्लीं सुद्धां नर्मदेच्या दक्षिणकड रहाणारे लोक व्याबहारिक वषे > वसंत संपातापासून धरितात. आणि उत्तरायणामध्यें करावयास सांगितलेले सव धार्मिक विधि मकरसंक्रमणापासून आरंभ होणाऱ्या उत्तरायणांत करितात. याप्रमाणें आतांसुद्धां आपण जर दुहेरी वर्षारंभ आम्ही धरितो, तर प्राचीन आरयोनीं जुनी पद्धत टाकून देण्याच्या भीतीने दुहेरी पद्धत स्वीकारली असल्यास त्यांत आश्रय करण्यासारखे कांही नाही.
यकी .७ज्ळ ककी “> 9
ना“
* गोलाध्याय ७-११ व १२.
> खरें पाहिले असतां हल्लीं वसंतसंपातीं सूर्य येतो तेव्हां फाल्युन महिना असतो व आपल्या वर्षोला आरंभ चेत्रापासून होतो, पांचव्या शतकांत नक्ष. त्रांना अश्विनीपासून आरंभ करण्याचा जेव्हां प्रचात पडला, त्या वेळी वसंत- श्तूस खरोखर चेत्रांत सुरवात होऊन वषौरंभहि तेव्हांच होत असे. तेव्हां- थासून वर्सतसंपात जरी मार्गे हटला आहे, तरी वषोरंभ चेत्रांत करण्याची यद्धाते तशीच कायम राहिला आहे.
बेदकाछनेण्य. भो.
आतांपर्यंत आपण असें पाहिलें कीं, प्राचीन आर्यलोकांचें वर्षं नाक्षतत्र सोर होते, महिने चांद्र होते ब ते वर्षारंम वसंत सैपातापासून धरीत असत. तसेंच जेव्हां हा वषोरंभ बदडून मकर सेक्रमणापासून धरूं लागले, तेव्हां पूर्वीचा वर्षारंम अजिबात न टाकतां त्याचा यशकमीत उपयोग करीत असत व इतर व्यवहाराला नवीन वषारंभ धरीत असत. आतां संपातचलनाच्या योगानें क्रतुचक्र जसें जसे मागे येऊ लागलें तसे तसे वेदिक क्रषींनीं आपल्या पंचांगामध्येंहि फेरफार केले होते कीं काय, हें पहावयाचें आहे. हलींचीं आपलीं पंचाग, वसंतसपात रेवतीच्या चतुर्थ न्वरणीं आहे असें धरून केललीं असतात व जरी वसंतसंपात आतां रेवती पासून अठरा अंश मार्गे आला आहे, तरी सध्यां आपण नक्षत्रमालला आरंभ अश्विनीपासूनच करतो. रेवतीमर्ध्ये वसंतसंपात शा. शह. ४९६ चे सुमारास होता, व तेव्हांपासून सध्यांची पद्धति सुरु झाली, असे मानून वसंतसंपाताची जागा नक्षत्रचक्रामध्ये बदलत गेल्याबद्दल कांहीं पुरावा सांपडतो कीं काय, हें आतां पहावयाचे. वर एके ठिकाणीं सांगितलेंच आहे कीं, वैदिक क्रषींचे आकारडासंबधीं वेध नुसत्या डोळ्यांनींच घेतले असल्यामुळें त्यामध्ये गणिताची फारशी भानगड नाहींच, आपणहि तशाच प्रकारच्या साध्या पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. सूर्याच्या अगदीं जवळ असलेल्या तारका नित्य पहाणे हेंच त्याची गति निश्चित करण्याचें ज्यांचें साधन, त्या वैदिकक्रपींनीं क्रान्तिवत्ताचे २७ भाग% गणिताप्रमाणें केळे असतील हें संभवत नाहीं. हे २७ भाग ढोबळ प्रमाणावर मख्य मख्य तारांच्या खुणांवरूनच केळ असले पाहिजेत. झणून जव्हां सूर्य अमक्या नक्षत्री होता अशाप्रकारचे उल्लेख वैदिक
* कांही सायनवादी लोक ही गोष्ट कबूल करीत नाहींत, अगदों प्राचीन, कांळीं सुद्धां नक्षत्रे समविभागात्मक असून त्यांचा आरंभ वसंतसंपातापासून होता म्हणजे त्या संपातापासून १३*-२०/ इतक्या भागाला अध्विनी, त्यापुढे भरणी वंगरे नांवें होती असं त्यांचे मत आहे. पण के. हो. बा. दौक्षित आंनी इं म्हणणें खाडून नक्षत्रे तेव्हां तारात्मक होतीं असें दाखविलं आह.
१४ वेदंकाळनिणय.
अंथामध्ये आढळतील त्या वेळो त्यांचा अर्थ स्य त्या नांवाच्या तारका 'पुंजाजबळ होता असेंच समजलें पाहिजे, आतां हें उघडच आहे कीं, असल्या स्थूल वेथांमध्ये दोन तीन अंशापर्यंतहि एखादे वेळीं चूक असेल, तरी" ते वेदकालाइतक्या जुन्या काळाचा निर्णय करण्यामध्ये अगर्दीच निरुपयोगी आहेत असें मात्र नाहीं. कारण सर्याच्या क्रान्तिवत्तांतील एखाद्या स्थितीमध्ये जरी पांच अंशांची चूक झाली तरी फक्त २३६० वर्षाचेच अंतर आपल्या हिशाबांत चुकेल, एवढें अंतर ज्याठिकाणी हजारांनी काळ मोजावयाचा त्या ठिकाणीं कांर्हा'च नाही म्हटले तरी चालेल, असो. तर आपल्या पुढील विवेचनांत नक्षत्रे म्हणज समविभागात्मक न समजतां त्या त्या नांवाचे नक्षत्रपुज समनाबयाचे, आतां जसा वसंतसंपातबिन्दु बदलत जाइल तसे अयनान्तबिन्दुद्दि बदलतील; व म्हणून जेव्हां वेदिक ग्रेथांमच्य बसंतसंपाताच्या बदललेल्या त्थितीविषयो कांहीं उल्लेख आढळेल, तेव्हां त्याच्या अनुरोधाने हो- णाऱ्या अयनांतांच्या फरकाबद्दलाहे उल्लेख आढळले पाहिजत.अस उल्लेख सांपडले म्हणजे आपल्या अनुमानांना अधिक पुरावा भिळाल्यासारखे होईल. तर आतां वसंतसंपाताच्या स्थिर्तविषयी कोणते कोणते उललेख आहेत ते पाहूं व प्रथम तो कृत्तिका नक्षत्रांत हाता असं सांगणाऱ्या वाक्यांचा विचार करू. बराहमिहिराच्या वेळों वसंतसंपात रवतीच्या चतुथेचरणी होता हें सुप्रासद्ध आहि. परंतु त्याने आपल्या ग्रंथामध्ये दोन ठिकाणीं अयनांताच्या त्याच्या पूर्वीच्या ग्रेथांत वर्णिलेल्या स्थितीविषर्यी स्पष्टपर्णे सांगितलें % आहे. तो म्हणतो ' सांप्रत अयन पुनर्वसपासून होते; परंतु, पूर्वी आळेषापामून होत असे.' या वराहमिहिराच्या म्हणण्यास, गरगपरादारांच्याहि वचनांचा आधार आहे. तसंच महाभारतामध्ये भीष्माचार्य शरपंजरो पडळे असतां उद्गयनास आरंभ होइपर्येत मराबयाचे थांबळे व द्या आरंभ माघझुकुपक्षांत झाला असें वर्णन आहे. यावरून धनिष्टारंभो. > उदगयन होऊन अर्यात्
किम
अप“णाण
% वृहत्संहिता ३१-1१ ६ “> आक़राति पहा
चेदैकाकनिणेर्य . १०५
याड व लड डाडडाडा कडाला डड काडव डत हक य डाळ डड ििििआख.सथयय वुशवकधशाशााााााााधधाशाााधाायिस्॒बाशाअा््सिय॒गुश॒ज॒ााशााशाािााां््बाबाब॒बबाबाजज्ागगजस्खडडड्डा
स्थिति दिली आहि. त्यांत & उत्तरायण धनिष्ठारंभी, वसंतसपात भरणीच्या पुढे .१७ अंद, दक्षिणायन आळेषार्धी, व शरत्संपात विशञाखाजवळ अद्या अयन व संपात यांच्या जागा दिल्या आहेत, त्यावरून ज्योतिधि लोकांर्नी अयनचलूनाची मरध्यममति वर्षास ५० विकला धरून वेदांगज्यो तिषांतील अयनादिकांची स्थिति इ. स. पूर्वी १३०० वषांच्या सुमारास वर्तविली आहे.
तैत्तिरीयसंहिता, तैत्तिरीयब्राह्मम व॒ दुसरे कांही अथ यांत पुष्कळ ठिकाणीं नक्षत्रचक्राचा आरंभ कृत्तिकापासून केला आहे, तैत्तिरीयब्राह्मणामर्थ्ये 4- “' कृत्तिकांमध्यें अग्न्याधान करावें, कारण कृत्तिका नक्षत्राचे मुख होत ” असें म्हटलें आहे. याचा अर्थहि कृत्तिकांपासन वर्षारंभ होत होता असा उघड दिसतो. कारण त्याच त्राह्मणामध्यें ““ मुख वा एतहतूनां यद्दसंतः ?” म्हणज वसंत हा क्रतूंचे मुख आहे किंवा वसंत हा वर्षातील पहिला क्रतु आहे, अर्स म्हटलें आहे. अथात् या दोन्ही वाक्यांचा एकाच तऱ्हेचा प्रयोग असल्यामुळे त्यांचा अ्थेहि एकाच पद्धतीनें केला पाहिजे.
याच तैत्तिरीयब्राह्मणामध्यें 5 “ नक्षत्रे ही. देवांची मोदिरे आहेत. त्यांत देवनक्षत्रांमध्ये कृत्तिका पहिलें व विशाखा शेवटचे व यमनक्षत्रांमर्ध्ये अनुराधा पहिलें व अपभरणी शेवटचें ?' असं म्हटलें आहे. मागें एंकेठिकार्णी सांगितलेल्या दातपथत्राह्मणांतील वचनाच्या आधारावरून, या तैत्तिरीयत्राह्म- णांतील वाक्याचा अर्थ लाविला पाहिजे; म्हणजे, त्यांत सांगैतलेल्या दोन नक्षत्रविभागांचा देवयान व पितृयान यांशी संबंध आहे, म्हणजे कृत्तिका- पासन विशाखापर्यन्त देवनक्षत्रे, व त्यांत सूर्य आहे तोपर्यन्त देवयान किंवा उत्तरायण, आणि बाकीचीं यमाची किंवा पितयानाची ऊर्फ दक्षिगाय- नाची नक्षत्रे, असें समजलें पाहिजे.
* वेदांगिज्योंतिष ५.
*- १-०१- २-१ व १-१-९-६.
5७ 1॥५-२-७,
हि ह. ेेखशश्ाााधाााााााााााााााााााााााााााााााााांाबाम शााधागाााबबुब॒॒ब॒बा॒॒॒ब॒॒॒॒बअजजजजजयजजब्बबब््यययययनिहकगग््गययज् यिन न गुड] बड हड्कगबबखबशअजज3 अ
१६ वेदकाकानेणय,
हीं देवनक्षत्रें दक्षिणेकडे चालतात व यमनक्षत्रें उत्तरेकडे चालतात, म्हणजे सुर्य त्या नक्षत्रांमध्यें असतांना अनुक्रमें उत्तर व दक्षिण दिशांत असतो असें अनवर्तमानकाळाच्या रूपामर्थ्ये त्यांचे वर्णन आहे व यासाठीं ते वर्णन प्रत्यक्ष पाहून केलेलें असावें असें सहज वाटतें, या सर्व विवेचनावरून, तें जर बरोबर असेल तर, या वैदिक ग्रंथाच्या काली वसंतसंपातीं कृत्तिकांमध्यें उदगयनास्म होत असे हें अगर्दी उघड होतें.
परंतु तैत्तिरीयडसंहितमध्यें याहनही अधिक महत्त्वाचें असें स्थळ आहे. त्या- छठिकाणीं गवामयनासारख्या वार्षिक सत्राला आरंभ करण्यास उत्तम काळ कोणता याविषर्यी विवेचन केळं आहवे. त्याचा सांरांश असा;--।। संवत्सरा-_ साठीं दीक्षा धेणारांनीं एकाष्टकेच्या दिवशीं दीक्षा ध्यावी, एकाष्टका हद्दी संवत्सराची पत्नी. हणून एकाष्टकेच्या दिवशीं दीक्षा घेणारे संवत्सराच्या, आरंमीं दीक्षा धेतात. परंतु ते संवत्सराच्या पीडेप्रत दीक्षा घेतात. व त्यांचा झेवटच्या नांवाचा क्तु होतो. व संवत्सरही व्यस होतो. हणुन फाल्गुनी पूर्ण- मासी दाक्षा घ्यावी, कारण तें संवत्सराचें मुख आहे. त्या दिवशीं दौक्षा थेणारे संवत्सराच्या आरंभीं दीक्षा वतात. तरी त्यांत एक दोष आहे तो हा की, त्यांचा विषुवान् मेघयुक्त दिवशीं येतो. हणून चित्रा पूर्णमासीं दीक्षा ध्यावी. कारण तो संवत्सराचें मुख आहे. ह्मणुन त्या दिवशीं दाक्षा घेणारे संव- त्सराच्या आरंभीं दीक्षित होतात. यांत कोणताच दोष नाहीं. पूर्णिमेच्या पूर्वी चचवथे दिवशीं दीक्षा घ्यावी, कारण त्यायोगें एकाष्टकेला सोमक्रय साधतो. व. हणून ती निष्फल होत नाहीं, हे यजमान सत्र आटोपून उठले ह्मणजे त्यांच्या मागोमाग ओषधी व वनस्पति याहि उठतात. ” अशाच प्रकारचा मजकूर
र्णाण ऑिरणिशिशिऑणणणा "णीण शिणि0ीण शरशिरशिणपणीशीणणण0 | पपा फन्शपप्शापाप्न५-पापा-- ----------2--सट पणयक७०-ायावकन्या क»...
* यानि देवनक्षत्राणि ताने दक्षिणन परियल्ति । यानि यमनक्छत्राणि तान्युत्तरेण ।
"७ ७-८ हर्ट,
वेदकालानिर्णय, १७
ळी
*तांड्य ब्राह्मणामध्येहि आला आहि. व तेथें शब्दहि थोड्याशा फरकाने हेच आहेत, यामध्यें एकाष्टका ह्या जो शब्द आहे त्याचा अर्थ सर्वे मीमांसकांच्या मतें माघांतलळी वद्य अष्टमी असा आहे. या दिवशीं वार्षिक सत्रास आरंभ करावा असें प्रथम सांगितले; परंतु त्यास तीन नडी आहेत. पहिली अडचण म्हणज ही कीं, एकाष्टका ज्या वेळीं आपण थंडीने अगदीं त्रस्त होतो तेव्हां येते, दुसरी अडचण अक्षी कीं, या दिवशीं दीक्षा घेतल्याने जरी वषारंभा दीक्षा बेतली असें होतें, तरी त्रव्तूंसंबधाने पाहिले असतां रोवटच्या त्र्तूमध्यें दीक्षा घेतली असें होते. याच्यासंबंधानें तांड्यत्राह्मणामध्ये आणखी असें म्हटलें आहे कौ,“ ते अवभथस्नानाला जातात तेव्हां पाण्यापासून त्यांना आनंद होत नाही?? याचें कारण पाणी त्या वेळीं फार थेड असते असे टीकाकार म्हणतो, आतां एकाष्टकेलळा सत्रारंभ करावयास तिसरी अडचण अक्शी की, संवत्सर त्या वेळीं व्यस्त म्हणजे उलटा होता. याचा अथ दावरादिकांनी दक्षिणायनान्त- बिन्दूपासून सूय माघारा वळल्यामुळे असन पालटतें असा दिला आहे. आतां या अडचणी येऊं नथत म्हणन फाल्गुनी पूणमासी दीक्षा ध्यावी अस सांगितले. कारण असे केल्यानेही संवन्सरारेसी दीक्षा धतल्यासारख्बे होते. परंतु त्यांताह एक असा दोप आहे की, विपूवान पावसाळ्यांत येता ब तें कांही इपट नाही यासाठी च्वित्रापूणंमारी दाक्षा घ्यावी अस सुनचविले; व त्यांत कांहीएक अंड- वण येत नाही अस सांगितळे, म्हणजे वपारंभी दीक्षा घेतल्यासारख होऊनही वरच्यापेकी कांहीएक अडचण यांत येत नादी,
पण याहूनहि उत्तम दुसरी वेळ सांगितली, ती पू्णेमासाच्या पूर्वी चार दिवस ही होय. ही देवशीं सोमक्रय पडतो, असे म्हटले आहे, यावरून हा पू्णमास एकाष्टकेच्या पूर्वीचा म्हणजे मघापूर्णमास अर्स जमिन्यादे मीमांसकांनीं ठरविले आहे, व यार््चा इतर गोष्टींशीही मेळ पडतो. सोमाकरानें लोगार्क्षांचे “ माची पाणमा-
नर: “पा ->>-:2 >: «५८2 -.
्ा * क
| वळ साधल्याने एकाष्टकचाही उपयोग हाता; कारण त्या
$ ५-९ -- तस्य सानिर्या यदपा5नभिनन्दन्तो$्भ्य़वयन्ति ( ५-९-३ ) ररे
५८ वेदकाळनिणय.
सीच्या पूर्वी चार दिवस सांवत्सरिक सत्रासाठी दीक्षा धतात ?” असं वचन एके ठिकाणी दिलें आहे त्यावरून हीहि पूर्णिमा माधीच असली पाहिज असें दिसतें. आतां वर दिलेलें मीमांसकांचें म्हणणें जर बरोबर असल तर त्यावरून आपल्या विषयाला प्रस्तुत अशी जी अनुमाने निघतात ती हो:-तेत्तिरीयर्स- हिताकाळी उदगयनारंभ माघ कृष्ण अष्टमीच्या पूर्वी ब बहुधा माधी पूर्णिम- लाऱच होत असे, कारण अष्टमीला अयन पालटलेलें अस व पूणिमच्या पूर्वी वार दिवस नसे. वर सांगितलेल्या तैत्तिरीयसंहितेतील उताऱ्यामध्यें सत्रारंभ वषौरंभींच झाला पाहिजे असा कटाक्ष दिसतो व म्हणून माधी पूर्णिमा हा एक वषौरभ असला पाहिज. हा वर्षारंभ अर्थात् उदरयनारंभापासूनच होत होता. परतु एकाच काळीं एकएक महिन्याच्या अंतरानें सारख तीन वर्षारंभ असणें शक्य नाहीं. यासाठी फाल्गुनीपूणंमास व चित्रापूर्णमास हे दोन जुने वषारभ तैत्तिरीयसंहितेमध्यें सांगितळे आहेत, आणि त्या काळी विषूवान् याचा खरा अथे माहीत नाहींसा झाला होता, अस उघड दिसते.
अश्यारोतीनें वर्रील विवेचनावरून तेत्तिरीयसंहितेच्या काळीं वसंतसंपात कुत्तिकांमध्ये होता असं दाखविण्यास सबळ आधार मिळता. कारण उदगयना- रंम मात्र पू्णिमिला झाला; म्हणजे दक्षिणायनारंभ मघा नक्षत्रांत सूय असतांना झाला पाहिज; म्हणज अथात् बसंतसंपात कृत्तिकांमध्यें आलाच. अशा रीतीनें बेदांगज्योतिषाच्या खरीज तेत्तिरीयसंहिता व ब्राह्मण यांत आढळणाऱ्या चार निरनिराळ्या वचनांवरून वसंतसंपात कृत्तिकामध्ये होता हें स्पष्ट दाखवितां आलें. एक, नक्षत्रचक्रास व तदाधिष्ठित देवतांस कृत्तिकांपासून आरंभ केलेला आहे अ£* सांगणारे वचन. दुसरें कृत्तिका नक्षत्रांचे मुख आहत असे स्पष्ट वचन. तिसरें कृत्तिका देवनक्षत्रांचा आरंभ आहे हे वचन; व चवथे माघपूर्णिमेला उदगयनारंभ हात असे असें स्पष्ट सांगणारे सत्रारंभदिवस।विषयीचे विवेचन. या सर्व ठिकाणीं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बसंतसंपाताचा संबंध कृत्तिकांशीं लाविलला आहे; व ही गोष्ट सिद्ध करण्यास आणखी पुराव्याची गरज आहे असे वाटत नाही.
दिण मुक,
स्ुळ्म्स:-पप्यी, म्ये आहे. सर्ग तिच्या पोबरती क्राम्तिशांतून व्यं मिरी अते झळन शी शात दाविली भादे, एिच्यादह्न थसंत संपात क्षपुक नददात आहे १ ल्मजल्यास दृतर प्रथा विम्ू कोणत्या नशगात
सुतरिक, आणि उत्पागभाचा प्रहिकडही समअळ,
ज्र
वेदकाळनिर्णेय. १९
“-ऱ्ट
आतां कृत्तिका म्हणजे त्या नांवाचा तारकापुंज धरून तैत्तिरीयसंहिताकाळ इ, स, पूर्वी सुमारे २३५० वर्षे इतका येतो. परंतु कांही युरापियन पडित या कृत्तिका नक्षत्रास विभागात्मक समजून हा काळ इ. स. पूर्वी १४२६ पर्यन्त आणतात. परंतु जे ग्रहस्थ वैदिक क्र्षींना अयनाऱ्तबिंन्दु संपातबिन्द वगेरे गोष्टीचे सूक्ष्मश्ञान होणें शक्यच नव्हतें असं म्हणतात, त्यांनींच त्या त्रश्तीना नक्षत्रे समधिभागात्मक करावयास लावावे हें मोठें आश्चर्य आहे. असे म्हणणें युक्तीस अगर्दींच सोडून आहे. पण वैदिक काळाची मर्यादा याहूनहि म्हणजे
२३५० व्षोहूनही फार दूर आहे असे सबळ पुराव्यानिशी सिद्ध केल्यावर असल्या कुरांकांस मुळा थाराच मिळणार नाहीं
बेटलेनें विशाखा म्हणजे दोन शाखांचें असा अथ करून व त्याचे कारण हें नांव पडण्याचे वेळीं सांपातिक% याम्योत्तरवृत्त विद्याखांच्या दोन तार््यांमधून बरोबर जात असे असे कल्पून, वसंतसपाताला समावैभागात्मक कृत्तिकाच्या आरंभीं आणून ठेविलें आहे. आतां तैत्तिरीयसंहिता व वेदांगज्योतिष यांच्या उदगयनारंभामध्यें एका पंधरवड्याचें अंतर आहे; व इतर्के अंतर पडावयास वसंतसंपात १४ अंश तरी माग आला पाहिज. वेदांगज्योतिषामध्यें तो संपात भरणीच्या दहाव्या अंशांत दिला आहे. व या ठिकाणापासून समभागात्म क कृत्तिका > फक्त ३ अंश २० कला आहे; अथात ब्रेंटलीचे म्हणणें निरथक होतें. या कृत्तिका तारकात्मकच घेतल्या पाहिजत; म्हणून तैच्िरीयसंहिताकाळ बेंटलेप्रभ्वतींच्या मताप्रमाणे इ. स. पूर्वी १४२६ न धरतां २३५० हाच धरिला पाहिजे
>> “- 77 “>
-0. न
दोन्ही घवांतून जाणारां जीं दाक्षिणात्तर वतुळे त्यांस याम्योत्तरवृत्ते म्हणतात. अशीं वृत्त वाटतांळ तितका कल्पिता येतांल त्यापेकां दान्ही संपा तांतून जाणारे जे वृत्त त्यास सांपातिक याम्योत्तर वृत्त म्हगावे,
> एक समाविभागात्मक नक्षत्र म्हणजे १३"-२०' भरणीचे १० झाल्यावर अथोत् कृत्तिका ३*-२०' वर असणार, म्हणजे बॅटलेच्या रहणग्यराप्रमार्णे पहातां तोत्तिरीय संहिताकालापासून वेदांगज्योतिषक्रालापर्यन्त संपात फकत ३०-२० इतकाच मागे येतो; पण खरोखर तो निदान १४* तरी मार्गे आठेला आहे.
२० वेदकाळनिर्णय.
वर सांगितलेल्या तैत्तिरीयसंहितेंतील संवत्सरसत्राच्या अनुवाकामध्यें चित्रा- पु्णमास व फाल्गुनीपूर्णमास असे वर्षारंभ दिळे आहेत. परंतु तैत्तिरीयसंहिता- काळीं उदगयनी माघ महिन्यामध्ये वर्पारंम होत असे हें वर दाखविळेंच आहे. आतां च्ित्रापूर्णमास ब फाल्युनीपूर्णमास यांचा अथ वेबरच्या म्हणण्याप्रमाणे चैत्र व फाल्गुन महिने असा न घेतां, त्या त्या महिन्यांतील पूर्णिमेचे दिवस असा घेतला पाहिजे, कारण एकाष्टकेच्या दिवशी दीक्षा घेतल्याने येणार्या अडचणी टाळण्यासाठी हे दुसरे दिवस सांगितळे आहेत. अथात् त्यांचा संबेध विवक्षित दिवसांकडे आहे, महिन्यांकडे नाही; व हा अर्थ सायणासह सर्व मामांसकांस संमत आहे.
परंतु या चित्रा अथवा फाल्गुनीपूणमासाला वबपौरभाचे दिवस मानण्याचे कारण काय ? सायणार्चायांच्या मताप्रमाणे पाहतां हे दिवस वसंतामध्यें येतात म्हणन त्यांस बपारंभ म्हटलें. परंतु तेत्तरीयसंहितेच्या काळीं चेत्र वैशाख हे * वसंतत्रतूचे महिन होत; फाल्गुन चत्र हे नव्हते. ही अडचण दूर कर- ण्याकरितां सायणाचायांनी दुहेरी वसंताची कल्पना केली, एक चांद्र व दुसरा सोर. चांद्रवसंतामध्यें फाल्गुनचेत्र घातले व सोरामध्यें चेत्रवेशास्व घातले परंतु असें करण्याची कांहों आवश्यकता नाहीं. शिवाय चांद्र कलूचचा कायम- पणा नाहीं. कारण चांद्र वप सोर वर्षाशीं जमवून घेण्यासाठीं अवशय तेव्हां एक अधिक महिना घरीत असत. अर्थात् चांद्र महिन्यांचा व क्रतूंचा मेळ फार वेळ राहत नसे. परंतु सायणाचार्य म्हणतात त्याप्रमाणे दुहेरी कडातु घरले तरी फाल्गुन वसंतामध्यें यऊं दकत नाहीं. सोर वर्षापेक्षा चांद्र वर्ष सुमारें अकरा दिवसांनीं कमी असल्यामुळे व क्रतु सूयावर अवलंबून असल्यामुळें एकदां चैत्र शुद्ध प्रतिपदेस वसंतारंभ झाल्यास पुढच्या वर्षी चेत्र छद द्वादशीस होइल; असें होतां होतां तिसऱ्या वषी अधिक मास धरल्प्रावर पुन्हां
* त्या वेळीं वसंतसंपात कृत्तिकामध्ये होता, म्हणजे वसत क्रतूला वशाखांत
रवात होत असे म्हणून वास्तविक पाहिलें असतां वशाख ज्येष्ठ हे वसंत तूळ महिने होते
वेदकाळनिणेय. २५१
तो चैत्रांत पूर्वस्थळीं येईल अशा रीतीनें दुहेरी क्रतु धरल्यास वसंतारंम पुढे वैद्याखापर्यंत जाईल, परंतु फाल्गुनामध्यें मार्ग येणें शक्य नाही. सायणाचायांन्या वेळीं म्हणजे चौदाव्या शतकांत वसंतारंभ आतांप्रमागेंच फाल्गुनांत होत असे. परंतु तेव्हां, तैत्तिरीयकालापेक्षां उदगयनारंभ एक माहिन्याहूनहि थोडा अधिक मार्गे हटला होता, या गोष्टींची बरोबर कल्पना न आल्यामुळें सायणाचार्यानी परस्परविरुद्ध दिसणाऱ्या वर सांगितलेल्या वषोरंभांची, दुहेरी क्त कल्पून कशीतरी एकवाक्यता करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु आतां संपातच- लनामुळें वष!रंमांत बदल होत जातो हें आपल्याला समजल्यावर सायणाचार्यीची युक्ति अयुक्त म्हणून सोडून दिली पाहिजे,
सुश्रवताच्या वैद्यक ग्रंथामध्ये “ फाल्गुनश्वेत्रो वसंतः ? असें एकेठिकाणी म्हटलें आहे. परंतु तो भाग त्यांत कोणी मागाहून घातलेला असावा असें दिसतें. कारण त्याच्या जरा पूर्वी माघादिमासचक्र व शिशिरादिक्रतुनचक्र सांगून, माघ फाल्गुन शिरिरत्रतु, चेत्र वेशयाख वसंतत्रनु वगेरे सांगितले आहे. यावरून “ फाल्युनश्चेत्री वसंत: ? वगेरे वर्णन पुढें कोणी तरी प्रक्षिप्त केले असलं पाहिजे, सुश्रतु व चरक यांच्या ग्रेथार्चे सार वर्णन करणाऱ्या वाग्भटानें “: फाल्गुनश्चेत्रो बसंत; ” वगेरे वर्णनाचा कांहींएक संबध न आणितां त्या- च्यापूर्वी सांगितलेली माघादि मासांची व शिशिरादि त्रव्तूंची पद्धत दिली आहे. यावरून “ फाल्गुनश्वेत्री वसंत; *” वगैरे वर्णन वाग्मटाच्या वेळीं सश्र- ताच्या ग्रेथांत नव्हतेच, किंबा असलें तरी त्यास तें सुश्रताचे खास असावे असें वाटलें नाही हें उघड आहे.
असो. तर याप्रमाणें तैत्तिरीयर्साहताकाळीं फाल्गुन हा वसंतमास होता असें म्हणण्यास कांहीं आधार नाही. यासाठी सायणाचायांचा तसा अथ याठिकाणी तरी मान्य करतां येत नाहीं. शिवाय हा अर्थ कित्येक ब्राह्मणे ब सूरज यांत आलेल्या “ फाल्गुनी > पूर्णमा ही संवत्सराची प्रथम रात्र ?
ने: सूत्रस्थान अध्याय ६ > एषा हृ संवत्सरस्य प्रथमा रात्रियत्फाल्युनी पौर्णमासी । श ब्रा.६-२,२.१८.
२२ वेदकाळनिणेय .
अश्या अथाच्या वचनांशींही विरुद्ध आहे. तेत्तिरीयब्राह्मणामध्ये “' उत्तरा फाल्गुनी ही संबत्सराची प्रथम रात्र, संवत्सराच्या आरंभी अग्न्याधान करणारा पुष्कळ संपत्तिमान् होतो ” असें म्हटलें आहे. तसेच सूत्रकारांनींही ““ संवत्स- र्सत्रांचा आरंभ फाल्युनी अथवा चेत्री पूर्णिमा या दिवशीं करावा ” असें स्पष्ट सांगितले आहे. -- आतां या सर्व वचनांचा जर कांहीं अथ होत असल तर फाल्गुनी पूर्णिमा ही वर्षांची पहिली रात्र असे खरोखर एकेकाळी मानीत असत हें आपल्याला कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाहीं.
आतां वर सांगितल्याप्रमाणें * फाल्गुनी पूर्णिमा हें संवत्सराचें मुख होय. या तैत्तिरीयसंहितेंताल वाक्याचा सायणाचार्यानी दिलेला अथ तर ग्राह्म नाहो तर दुसरा अर्थ कोणता घ्याबयाचा £ फाल्गुनी पूर्णिमला वसंतसंपातों वघारंभ होत अस अशी तर कल्पनाच करतां येत नाही. कारण या रीतीनें बसंतसंपात उत्तराभाद्रपदांत येतो व॒ अशी स्थिति येण्याला इ. स. पूर्वी २०,००० > बर्षेपर्यत आपल्याला गेलें पाहिजे. परंतु त्यांत कांहीं अर्थ नाहीं. उरला दुसरा मार्ग; म्हणजे त्या पूर्णिमिला उदगयनीं वर्षारंम होत असे असें मानणें, माधी, फाल्युनी आणि चेत्री या पूर्णिमा एकाच ठिकाणीं व एकाच कारणासाठी सांगितल्या आहेत. या गोष्टावरून हाच अर्थ खरा असं साहाजिक अनुमान होतें. हा अथ अगर्दी स्वाभाधिक व युक्तीला धरूर दिसतो; व तैत्तिरीय संहि- कड च कक कि ि्शा वि
- आ. श्री. सू. १-२. १४. ३.
> संपाताची पूर्ण प्रदाक्षिणा होण्यास सुमारे २९००० वर्षे लागतात; परतु क्रांत्तिवृत्ताच्या उलट दिशेच्या एका गतिविश्ेषासुळे तो काल २१००० वर्षांचा द्वोतो. हृद्वीं वसंतसंपात पूर्वा भाद्रपदांत आहे. परंतु “'“ फाल्मुनी पूर्णिमा हें संवत्सराचें मुख होतें ” यावरून वसंतद्वंपात उत्तराभाद्रपदांत होता असे सम-- जल्यास तेव्हांपासून आतांपर्यंत संपाताची एक पूण प्रदक्षिणा होऊन व दुकक्र्या प्रदक्षिणला सुरुवात होऊन तो पुनः पूवोभाद्रपदांत आला असें मानावे लागे. ब इतकी गोष्ट होण्याला सुमारें ९२२० «० वर्षे लागतील.
वेदकाळनिर्णय. ३1
तेच्या भास्करभट्ट नांवाच्या भाष्यकारानें हेंच मत दिलें आहे. त्यानें सांगित- ल्याप्रमाणें फाल्गुनी पूर्णिमेच्या दिवशीं एकदां केव्हां उदगयनीं वर्षारंभ होत असला पाहिजे. या मताप्रमाणे वैदिक कालाची मयीदा आणखी २००० वर्षे मागें जाते व म्हणन यूरोपियन पंडित हें मत मान्य करावयास कांकू क!रेतात; परंतु जी गोष्ट सबळ पुराव्यावरून सिद्ध होईल तिच्या योगानें किव्येक लोकांच्या पर्वकल्पित कल्पनांशीं जरी विरोध आला तरी आपणास ती एवढ्याच
कारणावरून कधींही टाकून देतां कामा नये वर. कुत्तिकांमध्यें वसंतसंपात होता हें सिद्ध करण्यासाठीं आपण असें
पाहिलें कीं, नक्षत्रचक्राचा आरंभ कृत्तिकांपासून केलेला आहे; दुसरें उदगयन माघशुक्रुपक्षांत होत असे; तिसरें दक्षिणायननक्षत्र पित्रधिष्ठित होतें; व चवर्थे शारदसंपाताजवळील नक्षत्रामधून सांपातिक याम्योत्तरवृत्त जात असण्याचा संभव असतो. सारांश, जर वर्षारंभ माघांत होत होता असें मानलें तर त्याशी क्रान्तिवत्तांतील अयनादे प्रधानबिन्दूचीं नक्षत्रासंबेधीं स्थाने अगदी जुळतात व अकद्यारीतीनें ती गोष्ट ती अप्रत्यक्षप्गे स्थापित करतात. आतां वेदिककाळीं फाल्गुनी पृणिमिला उदगयनारंभीं वर्षारंमही होत असे ही गोष्ट सिद्ध कर- ण्याला अश्याचप्रकार्चा कांहीं पुरावा मिळण्यासाराखा आहे की नाही हे पहावया'चे, कइतु एक महिना मागें यावयास स्थूलमानाने वसंतसंपात दोन विभागात्मक नक्षत्रे मागें यावयास पाहिजे, म्हणून उदगयनारंभ जर माघांत न होतां फाल्गुनांत झाला तर वसंतसंपातही कृत्तिकांच्यापुढे दोन नक्षत्रे म्हणजे मगशीर्षांत येईल. तसेंच दक्षिणायन व शारत्संपात अनुक्रमे उत्तराफाल्युनी व मूळ या नक्षत्रीं होतील, यासाठीं संपातादि विन्द्ची अद्याप्रकारची क्रान्ति- वत्तांतील स्थिति दाखविण्याला वैदिक ग्रंथांमध्ये काय आधार आहे हे आतां पहावयाचे
कृत्तिकांप्रमाणें मग हेंहि नक्षत्रांचे मुख होतें असे वैदिक ग्रेथामध्ये स्पष्टपणे म्हटलेळें कोठेही आढळत नाहीं. तरी मगशीर्ष याचे दुसरें नांव ज आग्रहायणी त्यावरून तसें दिसतें. आग्रहायणी याचा अथ वषोरंभ करणारें असा आहे
२७ वेदकाळानेणंय,
परंतु त्या नक्षत्राला हें नांव मिळाले कसें १ हा प्रश्न आहे. कोडाकारांनी व्युत्पत्ति देतांना मार्गशीषरी पूणिमा ही वपांची प्रथम रात्र असल्यामुळें तिला आग्रहायणी असे म्हणतात व आग्रहायणीमध्यें पूर्णचंद्र मार्गशीषोत होतो, म्हणून त्या महिन्याला आग्रहायणिक असे नांव मिळाले असें सांगितलें आहे. हें ठीक आहे. परंतु ते आणखी असें म्हणतात की, अमरकोषांत सांगितल्या- प्रमाणें मागशीषाचैच आग्रहायणी असें नांव आहे, कारण त्या नक्षत्रीं चंद्र असतांना पूर्बी वषारंभ होत असे. परंतु हें म्हणणें बरोबर दिसत नाहीं. कारण नक्षत्रावरून पूणेमासाला नांव द्यावयाचें ही नेहमींची रीत आहे; म्हणन आग्रहायणीसंबेधाने मात्र पूर्णमासावरून नक्षत्राला नांव मिळते असे म्हणणें बरोबर नाही. पाणिनीच्या मताप्रमाणेही असल्या उलट्या पद्धतीला कांहीं आधार नाही. पाणिनीने आग्रहायणीपासून आग्रहायाणिक असें माहेन्याचे नांव दिलें आहे. त्यावरून आग्रह्मयणी या'चा अथ त्याच्या मतें मृगशीप नक्षत्र असा अर्थ नसन मार्गशीर्षी पोर्णिमा असा असावा असे दिसतें. कारण महिन्यांची नांवें पूर्णमासावरून साधावीं असें त्याचें मत आहे. आतां आग्रह्मायणी हा पूर्ण- मासवा चक शाब्द पाणिनीनें चेत्री वगैरे शब्दाप्रमाणे साधिळा आहे की काय हें बरोबर समजत नाही. परंतु कार्तिकी वगेरे शब्दांच्या सादृब्यावरून पहातां, त्यानें अग्रहायण शब्दापासून आग्रहायणी ऱाब्द साधिला असून, अग्रह्ायण हें मृगशीप्राचे मूळचें नांव असावें, असें दिसतें. या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबेधांन बराच मतभेद आहे; परंतु त्या सर्व मतांच्या मुळाशी मार्गशीष पूणिमला पूर्वी एकदां वर्षारंभ होत असे ब त्या पूणिमेच्या नांवावरून मृगश्ीष्रोला आग्रहा- यणी हें नांव पडलें ही कल्पना साधारण आहे. जर ही कल्पना दूर केळी तर या शाब्दासंबेधाने सवे अडचण नाहीशी होते. शिवाय ही कल्पना खरी माना- बयास वेद किंबा पार्णिनि यांमध्ये आधार नाहीं. पाणिनीचें एकंदर धोरण अग्रहायण हें नक्षत्राचे नांव धरून त्यावरून आग्रहायणी हें पूर्णमासाचे नांव व त्यावरून आग्रहायाणिक हें महिन्याचे नांब साधण्याचे आहे. नक्षत्रवाचक अग्र- हायण दाब्द आतां नाहींसा झाला आहे व अमरसिंहाने आग्रहायणी असाच
वेदकाळनिणेय. २५.
पटटा णा
नक्षत्रवाचक शाब्द दिला आहे. परंतु या जुन्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास करण्यांत अमरासंह एकटानच वांटेकरी आहे असे नाही, मार्गशीर्षी पौर्णमा ही संवत्सरा*ची प्रथम रात्र होती, या कल्पनवरून पुढील वाढ्ययामध्ये दुसर््याहि पुष्कळ चुका उत्पन्न झाल्या आहेत,
आतां माभशीर्षी पूर्णिमिला वर्षारंम होत असे असें धरल्यास काय काय निष्पक्ष होतें तें पाहू, अर्स मानण्यास प्रत्यक्ष आधार “ मासानां मार्गशीर्षाइस्मि क्रतूनां कुसुमाकरः ??% या गीतावचनासेरीज दुसरा कोणताही नाही. आनंद - गिरीर्ने या गीतावचनावरील शांकरभाष्याच्या टीकेमध्ये मार्गशीष माहिना समु- द्धीचा असतो म्हणून त्याचें विभूतिमत्त्व वर्णिळें आहे असें म्हटलें आहे. परतु हें कारण समाधानकारक वाटत नाहीं. संदर्भावरून मार्गणीष्राला वषारंभाचा महिना म्हणण्याचा आदाय स्पष्ट दिसता. सूयर्पीडत नांवाच्या एका ज्योतिष्याने आपल्या परमाथप्रपा नांवाच्या गीतेवरील टीकेमध्यें म्हटलें -- आहे कीं, मागशी- पांचे दुसरें नांव आग्रहायाणिक असे आहे, व त्यांतील पूर्णिमा संवत्सराची पहिली रात्र अस. असा अथ घेतल्यास भगवट्रीतैतील वरील वचन आग्रहायणिक ठाव्दाच्या चुकीच्या व्युत्पत्तीवर लिहिलें गळे असावें अर्से दिसत. परंतु या गाब्दाची व्युत्पात्ति नीटपणे घेतल्यास त्यांत घोटाळा होण्यासारखे कांहींच नाही. आग्रहायागिक हा साधित शब्द असल्यामुळें त्या नांवाचा महिना वर्षारंभाचा असणें शक्यच नाहीं. परंतु त्या वेळी अग्रहायण म्हणजे मगशीष, हें पहिलें नक्षत्र ही कल्पना अगदी नाद्दींशी होऊन मागळीष महिनाच वर्षारंमाचा होता अस मानूं लागले; व या नव्या कल्पनेला एकदां गीतेमध्ये स्थान मिळाल्या- बरोबर तिचा त्वारेत सर्वत्र पसार होऊन विद्वानांनीही आपले मत त्से बनविले
पा अनन न - -.५--००-----५---:>>:-२>--- पन -- ऱ नट आम आजा पाटा -्
4 भभ. गा! ०“? -! ७,
*- यद्वा म्गशिरः पूर्णमासंबंधेन वर्षादिरमिद्ितस्तस्मिन्नेवाम्रह्या यणीत्याभे- यानात । आग्रह्मायणं यस्यां साम्रहायणी । अत एव आग्रहाायणिक इति मार्गशीषै- नाम । अतो5स्य मासत्य मुख्यत्वाद्विभूतिमत्त्वम् ।
अ! वेदकाळनिर्णय.
ल्ट“४/॥
आदळ मनस 0. --< * -“-
या चुकांच्या कल्पनेचा इतर विद्वानांनींच अवलंब केला असं नार्ही, तर ज्योतिषी लोकांर्नाही तसेच केळे, पण त्याचा परिणाम काय झाला पहा. जुन्या ज्योतिषग्रंथांमध्यें वर्षांरम उच्रायणी होत असे. म्हणज वर्षांचा पहिला महिना तोच उचरायणाचाही पहिला महिना असे. आतां मार्गशीर्षी पूर्णिमला संबत्सराची प्रथम रात्र म्हटलें तर स्वाभाविकपणेच त्यादिवशी उत्तरायण सुरू झालें अस ज्योतिषी समजणार, व मग अर्थात् दाक्षिणायनबिन्दु मृगशीर्षा % येणार, म्हणजे वसंतसंपात त्याच्या मागें ९० अश येणार. सूर्यसिद्वान्तामध्यें मृगशीषीचे विषुवांश रेवतीपासून ६३ दिले आहेत. त्यावरून मगशीषीच्या मागें ९० अश म्हणेज रेवतीच्या मागें २७ अश वसंतसंपात आला. परंतु वैदिक ग्रंथांमध्ये नक्षत्रारंभ कृत्तिकांपासून होत असन माघामध्ये उत्तरायण होत असे असें सांगितले आहे. यावरून त्या वेळीं वसंतसंपात रेवतीच्या पुढे निदान २७ अश॒ तरी होता. आतांया दोन गाष्टांचा मेळ कसा घालावयाचा ? वेदहि खाटे नाहींत व गीताहि खोटी नाहीं. दोन्हीहि सारखींच प्रमाण. पण दोहोंमध्ये असा विरोध. म्हणून आमच्या ज्योतिष्यांनी, संयाताच्या आंदोलनाची, म्हणजे सपातक्रांन्तिवृत्तांत सबंध प्रद- क्षिणा न करितां खतीच्या पुढें मागे २७ अंशच हालतो अशी कल्पना लढवृन वरील विरोध नाहोंसा केला. अर्वाचीन ज्योतिर्विदानीं ही कल्पना गणितशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध आहे. असें ठराबेळें आहे; पण तिला भारतीय ज्योतिषग्रेथामध्ये स्थान कर्से मिळालें याचे दुसरें सयाक्तेक कारण अद्यापि कोणी दिले नाही> बेंटले व व्हिटने यांच्या मतें या आंदोलनाच्या
& सृगामध्यें पूगथद्र ज्या दिवशीं होईल ती मार्गशीर्षी पूर्णिमा. पूर्णिमेच्या दिवशीं चंद्रपूये समोरासमोर म्हणजे ए5मेकांपासून १३८० अंशावर असणार. म्हणजे मार्गशौषी पूर्णिमिला सू भगनक्षत्रापासून १८० अशावर असेल. आतां त्या दिवशीं जर अत्रीचीन पद्धतीचे उत्तरायण सुरू होते अर्थे मानलें तर अर्था- तच वसेतर्सपात मृगाच्या मार्ग फक्त ९० अशांवर येईल, ( आक्कांने पहा )
: भारतीय ज्योतिःशास्त्र या ग्रंथांत दाक्षितांनो हेंच कारण दिल आहे. ( पान ३३२ ),
वेदकाळानि०य. २७
सीमा, रेवतीच्या पुढें २७ अशांवर म्हणज कृत्तिकांमध्ये सर्य असतांना वसंत- सपातीं वषारंभ हात अस, या गोष्टोंवरून ठरविल्या असाव्या. परंतु एवढीच गोष्ट आंदोलनाची कल्पना उत्पन्न करण्यास पुरेशी नाहीं. रेवतीच्या दान्ही बाजूस २७ अंशांवर वसंतसपात हात असे, असे कायमपणगे समजल्याशिवाय कांही आमच्या ज्योतिष्यांनीं आदोलनाचो कल्पना काढिली नाहीं. यासाठीं त्या कल्पनेचे वर सांगितलें कारणच खरें असलें पाहिजे,
असा. तर अशा रीतीने मागळीर्पी पूशिमिळा उदगयनी वपारंभ होत अस, असे मानल्यास वर सांगितलेली अपरिह्ाय अडचण येते. अथात् ही कल्पना आपल्याला सोडून दिली पाहिज. रेवतीच्या मार्गे २७ अशांवर वसंत- संपात असावयास आपल्याला सांप्रत चाळू असलेल्या संपातप्रदाक्षिणच्या आरंभीं तरी गेलें पाहिज, अथवा सुमारें ६०० वर्षे आणखी वाट तरी पाहिली पाहिजे, म्हणून असलीं निरथंक अनुमानें ज्यांपासन निघतात त्या गाष्टीच आपण सोडून दिल्या पाहिजत, आतां “ मार्गशीर्पी पूर्णिमा वपाची प्रथम रात्र ” या वचनाचा दुसराहि कोणता अर्थ होऊं शकत नाहीं. या दिवशीं उद्गयन हात असे असा अर्थ घेतल्यास काय परिणाम होतो हें आता आपण पाहिलेंच. आतां वषांरंभ धरण्याची दुसरी पद्धति म्हणजे बसंतसपातापासनची, ब तीप्रमाणें पाहू गेळें तरी,मागेशीपोत वसंतसंपात येण्यास तो अभिजितनक्षत्रीं असला पाहिजे, म्हणज आपल्याला तो काळ इसवी सनापूर्वी २०,००० वप ठकाठेला पाहिजे; परतु हें तर असभवमीाय दिसते, या सव विवेचनावरून आग्र-
शा "५५ - पाणी >>>.
* मार्गेशीर्षी पूर्णिमला वसंतसंपात हेत असे म्हणज त्या दिवशीं सूय वर्से- तसंपाती होता असे मानके म्हणजे वसंतसंपात मगशीषांच्या पुढें किंवा मार्गे १८०" असला पाहिजे, अभिजित नक्षत्राचा क्रांतिवृताशीं ( यांतच सर्व नक्षत्रे आहेत ) कांहीं सबंध नाहीं. तरी त्यांतून जाणारें याम्योत्तरवत्त मृगापासून १८०? अंशावरून जते. एवढ्यावरून व या वृत्तामध्यें क्रांतित्रत्ताजवळ एवढी मोठी तारा दुमरी नसल्यामुळें त्यांत बसंतसंपात होईर असें वर म्हटलें आहे.. खरोखर अर्भाजित् नक्षत्रांत वसंप्सपातबिंदु कधा यावयाचा नाहीं.
वेद॒काळनि गेय
न ८-८ 7 "ला कक्कर पालट साटा कणा
हायणी याचा सध्यां प्रचालित असलेला अर्थ घेऊन चालावयाचें नाही हें उघड होते. आतां उरला अभे, त्या नांवाच्या नक्षत्रामध्ये सर्य असतांना व्षीरभ होत असे हा. मग त्या नक्षत्राचे नांव अग्रहायण असो, आग्रह्मयणी असो अगर अग्रहायणी असो. तें नक्षत्र बषीमध्ये पहिलें होतें एवढा आपल्या मुद्याचा प्रश्न, आतां यापुढें अग्रहायण म्हणज मगशीपेनक्षत्र असच घेऊन चालावयाचें.
असो. तर मग फाल्गुनामध्यें उद्गयन झाले म्हणजे त्याअन्वये वसंतसं- पाती वर्षारंम मगशीर्षी ऊक अग्रह्यायगी होणार, म्हणजे माघांत उत्तरायण झालें असतां जसा वसंतसंपात कत्तिकांत हातो तसेंच येथेंहि. याप्रमाणे तैत्तिरीय ब्राह्मणांतील *' फाल्गुनीपूरणमास हे संवत्सराचें मुख आहे ” य़ा वचनाला आग्रह्मायणामध्यें दडून राहिलेल्या गोष्टीने पाठबळ मिळत. मृगशपामध्यं बसंतसंपाद येतो. ब कदाचित् मूळनक्षत्राचे नांवहा या गांष्टावरून पडल अंसेळ; कारण, त्या वेळी वर्षारंभीं सूयीस्ताबराबर उगवणारे तेंच नक्षत्र होते. ही मूळ दाब्दाची व्युप्तत्तीहि कांहीं अशीं मृगामध्यें वसंतसंपात होता अर्से दाख- विण्यास उपयोगी पडेल
डबा डावशी चट ककत -----:--4--2 पपा 0”
मागे सांगितलेंच आहे की, वर्षांची दोन अयने जी उत्तर व दक्षिण त्यांचा वैदिककाळचा अथे व नंतरचा अर्थ यांमध्ये भेद आहे. वैदिककाळी सूयाच्या उत्त(गोलाधांतील कालाला उत्तरायण म्हणत; परंतु नंतर, त्याचा अर्थ मकरपासून कर्कसंक्रमणापर्यंतचा काळ असा झाला. म्हणजे पूर्वी, पितु- याण किवा हल्लीचे दक्षिणायन याचा आरंभ कर्कसक्रमणापासून होई. उदग- यन फाल्गुनी पूर्णिमेला झालें म्हणजे, अथोत् दक्षिणायन किंवा पितृयाण भाद्रपदी पौर्णिमेळा होणार, म्हणज भाद्रपदाचा कृष्णपक्ष हा पितृयाणाचा पहिला पैप्रवडा झाला. म्हणून त्यालाच विदोष्रेंकरून पितरांचा पप्रबडा ऊफ पितृपक्ष हें नांव मिळालें. अजूनही आपण या'च पक्षात पितरांची विरषक
श्राद्धे करितों. द्रपदवद्यपक्षाला पितृपक्ष हें नांव कां झमळाळे यांचे कारण कोणीहि आजपर्यंत दिलेले नाही.
221 वानवा नालाल
* पक्ष. महालयश्र डे.
वेदकाळनिणेय. २९.
कडन ममा डला तडा
परंतु फाल्गुनी पू]र्गमेला वर्षारंभ होतो या संहितावचनाचचा नीट अर्थ घेत- ल्यास, म्हणजे त्या पूर्णिमला उत्तरायणारंभ होत असे असे समजल्यास, ह्या गोष्टींचा अगदीं सहज रीतीनें उलगडा होतो. म्हणजे त्या वेळीं दक्षिणायनाचा आरंभ भाद्रपदी पूर्णेमेला होत असे व म्हणून त्याच्या पुढच्या पक्षाला पितृ- याणाचा पहिला पंधरावडा ऊफ पितपक्ष म्हणं लागले,
आतां, आपलाच पितृपक्ष भाद्रपदांत होतो असें नाही. पारशी लोकां- चाहि तेव्हांच होतो. ही गोष्ट फास्च महत्त्वाची आहे. कारण ज्या जुन्या काळासंबेधी आपण विचार करीत अहो त्या काळीं भारतीय, इराणी ब हेल निकआर्य % हे सवे एकच होते. आतां, आपली उपपात्ते जर खरी असल तर तिला या आय लोकांच्या निरनिराळ्या शाखांच्या चालीरीती, दतक“ वगेरे गोष्टीवरून चांगला आधार मिळेल. मृगशीर्पात वसंतसंपात होता हें दाखविण्यास असा पुरावा पुष्कळ आहे हें आपण पुढें पाहूं. सध्यां आपण प्राचीन अवेस्तिक पेचागासंबंधे डॉ. गिइगरने केलल्या अनुमानांचा थाडा विचार करूं. त्याने “ मव्यर्या>< ?” म्हणज “' वर्षाचा मध्य ” हा शब्द आधारभूत धरून, त्यावरून प्राचीन अवस्तिक पंचांगातील वप्राचा आरंभ दक्षिणायनापासून होत असे अस अनुमान कलें आहे. ही गोष्ट आपत्णा उपपत्तीश्ी अगदीं जुळते. पारशी लोकांनी असल्या प्रत्येक बाबती न आपल्या अगदीं उलट मत स्वीकारिळे आहे; व म्हणन आपला वपारंभ उत्तरायणी झाला तर त्यांचा त्याच्या उलट म्हणजे दक्षिणायन व्हावयाचा ब असेच खरोखर आहे. पारशी व हिंदु यांच्या जुन्या पंचांगाचा मेळ इतका आहे असे नाहीं, वर सांगितलेच आहे कीं, दोघांचेही पितृपक्ष भाद्रपदात एकाच वेळीं येतात. पारशी लाकांचा पहिला महिना फ्रवाशेनम् म्हणजे (५- मास हा आहे, व त्याचा आरंभ दाक्षिणायनापासून होतो, या महिन्यापासून
*- ग्रीक. > मध्यर्या व इंग्रजी [ १19631 निडइयर ] यांचें साम्य दिसतें.
ी- ति वेदकाळनिर्णंय,
बण प फना लाला. “क क
चवथा महिना तिष्ट््येहे, किंबा तिष्ट्याचा मास हा आहे व हें तिष्ट्थनक्षत्र म्हणजे कर्सिरिअसचा तारा होय असें मानतात, आतां आपल्याकडे भाद्रप- दापासन मोजलळें असतां ४ था महिना मार्गशीय म्हणजे मृंगश्ाषांचा मास हा येतो; व मृगशीप व सिरिअस् हे अगदी जवळच आहेत. तसेंच फ्रब: शिनम् महिन्यामध्ये दक्षिणायनीं वपारम धरिला म्हणजे दथुषो महिन्याचा आरंभ वरोबर वसंतसंपाती होता. हा दथुपा महिना सृष्टिकर्त्या अहुरमइदाचा आहे. यावरून तो एकदां वपारभाचा महिना असावा असें दिसते. याप्रमाणे जुन्या अवेस्तिक पंचागामधथ्ये बसंतसंपाती आरंभ होणाऱ्या वपाच्या कांडी खुणा आपल्याला आढळतात. या गोष्टा व विशेपेंकरून दोघांचे पितृपक्ष एक असणें हें केवळ काकतालीय असेल असे संभवत नाही. आता, त्यांच्यांत वपौरंभ उत्तरायणांतून दक्षिगायनांत जरी गला तरी पितृपक्षासारखी पूवापार ऱ्वालत आलली पवित्र गोष्ट स्थानभ्रष्ट करणे हे त्यांस योग्य वाटल नाहीं. म्हणन अजूनही दोघांचे पितृपक्ष एकच आहेत.
याप्रमाणें तैत्तिरयसंहिता व दुसरीं ब्राह्मणे यांत असलेल्या फल्गुनी- पूणमास वर्षाचे मुख होतें. या वचनाचा स्वभाविकपणें संदर्भावरून होणारा-म्हणजें त्या दिवशी उत्तरायण होत असे असा-अर्थ घेतल्यास, व मृगजीपवाचक अग्रहापरण शब्दाचा बर्षारैभ करगारें असा खरा अर्थ घेत- ल्यास, त्या नक्षत्रामर्ध्ये एकदां वसंत संपात होता हें उघड होते. पितृपक्षाच्या कालावरूनही असेंच दिसते. व त्याच वेळीं पारशी लोकांचाही पितृपक्ष येतो. या गोष्टीवरून वरील म्हणण्यास चांगला सबळ आधार मिळता.
कृत्तिकांमध्यें वसंतसंपात हाता ही गोष्ट अश्याच प्रकारच्या पुराव्यावरून वर सिद्ध केळेलळी आहे; व म्हणून मृगशीषसंबंधानंहि अशाच प्रकारचें अनुमान करावयास कांहीं हरकत दिसत नाही. मगशीपापासून नक्षत्रचक्राला आरंभ होत असे असें सांगगारे स्पष्ट वाक्य जरी कोठें आढळत नाही तरी वर्स माशाययात बहुतेक भागच पडेल अशा कांहीं गोष्टी पुढोळ विवचनांत अव्यधत |||
वेदुकाळनिर्णय. ३१
येणार आहेत; त्यांवरून वरील अनुमानासंबंधाने देकेला बहुतकरून जागाच राहणार नाहीं.
आकाशाच्या ज्या भागामध्ये मृगशीषंनक्षत्रपुज आहे तो भाग सर्वांत अत्यन्त प्रेक्षणाय आहे. एकाद्या निरभ्र रात्री सहज आकाक्याकडे पहाणाऱ्याचेंही लक्ष या तारकापुंजाच्या मनोहर स्वरूपाकडे वेधल्यावांचून रहाणार नाहीं. मग प्राचीन आयोना तर त्यांच्या वेळीं या आकाशाच्या भागामध्ये वर्षारंभ, सूयोदय होत असल्यामुळे तो अधिकच मनोवेधक झाला असला पाहिजे, या पुंजामध्ये व्याधासह पांच पाहेल्या प्रतीच तारे आहेत, दुसऱ्या प्रतीचे बरेच आहेत, व बाजूला आकादगंगा आहे. या आकादाप्रदेशामध्ये प्राचीन कर्वींच्या प्रतिभेला भराऱ्या मारण्यास चांगलाच अवकाश मिळाला. या नक्षत्रपुंजावरून किती तरी गोष्टी प्राचीन आर्यॉमध्ये उत्पन्न झाल्या. त्यांपैकी काहीचे परीक्षण करून त्यावरून आपल्या उपपत्तीला कांही आधार मिळता की नाही हृ आतां पहावयाचे आहे. आपल्या उपपर्तताप्रमाणे जर स्यांचा आजपर्यंतच्या अर्थाहून अधिक नीट अर्थ लागला, तर आपल्या उपपत्तीला खरी मानावयास एक सबळ कारण मिळल; परंतु हें पर्रक्षण करण्यापूर्वी प्राचीन मेथांत वर्णिल्याप्रमाणे विर्वाक्षत तारा व त्यांचे काल्पिलेळ आकार हे निश्चित करण्याचा थोडा प्रयत्न करूं.
मृगशीर्ष याच्या अथावरून त्या पुंजाच्या आकाराची कल्पना सहज होईल, परंतु त्यांत अनेक तारा असल्यामुळें हा आकार कटिपण्यास त्यांपैकी कोणत्या घ्यावयाच्या हे सांगण जरा कठीण आहे. शीष शब्दावरून सबंध मग आकाशांत होता अर्से दिसत नाहीं. रद्राने प्रजापतीस बाणाने वेधिलें या रातपथत्राह्मणांताळ गोष्टीसंबंधानें सायणाचार्य आपल्या भाष्यांत म्हणतात. *< रुद्रानें प्रजापताचें शिर बाणानें छोदेले > व तो बाण ब शिर ही दोन्ही
वि *्श ब्रा ७: व प > इघुगा तस्य ॥शराश्वच्छेद .....«...इपुः चि (वेतुमयमंतरितमुर्प्जत्द नक्षत्रात्मनावास्थतं रःते ।
२२ वेदकाळनिणय.
लन. जया कमव
अतरिक्षांत जाऊन नक्षत्र रूपानें राहिललीं दिसतात. '” क्ूग्बेदांत शीपच्छेदा- विषयीं याच प्रकास्चें वर्णन नाही. तरी त्यांत प्रजापतीची गोष्ट दिली आहे. दुसऱ्या ठिकाणीं क्रग्वेदामध्ये इन्द्राने वत्राचें शिर छेदिळें व वृत्र हा मृग रूपानें दिसला अशीं वर्णने आहेत. यावरून 'त्रध्मेबदांत मृगाच्या शीषाचेच वणन आहे असें दिसतें. ग्रीक पुराणामध्ये सद्धा ही गोष्ट आली आहे. अपालो देवानें आपली बहीण ओरायनवर प्रीती करते हें पाहून क्रोधाने तिच्याकडून ससद्रांतील एका दूरच्या वस्तूचचा बाणानें छद कर्राद्ला, ब ती वस्तू ओराय- नरचेंच शिर होतें असं आढळून आळे. यावरून, आपल्याला दारविद्ध असे छेदून टाकिटेले मगाचें शिरच कोठे तें पाहिळें पाहिजे. अमरसिंहानें मृगशी- घांच्या वर असलेल्या तीन तारांना इन्वका हे नांब दि% आहे. पण कां्ही- जणांच्या मताप्रमाणे ओरायन पुंजाच्या शिरोभागी असलेल्या तीन लहान तारा- नांच जर मृगशीर्प समजलें तर मृगशीप व इन्वका ही एकच होतात. म्हणज अमरानें दिळेळा भेद निरथक होतो. यासाठी सबंध मृगाची आकृति ता युंजांत आहे असे न समजतां फक्त शरविद्ध असे डोकेच आहे असे समजळ पाहिजे. असे समजल्यावर ही आकृति निश्चित करणें कठीण नाही. काग्ण वरील गाष्टीमध्यें जो बाण आळा आहे तो ओरायनच्या पटयांतील तीन तारा आहेत हें उघड आहे. म्हणज सुंगशीपाची आकृतिही, ओरायनचा पट्टा त्यांच मागचे दोन पाय व पुढला डावा पाय मिळून कल्पिली पाहिज, या! आकृतीप्रमाणें अमरानें दिळेळी इन्वाकांची जागाहि साधते. या आकृतीत' उन्वका म्हणजे बाण अथवा ओरायनच्या पट्यांतील तीन ताग होत, या पंजा- मध्ये दुसऱ्याही कित्येक आकृतींची कल्पना केली असेळ, स्व मग शरीर यसोपवीत धारण करणारा प्रजापातिे या आकृतीची ही कल्पना कलेली आहे परंतु या सव कल्पनांत शी्पांची कल्पना सवांत जुनी दिसत. व ती वरूनच खाढत वाढत दसऱ्या कल्पना निघाल्या असें वाटतें
स्त र न्न््टाट
क लाता
* मृगशीर्ष सगशिरस्तस्मिज्ञवाम्रहायणी । इन्वकास्तविछरो देशे ताक ]निळसन्ति या: ७
वेदकाळनिर्णय, ह!
या विवेचनांत मृगशीर्ष नक्षत्र ओरायनपुंजांत्च आहे अर्से आपण मानलें आहे. व जरी याबद्दल कित्येक पंडितांनी शका धेतली आहे, तरी यांत असं- भवनीय असें कांहींच नाही. कारण रमणीय अक्शा रोहिणीमागून लगेच येणारा दुर्वत्त प्रजापाति रुद्राच्या त्रिकांड बाणानें विद्ध होऊन पडलेला, व तो बाण त्याच्या शिरामध्यें अडकून राहिलेला अद्याप दिसतो आहे. या गोष्टीवरून तारकापुजासंबंधानें तर हेका रहाणे संभवतःच नाही.
याप्रमाणे मगशीषाची आकृति प्रथमतः कशी कल्पिली होती हें पाहिल्यावर दुसऱ्या तारा निश्चित करणें कठीण नार्ही. रोहिणीसंबधाने शका नाहीच. रुद्र आद्रां नक्षत्राची देवता असल्यामुळें त्याचें स्थान अथोत् आर्द्रा म्हणजे ओरायनऱचा उजवा स्कंध हें होय, परंतु ऐतरेय ब्राह्मणामध्ये ज्याला हल्लीं आपण मृगव्याध म्हणतो तोच रुद्र अर्स सांगितलें आहे.% आकारगंगेला त्या वेळी कांहीं विशेष नांव होतेसें दिसत नाहीं. पारशी, ग्रीक व भारतीय आये या तिघांमध्ये आकादागंगेला साधारण असें नांब नाही. परंतु तिच्याकडे त्या वेळी लोकांचें लक्षच लागलें नव्हतें असें मात्र म्हणतां येणार नाहीं. ग्रीक ज्योतिषा- मध्यें या गंगेच्या दोन्ही बाजूंना कॅनिस भेजर>< ब कॅनिस-- मायनर असे दोन कुत्रे आहेत, हे अगदीं पूर्वीपासूनचेच आहेत कीं काय, याविषयीं कांहीं जणांस शंका आहे. परंतु प्ठ्टाकंच्या लिहिण्यावरून कॅनिस्, ओरायन व असा हे पुंज ग्रीक लोकांना अगदीं पूर्वीपासून माहीत होते हें उघड दिसतें. कारण त्तो म्हणतो “ ज्या पुंजांना इर्जिप्टशायन लोक ऐसिस, हान्स व टायफॉन् हझण- त्तात, त्यांसच ग्रीक लोक अनुक्रमें कॅनिस, ओरायन् व अर्सा असें झणतात.?१ या प्लूटोकंच्या हणण्यावरून हे तीन तरी पुंज मूळ इजिप्शियन किंवा खाल्डि- यन नव्हत एवढें सिद्ध होते, यांपेकी असा हे वेदांतील सप्तत्रक्ष व पारशांचे हेप्टोइरिंग होत. यावरून प्ठूटार्कच्या कॅनिस विषयींच्या म्हणण्याच्याहि सत्य- खेबद्दळ साक्ष पटते. झणजे कॅनिस, ओरायन व असा हे पुंज आयोचेच झुळचे आहेत यांत कांडी संशय नाहीं.
* ऐ. मा. ( ४३-३२) > मोठा कुत्रा व त-घाकटा कुत्रा,
शै
२७ वेदकाळनिणेय,
आतां हे तारकापुंज जर मूळचे आयोनचेच आहेत, तर आर्यजातीच्या तिन्ही शाखांमध्ये या पुंजांविषयीं कांहीं सारख्या सारख्या गोष्टी असल्या पाहिजेत , वेदांमध्ये देवयान व पितृयान यांच्या विषयींच्या कल्पना अगर्दी सावैत्रिक झाल्या होत्या असे ह्मणण्यास हरकत नाहीं. या कल्पना बहुधा दिवस व रात्र अथवा उजेड ब काळोख यांवरून बनल्या असाव्या. वेदामध्ये पितर्यान झणजे आकाशाचा अगदी खालचा भाग, हणजे ज्यांत अपार समुद्र आहेत व जेथे वेवस्वताचें हणजे यमाचचें राज्य आहे असा प्रदेश असे वणंन% आहे. त्याच प्रमाणें देवयानामध्ये इन्द्राचे राज्य आहे, याप्रमाणे एकंदर आका- शगालाऱचे एक प्रकाशित व ज्ञात आणि दुसरा जलमय व अंधकारयुक्त अस दोन भाग केलेले आहेत. आतां या देवयान व पितृयानरूपी गोलाधांना एके [ठिकाणीं जोडणे आहे. हें काम वसंत व शारदसंपातांनीं केलें; व हीं संपात- स्थानें स्वर्गाची ऊर्फ देवळोकार्चा ऊफ देवयानाचीं द्वारें झालीं. मग ती राख- ण्याकरितां कुत्रेहि मिळाले, ही स्वगंद्वाराची कल्पना वेदांपासून आलेली आहे.
पारशी लोकांमध्ये हदी गोष्ट जास्त पूर्णपणें राहिली आहे. त्यांच्यांत संपात हणजे नुसता दरबाजा नाहीं, तर तो देवलोक ब यमलोक यांच्या मधला पूल आहे. त्याला चिन्वत् सेतु झणतात, व तो राखणारे कुत्रे मृत मनुष्यांच्या आत्म्यांना त्यावरून जावयास मदत करितात. ग्रीक कथांमध्ये कबेरास नांवाचा तीन डोक्यांच्ा कुत्रा यमलोकाचे दरवाजे राखण्यासाठी ठेविला आहे व ><क्रबेदांत यमाचा व्वार डोळ्यांचा कुत्रा त्याच्या राज्याचा मार्ग राखीत आहे. या गोष्टींचा आश्चयेकारक साइऱ्यावरून त्यांचें मूळ एक असलें पाहिज हे उघड दिसतें. परंतु त्यांचा आजपयत कोणी समाधानकारक अथे दिलेला नार्ही. पण आओरायनमध्यें वसंतसंपात होता असें जर आपण समजलों, तर वर सांगितलेले
कुत्रे, स्वर्ग व यमलोक यांच्या सीमेवर येतील व मग सवे वरील गोष्टी आकाशांत स्पष्ट दिसतील, आपल्या ग्रेथांम्ध्ये मृत मनुष्याच्या आत्म्याला
* कुरवेदू ९-११३-८., > त्र. १० , १४. १५
वेदकाळनिणेय. ३८
यमलेाकाला जातांना एक नदी % उलटावी लागते असें वर्णन आहे, ब ग्रीक लोकामध्येंही अशी कल्पना आहे. मृगशीर्षामध्ये बसंतसंपात धरिल्यास हवा नदी हणजे आकारगंगा हें सहज समजेल, यमलोकाला जाण्यासाठी या नदीजवळ ग्रीकलळोकांनीं अगास ह्मणजे नौका ठेवली आहे. वेदांमध्येंही -- दिव्यनांवंतून उत्तम लोकाला जाण्याचे वणन आहे. तेथें देबीम् नावम असे शब्द आहेत. अथव वेदांतहि (६. ८०. ३) दिव्यस्य शुनः असे शब्द आहेत. या दोहोंची सांगड घातली असतां दिव्य किंवा देवी याचा अथ आकाशांतील ( दिवसंबंधी ) असा घेतला पाहिजे. महिम्नस्तोत्रादि अर्वा- चीन संस्कृत ग्रंथांमध्ये रुद्राचे दिव्य शरीर वर्णिळें आहे, त्याठिकार्णी' दिव्य दाब्दाचा अर्थ आकाहांतील असा उघड आहे. असो. या उत्तम लोकाला जाण्याचा मार्ग राखण्याकारेतां ठेविलेल्या कुत्र्यांचेंही दोन्ही वाडमया- मध्ये वणन आहे. आकारागंगा ही स्वगांची ह्मणजे देवयानाची सीमा सम- जल्यास या गोष्टींचा सहज उलगडा होतो. ह्मणजे ही दिव्य नाव ब हे कुत्रे ह्मणजे, अर्गो नेविस व कॅनिस हे नक्षत्रपुज होत, या विवेचनावरून आकाशां- तील स्थितीवरून वरील कल्पना स्वल्या गेल्या असच समजण्याचे कारण नाहीं. उलट पूर्वा अस्तित्वांत असलेल्या कल्पनांवरूनहदी आकाशांतील ताऱ्यांना नावें मिळालीं असतील. अनाय लोकांच्या पुराणकथांवरून असंच दिसतें. तरी बर सांगितलेल्या आर्याच्या कथांची उत्पत्ति आतां सांगितल्याप्रमाणेच झाली आसावी असं तिन्ही आर्य शाखांच्या गोष्टींतील विलक्षण सादृद्यावरून दिसतें, आतां या निरनिराळ्या आर्यराष्ट्रांच्या गोष्टीतील कुत्र्यांच्या रंगरूपामध्ये कांहीं भद आढळतो. यावरून कदाचित् हे एक नसतील अशी शांका येईल; परंतु एकाच ग्रेथामध्येंही त्यांचें निरनिराळे वर्णन असल्यामुळें अशी शंका निरथक होते. रंगरूप, वचनलिंग या गोष्टी यांमध्यें फारशा महत्त्वाच्या नाहींत.
* वैतरणा; मताच्या नांवानें एक गाय द्यावी, ह्मणजे त्याला या नदीपलीदडे जावयाचा नांवेचा खच देत! येतो असें गरुडपुराणांत सांयितठें आहे.
-- त्रर्ग्वेद १०-६३-१०
१६ वेदकाळनिणेय,
क्म्वेदांतील सरमा कुत्री ही व स्वगद्वाररक्षक कुत्रे हीं देखील एकच होत असें दिसतें. कारण इन्द्राच्या गाई शोधण्यासाठी तिला पाठविल असतां पणींनीं तिला गोंजारून दूध प्यावयास दिलें; व मग ती परत आल्याबर गाई पाहिल्याचें नाकबूल करू लागली. तेव्हां इन्द्राने तिला लाथ मारिली; त्याबरोबर ती दूध ओकली. आतां हें दूध म्हणजे आकारगेगेर्चे पाणी किंवा इंग्रजी शब्दाप्रमाणे दुधाच्या नदींतील दूध हें सहज लक्षांत येईल, क्रग्वेदामथ्ये, >शुनाशिरो यांची स्वगौतील दुधाचा पृथ्वीवर वषीव करण्यावि- षयीं प्राथना केली आहे. मॅक्समुलरच्या मरते हे शुनाशिरो म्हणजे कॅनिस ऊर्फ श्वानपुंजच होत. क्रग्वेदाच्या पहिल्या मेंडळांतील एका त्रचत,-- क्रतुदेवता जे. कमु त्यांना संवत्सरसमात्तीचे वेळीं श्वान जागे करीत, असें म्हटलें आहे. हें वर्णन कॅनिस ऊफ श्वानपुज वर्षारंमी अथवा पितृयानाच्या शेवटीं पूर्वेस सूर्योदयापूर्वी उगवत असे त्याचें आहे. या सर्व गोष्टींचा व विशेषत: स्थान वर्षारंभ करीत या गोष्टीचा त्या वेळीं वसंतसंपात श्वानपुजांत अथवा मृगशीषोत होता असं मानिलें म्हणजे चांगला उलगडा होतो.
या उपपत्तीवरून दुसऱ्याहि कित्येक गोष्टींचा समाधानकारक अर्थ लावतां येतो. मृगशीर्ष सूर्योदयी उगवू लागलें म्हणजे वसंत क्रतु सुरू झाल्यामुळें स्व साष्टि प्रफुल्लित होत असे व म्हणून पुराणामध्ये विष्णूचे ज सात्त्विक गुण सांगितळे आहेत ते या मृगशीर्षामध्यें सर्व दिसतात असें म्हणण्यास हरकत नाहीं; पण हें नक्षत्र शरत्संपाती सूर्यास्ताबरोबर उगवुं लागलें म्हणजे सर्व गोष्टी बदळून जात; त्यामुळें, तें इंद्रवत्रांच्या युद्धाची भूमि अथबा त्या भयंकर र्द्राचे स्थान असें वेकिक शघ्यांच्या लक्षांत ख्हज आलें
अमूगशीषपुंज आओक।शगंगेच्या जवळ आहे. इंग्रजींत आकारगंगेला “दुधाचा आरग, 'अझा अर्थाचे ॥॥1117 ४/39 असे नांव आहे. विष्णूचे वास्तव्यहि क्षीरसागरांत॑ भाढे. तेव्हां दा क्षीरसागर व 01119 ७73” बहुधा एकच असावे,
>< क, ४-५९७-५.,
4: ( १-१६१-१३)
वेदकाळनिरणेय. शः
असेल, तात्पय हें नक्षत्र सात्त्विक ब तामसिक अशा दोन्ही गुणांचे म्हणजे विष्णु व रुद्र या दोहदीचंह्ी द्योतक होतें. आक कथांमध्ये कर्बेरास व अध्रास अश्या दोन स्वर्गदवाररक्षक कुत्र्यांचे वर्णन आहे. यांपैकी अश्रास म्हणजे वैदिक वृत्र होय असें सवे समजतात, पण हा वत्र या यमलोकाच्या द्वाराशी कसा आला हें कोणी सांगितलेले नाहीं. परंतु क्रगवेदांतील नमुचीच्या गोष्टीचा आपल्या प्रस्तुत उपपत्तीप्रमाणें अर्थ घेतल्यास सवे गोष्टी नॉट जमतात. वर एकेठिकाणी सांगितलेंच आहे कं वृत्र हा क्रग्वेदांत पुष्कळदां मगरूपानेंहि आला आहें. आतां, नमुचि व वृत्र यांच्या वर्णनावरून ते दोन असावे अर्से कांहीं वाटत नार्ही. खरोखर पाहिलें असतां, शुष्ण, पिप्नु, कुयव, नमुचि ब वृत्र ही सर्वे इंद्राच्या एकाच शत्रूची नावें आहेत. आतां, मृगरूपधारी वत्राला अथवा नमुचीला इन्द्रान मस्तक छेदून मारिळें असें वर्णन आहे; व यावरून रुद्राने तोडिललें प्रजापर्ताचें शिर व हें मृगाचें शिर एकच होय असें सहज कळतें. आतां, इन्द्राने नमुचीला “'पराबति?? म्हणजे दूरच्या प्रदेशांत-- मारिले आहे. या “ परावती ?” चा अथे यमलोक असा दिसतो; पण चग्वेदांत;| दहाव्या मंडळांत एके ठिकाणी, इन्द्राम नमुचीला मारून देवलोकाचे मार्ग मोकळ केले, असें वर्णन आहे. त्यावरून नमुचीला मारण्याचे नक्की ठिकाण देवयानाचें द्वार हें होय. वाजसनेयी संहितेमध्ये (१०-१४) एका यारिक विधीच्या वणेनांत नमुचीच्या वधाचा काल व स्थान ही दिली आहेत. त्यांत क्रत्विज् यजमानाला पूवादि सवे दिश्ांमधून व वसंतादि स्व त्रच्तूंमधून ( वसंतापासून शिशिरापर्यंत ) नेल्यावर व्याप्रचर्माखाळीं झांकलेला एक धातूचा तुकडा दूर फेकून देऊन म्हणतो कीं, “ नमुचीचें शीर्ष फेंकून दिलें. ” या शब्दांचा जर कांहीं अथ होत असेल तर तो हाच कीं, त्र्रूसं-.
4: क, १-८०-७; ५-३२-३; ५-३४-२; ८-९३-१४३.
नः चु, १-५३--७ |
न्न, १०-७३-७. त्व॑ जंघंथ नसुर्चि मखस्थु दास कुण्वान कुषये विमोयं । टा. 1 (९ ] च्य वत्रांरजसे नं त्व॑ चकथे मनंबे त्योनान्पथो दैवत्रांजसेव यानान् ॥
३८ वेदकाळनिणेय.
ना" पा
बंधान पाहिल्यास रिशिराच्या शेवर्टी किंबा क्रगबेदांत वर्णन केलेल्या पितृयानाच्या द्वाराशीं वृत्राचा बथ झाला. आतां याबरून नमु'चि किंवा वत्र, म्हणजे ग्रॉक लोकांचा आर्थ्चीस हा यमलोकाच्या द्वाराशीं कसा आला हें समजेल.
या नमुचीच्या मरणाविषयीं तांड्य*% ब्राह्मणामध्ये एक चमत्का- रिक गोष्टां दिळी आहे. इन्द्र वब नसुचि यांमध्ये असें ठरले होतें कं, इन्द्रा्स नमुचीला रात्रीं मारू नये, दिवसा मारू नये, तर्सेच झुष्क अथवा क्लिन्न अज्ञा कोणत्याहि शस्त्राने मारूं नये. ह्मणून इन्द्राने त्याला दिवस व रात्र यांच्या संधीस हणजे उषोदय होऊन सूर्योदय होण्याच्या पूर्वी याण्याच्या फेसानें मारिले. आतां यांचें हें युद्ध दैनिक नसून वषषीकालाच्या आरंभीं होणारें आहे. हा वेळ नक्की म्हटला झणजे देवयान व पितृयान यांच्या संधीचा होय. कारण क्रखेदांत वर्णन केल्याप्रमाणे नमुचीच्या मरणानं देवलो- काचा माग मोकळा होतो असें आहे. परंतु वरील गोष्टींतला पुढला भाग झणज इन्द्राने नमुचीला पाण्याच्या फेसानें मारिले ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. क्हखेदांतहि आठव्या>< मंडळांत इन्द्राने नमुची चें मस्तक पाण्याच्या फेंसानें छादेलें असे वर्णन आहे, आतां हा फेंस कोठला आला १ अथात् नमुन्चींला जर देवयानाच्या द्वाराजवळ मारिले आहे व त्याचे मस्त- कहि जर अजन तेथें आहे, तर हा केंस आकाडगंगेशिवाय दुसरा कोठचा असणार ? आकाशाला सागराची व तारकांना फेसाची उपमा दे. ण्याची चाल संस्कृत वाड्मयामध्ये पुष्कळ आहे. “ नेद नभोम- ण्डलमंबुराशि्नेताश्व तारा नवफेनभंगाः ” । हे सुभाषित तर
* तां. त्रा, १२-६-८
1 या ब्राह्मणांताल गोष्टावरूनच पुढें पुराणांत हिरण्यकाशिपूचा व नरसिंह अव- तार्ची गोष्ट आढी असावी,
> %, ८- १४-१३. अपां फेनेन नमुचेः शिर: इन्दरोद बतेय;
वेदकाळनिणेय, ३९
प्रसिद्धच आहे. % शिवमहिग्र स्तोत्रामध्येही “।' तारागणगुणित फेनोद्वमरचिः | ? म्हणजे “: तारासमूहांच्या योगानें ज्याच्या फेणाचें रमणी » यत्व वृद्धिंगत झालें आहे, ” असें रुद्राच्या मस्तकावरील गंगाप्रवाहाला विशेषण दिलें आहे. शिवाय याच स्तोत्रकाराने पुढें २२ व्या 4 छोकांत £ रुद्रानें स्वकन्यामिलाषी प्रजापतील। बाणानें विद्धिलें ” या गोष्टींचा उललेख करून, ही सवे गोष्ट अद्यापि आकाशांत धडधडीत दिसते आहे असे म्हटले आहे. याबरूम दिवाच्या मस्तकावरीळ गंगा म्हणजे रुद्राच्यू उर्म व्याधाच्या ताऱ्याजवळ असलेला आकारागंगेचा पट्टाच होय, असा कवीचा आहय स्पष्ट दिसतो, आतां, महिम्रकाराच्या प्रतिमेला जर आकारगंगेत फेस दिसला तर वैदिक क्रषींच्याहि उज्ज्वळ प्रतिमेला तो दिसला असल्यास त्यांव नवल काय ? पारशी धमंग्रथामध्येंहि मिश्र हा राक्षसांवर आपलें वनंतखूपी वज्र फेकतो असं वर्णन आहे. वनत ह्मणजे पारशी दस्तुरांच्या मताप्रमाणे आकारागंगाचच होय, यावरून इन्द्राचें फेनरूपी शास्त्र हणजे आकारगंगाच
होय असें निःसंशय ठरते. तर याप्रमाणें संपातांची आपण मानिलेली स्थिति धरिली असतां नमुचीच्या गोष्टींचा चांगला उमज पडतो.
* श्लाक १७. वियद्वथांपी ता ॥रणगु'णेतफेनाद्रमराचेः प्रवाही वारां य: पूषनल्घु दृष्टः शिरसिते । जगद्ठोपाकारं जळधिवलयं तेन कृताम- त्यननेवोन्नेयं घतमहिम दिव्ये तव वपुः॥ (पु. चा. ) ही शिवस्वरूपसा कल्पना खरोखर फारच उदात्त आहे, सर्वे विश्वाला व्यापणारी आकाशगंगा ज्याच्या मस्तकावर आहे, तो रुद्र स्वतः किती मोठा असला पाहिजे याची कल्पनाच करावयाला पाहजे असे कवी ह्मणतो. स्वर्ग. लाला वल्यभूत झालेल्या या आकारशगंगेचें याहून सरस वणन करणें अराक्य आहे, 1 प्रजाना्थ नाथः प्रसभममिकं स्वां दुहितरं गतं रोहिद्धूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा । घनुष्पाणेयीत॑ दिवमपि सपत्राकृतमस त्रस*त तेद्यापि त्यजति न ग्गव्याधरभसः ।॥
आतां मृगानुसारी भयंकर व्याध जो रुद्र तत्संबंधी गोष्टींकडे वळूं. पोरा- िक कथांमधील रुद्रांचं वर्णन हणजे मस्तकीं गंगा, इ्मशानवासाची आवड, किरातवेष, अश्ाप्रकारचें आहे, या गोष्टी, पितृयानाच्या द्वारी, व आकारा- गंगेच्या जरा खालीं जो व्याध आहे तोच रुद्र समल्यास, सव चांगल्या जुळ- तात, परंतु या गोष्टींचा प्रस्तुत प्रश्नाशी कांहीं संबध नाहीं. रुद्राची वर्षक्रमां- तील स्थिति दाखविणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. वसंतसंपात ओरायनमध्यें असतांना प्रजापतीपासून ह्मणजे ओरायनपासून वषांरंभ होत अस. आतां र्द्राने प्रजापतीला मारले; व पूर्वी सांसितल्याप्रमाण प्रजापति, संवत्सर व यज्ञ हे शद्द समानार्थक आहेत. म्हणजे रुद्रानें प्रजापतीला ऊर्फ यज्ञाला संवत्सरारंभीं मारिले असं होतें. याच गोष्टीच्या आधारें दक्ष- यज्ञाचा रुद्राने विध्वंस केला, ही कथा रचिली असावी, *%महाभारतामध्यें £ रुद्रानें यज्ञाचे हृदय बाणानें विद्ध केळे; नंतर तो विद्ध झालेला यज्ञ अय्नी- सह मृग होऊन पळून गेला, व त्याच रूपानें आकाशांत जाऊन रुद्र पाठीस लागला आहे अशा रूपाने तो तेथें विराजमान होतो आहे, ? असे वणन आहे. या गोष्टवरूनच रुद्राला यज्ञहा हें नांव मिळाळे, तांड्य--ब्राह्मणांतील दवी प्रजापतीची गोष्ट जरा निराळी आहे. त्या ठिकाणीं त्यानें आपण होऊनच स्वतःला बळी देण्यासाठीं देवांच्या स्वाधीन केळे अर्से वर्णन आहे. परंतु हें कसेहि असलें तरी, रुद्रानें यज्ञाला ऊर्फ प्रजापतीला संवत्सरारंभी मारिलें ही
*% ततः स यज्ञ विव्याध रोद्रेण ह्ृदि पात्रिणा । अपक्रान्तस्ततो यज्ञा मृगो भूत्वा सपावकः ॥ स तु तेनेव रूपेण दिव प्राप्य व्यराजत । अन्वीयमाना रुद्रेय युधि्विर नभस्तले ॥ यांत मृगाचें शीष विद्धिलं असे न ह्मणतां हृदय विद्धिळें अस हाटढ आहे, यावरून सगळाच मग आकाशांत होता अशा भारतकाळां कल्पना असा- वीसें (देसतें. «- तां. बत्रा, ७-२-१. आगखीतै, त्रा, ३१-९-२२-१,
बदकफाळानणच, शौ.
गोष्ट खरी. याकाळासंबंधानें दुसरीहि एक सूचक गोष्ट आहे. शूलगव यज वसंत अथवा शरदक्रतूमध्यें आद्रानक्षत्री करावा असें आश्वलायन गरह्मसत्रांत सांगितलें आहे. हल्लीं या वाक्याचा अर्थ, ज्या दिवशी चंद्र आद्रोत असेल त्या दिवर्शी-मग तो दिवस कोणताहि असो-या यज्ञाला आरेभ करावा, असा घेतात, पण, त्याचा मूळचा अथ वसंतामध्यें अथवा शरूक्रतूमध्यें आद्रानक्षत्री पूर्णमास किंवा दर्श असतांना या यश्ताला आरंभ करावा, असा असावासें वाटते, असा अथ घेतल्यास हा यज्ञ उत्पन्न झाला त्या वेळीं वसंत- संपात आरद्रानक्षत्राजबळ होता असे होतें. संपात कांहीं काळानें मार्गे आल्या“ वर पूर्णमास किंवा दर्श हे आद्रानक्षत्री बसंतांत किंवा शरदांत होत नाहींसे झाल्यावर या यज्ञाचा आरंभादिवस पूर्णमास किंवा दर्श हाच घेणे दक््य नसल्यामुळें आद्रा नक्षत्रांत चंद्र असलेला सदर क्रतूंतील कोणताहि दिवस आरभाला| घ्यावा असा अर्थ झाला असावा. परंतु ही गोष्ट इतकी खारी पटविण्याजोगी नाहीं. रुद्राजवळ कुत्रे आहेत या वाजसनेयी संहितेतील वर्ण- नावरून वैदिकक्रत्रींना व्याधाजबळ म्हणजे रुद्राजबळ असलेला श्वानपुंज माहीत हातास दिसतें, हीहि गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.
याप्रमाणे मृगशीषीत वसंतसंपात होता असे धरल्याने आपल्या पुराणांतील मुख्य मुख्य देवतांचे मूळ व स्थान त्या तारकापुंजांत अथवा त्याच्या आसपास कोठेंतरी आहें असें आपल्याला अगदीं स्पष्ट दिसले. वसंतांत आढळणाऱ्या सात्त्विकवृत्तीची देवता > विष्णु, मेघविद्युदादिकांचा अधिपति रुद्र व वर्षारंभ करणारी यशेदेवता प्रजापाते या सर्वांची एकाच जागी सांगड केली आहे. एकंदरींत आपल्या त्रैमूर्तींचें पूर्णस्वरूप या तारकापुंजांत वसंतसंपात असतांना त्यांत प्रतिबिंबित झालें होतें. दत्तात्रेयनांवाचें हे त्रिमू्तिस्वरूप श्वानरूपी वेदांनी अनुगम्य
* आ, ण. सू.४-९-२,
9 सृगत्यीषपुंज आकाशगंगेच्या जवळ आहे, इंप्रजंत आकाशगगेला “दुधाचा मार्ग ” अशा अथोच 11111” ४॥४७% अमे नांव आहे. विष्णूर्चे वास्तव्याहें क्षारसागरांत आहे. तेव्हां द्दे क्षीरसागर व 111119 ए959 बहुधा एकच असावे.
४२ वेदकाळनिणय,
या
€अ*.
मान असें वा्णलें आहे. मगशीषोतील तीन तारे व त्यांच्यामागे असलेला श्वान यांव- रून त्या स्वरूपाची कल्पना करणें कर्ठाण नाही, आकाशाच्या दुसऱ्या कोणत्याहि भागामध्ये या सवे गोष्टी इतक्या मनोवेधक रीतीनें एकत्र झालेल्या आढळणे कठीण आहे.
मृगशीपाविषयीं विचार करितांना ग्रीक लोकांनीं ओरायनपुंजाला आपण स्वतः नांव दिले होतें असें प्लूटाकंच्या म्हणण्यावरून स्पष्ट होतें हें सांगितलेच अहे. त्या ठिकाणीं या झणण्याला पुष्टी आणणाऱ्या व ओरायनपुंजांत एकदां वसंतसंपात होता हँ दाखविणाऱ्या कांहीं वेदिक गोष्टींचेंही परीक्षण केलें, आतां या तारकापुंजारचें नांव व आक्काति हीं, ग्रीक, पारशी व भारतीय आर्य लोक एकमेकांपासून दूर होण्यापूर्वीच ठरलीं होती, असे दाखविणाऱ्या गोष्टींचा विचार करावयाचा. या गोष्टी व कदाचित् ओरायन हें नांव सुद्धां त्या काळीं वसंत- संपात मृगर्शाष्रि पुजाजवळ होता अस मानल्यानें चांगल्या समजतात, असे सुढील विवेचनावरून दिसून येईल.
पूर्वी दाखविलेंच आहे कौ, अग्रह्मायण या शब्दाची नाहीं तरी आग्रह्मयणी याची तरी परंपरा पाणिनीच्या वेळेपर्यंत आपल्याला लावितां येते, व हा शाब्द नक्षत्रवाचक असल्यामुळें तो आग्रहायणी या पोर्णिमेच्या नांवावरून झाला असे हझणणें चुकीचें आहे. हायन शाब्द क्रग्वेदांत आलेला नाही. तरी अथववेद व ब्राह्मणे यांत आलेला आहे. पाणिनीच्या मतें हा शाब्द 'हा' हणजे जाणि अथबा त्याग करणें या धातूपासून निघाला आहे, व त्यांच त्रीहीधान्य ब वेळ असे दोन अर्थ आहेत. या हायन शब्दाचा अयन व आग्रयण ( ह्मणज अर्ध- वार्षिक यज्ञ) या दाब्दांशी संबध लाविल्यास या दोन्ही अ्थोचीं कारणें समज- तात, एकंदर वर्षांचे अयनात्मक दोन विभाग हे फार प्राचीन आहेत. देवयान व पितृयान या रूपांनी हे भाग पूर्वा होते याविषयीं मार्गे विवेचन आच आहे, या अयन दाब्दाला हू लाविल्यास त्यापासून हायन शब्द सहज होईल. अशाप्रकारे आरंभी स्वर असलेल्या शब्दांना हू लावण्याची रीत अजूनही आपल्याला आढळतें, उदाहरणार्थ, इंग्रजी हिस्टरी (ईतिहास ) हा शब्द इस्तरी
वेदकालानिणेय, घ्दे
यावरून निघाला आहे, असें मॅक्समुलरनें आपल्या भाषाशास्त्र नांबाच्या ग्रेथांत दाखविळें आहे. यासाठीं अयन शब्दावरून हयन व त्यावरून पुढें हायन शब्द साधिल्यास त्यांत विलक्षण असें वांहीं नाहीं. आतां एकाच शब्दाची दोन रूपें असल्यास सहजच त्यांचा एका एका विशिष्ट कार्याकडे उपयोग होऊन त्यांमध्ये अर्थमिन्नत्व येते. अश्या शब्दांना संस्कृत कोऱकार योगरूढ असं ह्मण- तात. हणजे या राब्दामध्यें धात्वर्थ व रूढी या दोहोंचा थोडथाडा भाग असतो. त्वा प्रमाणें अयन याचा पूर्वीचा अधेवषे हा अर्थ कायम राहून हायून हा कण्ट सबंध वर्षांचा वाचक होऊन बसला असावा, आतां अयनाचें हयन झाल्यावर आग्रयण ह्मणजे अग्र>अयन हा अग्र हयन किंवा अग्रह्यण असा सहजच झाला; व हयनार्चे पाणिनीच्या प्रज्ञादे गणाच्या अन्वये हायन झाल्यावर अग्र हयणा'चे आग्रहायण असे रूप झालें.
परंतु सध्यांच्या व्युत्पत्तिशास्त्राच्या नियमाप्रमाणे ही रीत जरी हतकी साधी दिसत तरी आपल्या वैय्याकरणांनीं ती मान्य केली नव्हती. आरमीं हू लावणें किंबा असल्यास काढणे या तत्त्वावर बर्याच संस्कृत शब्दांची सहज व्युत्पत्ति सा.गता येईल, मृगाच्या डोक्यांतील तीन तारांना इन्वका किवा हिन्वका हे शब्द आहेत. पण संस्कृत व्याकरणकार ते दोन निरनिराळ्या इन्ब् ब हिन्वब् या धातूंबरून साधितात, पण त्यांनीं, इन्व, हिन्वु; अय, हय; अट् , हट; अन्, हन्; अशा प्रकारचीं दुहेरी रूपं कां असावीं याचें कारण कधीहि दिलेले नाहीं. त्याचे ह्मणणें अयन शब्द अयू्जाणें यापासून निघाला, हयन् ह॒य>जाणें यापासून व हायन हा-जाणें यापासून निघाला. परंतु अशा रीतीनें सगळ्या शब्दांची व्यवस्था न लावतां आल्यामुळे त्यांना पुष्कळदां *पृषोदरादि गणाचा आश्रय करावा लागला आहे. परंतु तें क्सेंहि असलें
*पृषीदर शब्द पूषत् ब उदर यांपासून झालेला आहे. यामध्ये तचा लाप व्हावयास कांही नियम नसल्यामुळें हया शब्द अनियमितपणे साधणाऱ्या सव, शब्दांचा प्रतिनिधि झाला आहे, एषोदरादि गण म्हणज अनि्यामितपण साध- णाऱ्या शब्दांचा वग,
"३४ वेद्काळाने गंयं.
तरी इतकें खेरे की, अयन व हायन या दोहोंचाही धात्वथ गमन असा आहे; व जेव्हां त्या दोहोंचाही कालभाग दाखविण्याकडे उपयोग होऊं लागला तेव्हां त्यांना विशिष्ट अर्थहि मिळाला, हणजे अयन हा शब्द अधेवर्षवाची झाला व हायन पूर्णवर्षवाचक झाला. आतां पहिल्या अयनाचा आरंभ तोच 'बषोचाही आरंभ. म्हणून अयनारंभवाचक आग्रयण शब्दाचा संवत्सरारंभ- चाचक अग्रहायण असा स्वरूपभेद झाला,
अयन शाब्दाच्या अर्थाविषयीं विचार करतां प्रथमतः सूर्याचे गमन एव- ढाच त्याचा अथे असून पुढें या गमनावरून नियमित झालेला वेळ हणजे अधे वर्ष असा अथ झाला असें दिसते; व आग्रयणेष्टि या प्रत्येक अयनारंभ- दिवशीं करावयाच्या दोन अर्धवार्षिक इष्टि असाव्यात असें वाटतें. मनुस्मृ- त्यादि वेदकालानंतरच्या ग्रेथांमध्ये आम्रयणेष्रि झणजे नवान्नइष्टि असें झटले आहे. परंतु संपातचचलनामुळें क्वतु मार्गे मागें येऊन या इष्टि अयनारंभीं न होतां कोणत्या तरी दुसऱ्या वेळीं होऊं लागल्यामुळे मन्वादिकांची वर सांगित- लेळी कल्पना झाली असावी. कारण आश्चलायनानें श्रौतसूत्रामरध्ये दोनच आग्रयणेष्टि सांगितल्या आहेत, एक वसंतारंभीं करावयाची व दुसरी शारदा- रंभीं, वसंत व शारदू हे क्रतु पूर्वी सांगितल्याप्रमाणें देवयान व पितृयान यांचे म्हणजे जुन्या उत्तरायणाचे व दक्षिणायनाचे आरंभ होत, आश्वलायनानें हृव- नासाठीं त्रीहि, इ्यामाक व यव अशीं तीन धान्यें सांगितली * आहेत; व याव- रूनच तीन आग्रयणेष्टींची कल्पना पुढें निघाली असें दिसते. कारण तैत्तिरीय संहितेतील “: संवत्सरासाठी दोनदां धान्य रिजवावयाचें ?? या वचनावरून ही कल्पना मूळची नव्हे हें उघड दिसतें. म्हणून, पूर्वी प्रत्येक अयनाच्या आरंभीं "एक एक अशा एकंदर फक्त दोन इष्टि होत्या ब तेव्हां आग्रयण या- पुढील ग्रेथांत सांगितल्याप्रमाणें नवान्नभक्षणाशीं कांहीं संबेध नव्हता, असें उघड दिसतें, कारण असा अथ घेतल्याशिवाय या इष्टि आश्चवलायनाने सांगे-
जालना
णा ण ट:---ऱ--पपपन---:२::२>->>><->२>>-->५८---८----->>-->-- र्पणपाप्पपा0ाशापा
[आ गृ. सू. १-२-९-१, * तै. सं. ५-1-७-३.,
वेदकाळनिणय. ४१३
तल्याप्रमाणे वसंत व हरदू या क्रतूंच्याच आरंभी कां कराव्या याचा उलगडाः होत नाहीं
तर याप्रभाणें अमरसिंहाच्या अग्रह्मयणी शब्दाची परंपरा पाणिनीच्या पूर्वी वेदकाळापर्यंतही हणजे आग्रयणी या वैदिक शब्दाशी, लावितां येते. पण आग्रयणी शब्दाचा वैदिककालीं एक तारकापुंज असा अर्थ होता हें कशा- वरून ? असा प्रश्न सहजीं उत्पन्न होतो. पाणिनीच्या वेळीं चाळू असलेल्या आग्रहायणीचा मृगशीष नक्षत्र हा अर्थ, अर्थात् परंपरागतच असला पाहिजे, आतां, प्रक अयनाचा आरंभ सूर्य कोणत्या तरी नक्षत्रांत असतानांच होणार; म्हणुनच पहिल्या अयनाच्या आरंभीं सूर्याबरोबर उगवणारे नक्षत्र असा आग्रयण याचा हळूहळू अर्थ आला असें समजणे हें कांहीं गैर नाहीं. वैदिक ग्रंथामध्ये आग्रयण याचा तन्नामक नक्षत्र असा अर्थ देणारे बचन कोठें आढळत नाहीं. परंतु तैत्तिरीय संहितेमध्ये यज्ञांतल्या ग्रहांचा म्हणजे पात्रांचा. आरंभ आग्रयणापासून आसावा असे सांगितळें आहे, व त्या पात्रांपैकी दुसऱ्या दोन पात्रांना शुक्र व मंथिन् अशीं ग्रहवाचक नावें दिलीं आहेत. यावरून आग्रयण हेंहि एक आकाक्यांतील तारागणवाचक नांव असावें. असें अनुमान होते; व त्याच्या स्थानावरून ते नक्षत्र वर्षारंभीचें असाबें असे दिसते. यज्ञ ग्रेथांतला पात्रवाचक ग्रह शब्द आकाशांतील ग्रहांचा वाचक झाला. ह्या यज्ञपात्रांची संख्या व चंद्रसूयादि आपल्या ग्रहांची संख्या सारस्रीच आहे. म्हणन मगशीर्षषाचक हल्लींचा अग्रहायण शब्द आग्रयण या वैदिक शब्दाचेंच रूपान्तर असावा, व मगदीर्षांला झूर्वी यशकमीत आग्रयण म्हणत असावें, असा बराच संभव दिसतो. आग्रयणेष्टींचा खरा अर्थ लोपल्यावर अग्रहायण ऊर्फ आग्रयण या शब्दाचा अयनारंर्भाचें नक्षत्र असा अर्थ जाऊन तो शाब्द ज्या महिन्यांत ता इष्ट होते त्या महिन्याचा वाचक झाला, व त्यावरून “मासांना मार्गशीर्पोहम्?” वगेरे कल्पनांचा पुढें प्रादुभीव झाला. आग्रयण शाब्दाचा मृगशीष असा
*: रुद्रामथ्यें्या शक्र, मंथिन् आम्रयंण. विश्वेदेव, घुव हा नावे एका ठिकाणी ' खगोषाठ आलेली आहेत.
४६ वेदकाळानि्णय.
अर्थ कसाही नाहींसा झाला असो, तरी आग्रह्मायणीचा पाणिनीच्या वेळीं ओरायन नक्षत्रपुंज असा अर्थ होता हें खास व हा अर्थ त्यास परपरागतच कळला असला पाहिजे.
या मृगशीर्ष ऊफ ओरायनवरून कह्या कश्या कथा उत्पन्न झाल्या हें आपण पूर्व पाहिले आहेच. एकदां तें आपल्या कन्येचाच अमिलाप करणा- ऱ्या प्रजापतीचे शिर झाळें. कांहींनी त्याला यमलोकाच्या द्वाराशीं इंद्रानं छेदि- लले नमुचीचे डोके मानिठें. ग्रीक लोकांतही ओरायनची अशीच दोन तीन प्रकारची गोष्ट आहे, कांहीं म्हणतात, “ ओरायनवर इऑस ( उषस् ) हिची प्रीति बसल्यामुळे तिनें त्याला दूर नेळे, परंतु ही गोष्ट देवांस न आवडल्यामुळे आर्टेमिस हिने त्यास आर्टिजिया येथे बाणाने ठार मारले.” दुसरे ह्मणतात, :६८आटेमिलऱची त्यावर प्रीति बसली; परंतु तिचा भाऊ जो अपालो त्यास हें न खपल्यामुळें तो समुद्रांतील दूरची एक वस्तु तिळा दाखवून म्हणाला, “तुला ही वस्तु वाणारने छोदितां येणार नाही. ? त्यावर तिनें लगेच बाणाचा नेम घरून त्याचें छेदन केल, परंतु पुढें ती वस्तु म्हणजे समुद्रांत पोहत असलेल्या ओरायनचेंचच शिर होतें असं आढळून आठे. ?' आणखी कांहीं असे म्हणतात की, “ओरायनरने आर्टमिसचा अयोग्य रीतीनं अभिलाप केल्यावरून तिर्न त्याला एका बाणान ठार मारिळें,?? या सगळ्या गोष्टीत अभिलाप, वाण, व शीपंच्छेदन या वैदिकग्रेथांतीळ सवे बाबी आढळून येतात. हें नक्षत्र सूयौदरयी मावळूं लागणें हें वादळांच्या बगेरे म्हणजे वर्षाकाळाच्या आगमनाचे लक्षण अर्से ग्रीक लोकांत मानीत; ब त्या अन्वये या नक्षत्राला इंब्रिफर अथवा अंक्को- सस म्हणजे वषोकाळाला आणणारे अद्या अर्थाची नावें त्यांनी दिलीं होतीं. म्हणजे वदांत जसें श्व या तारकेला वर्पारंभ करणारी व तिलाच शुनाशिरी या नांवाने पर्जन्यागमनसूचक असं म्हटलें आहे, तसेंच हें ग्रीक लोकार्चे समजावयाचे ,
पण जमन लोकांतल्या दंतकथा तर याहूनही स्पष्ट आहेत. प्रो. कुहन प्हणतो--आमच्या प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही दंतकथांमध्यें एक व्याध आहे. त्याला पूवी वोडन ऊर्फ गोडन या नावाने मुख्य देव मानीत असत. ह्य
वेदकाळनिणंय. ३७
एका हरिणामार्गे लागून त्याला बाण मारितो. अशाविषयी बर्याच कथा आहेत, जमन कथांमध्ये हा हरिण म्हणजे सूर्यदेवतेचा प्राणी आहे. म्हणज ही सर्वे गोष्ट वेदांतील रुद्रानें क्रप्यरूपी प्रजापतीला मारण्याच्या गोष्टीसारखीच आहे, तसेंच जर्मनीतील व इंग्लंडांतील मध्ययुगीय% तपश्चरणनियमांच्या ग्रेथांत असे वर्णन आहे कीं, जुन्या वर्षांचा दावट व नव्याचा आरंभ यांच्या मधल्या डाएझ्बोल्फटन म्हणजे वैदिक द्वादशाह, या नांवाच्या काळांत त्या काळचे लोक एक खळ करीत असत; त्यांत दोन माणसें मुख्य काम करणारीं असत, एक हरिणाचें सोंग घेतलेला व दुसरा हरिणीचें सोग घेतलेला, हे बारा दिवस संव वर्षांत फार पावित्र असल्यामुळें व त्या वेळीं देव मनुष्यांची घरें पाहाण्या- साठीं पृथ्वीवर उतरतात अशी कल्पना असल्यामुळें, वर सांगितलेला खळ त्या देवांचेंच कांहीं तरी चरित्र दाखवीत असावा असें समजण्यास अगदीं हरकत नाहीं. एकंदरीत भारतीय व जमन लोकांच्या जुन्या देतकथांमध्ये फारच साम्य आहे, असें यावरून उघड दिसतें.”
या वर्णगनांत आलेला जो हारेगाचा खळ तो जुनें वर्षे व नवें वप यांच्या मधल्या बारा दिवसांत होत असे, त्या दिवसांना--श्वानाचें दिवस अशा अथांचे नांव आहे. या दिवसांचा ह(रेण व व्याध यांशी कांहीं तरी संबेघ दिसून येतो. मागे सांगितलेंच आहे कीं, आपलेकडे प्रथम चांद्र व सोर वर्षांचा मेळ बसविण्या- साठीं द्र वर्जां चांद्र बजांच्य। शोबटीं बारा दिवस धरित असत, हेंच त्या जमन लोकांच्या बारा पवित्र दिवसाचे मूळ असलें पाहिजे. वैदिक म्रेथांतही हा द्वादशाह वार्षिक सत्रासाठी दीक्षा घेण्याचा काळ असल्यामुळें पवित्र मानिलेला होता. जर मृग व व्याध हे वर्षारंभ करीत आसतांच्या वेळेला अनुलक्षून वर सांगितलेल्या दंतकथा आहेत असे मानिळें, तर त्यांची उप- पात्ते अगदीं सहज लावितां येते, मार्गे एकाठकार्णी सांगितलेंच आहे कॉ, क्ग्वेदांत ““ क्रतुदेवता जे त्रश्र्भु त्यांना श्वान वषोच्या रोवटी जागे करीत,”
*: ॥॥€ताट2ट०91 17)611(61(115. "120९ १995.
२८ वेद॒काळानैणय.
असें वर्णन आहे. हीच गोष्ट पाश्चिमात्य देशांतील श्वानांच्या दिवसांचें मूळ होय अर्से दिसतं, आतां या दिवसांचे ब्षोीतील स्थान पालटले आहे; परतु त्याचे कारण संपातचलनामुळें क्तु मागे मार्गे येतात दंच होय. यार्चे दुसरे उदाहरण म्हणज पूर्वीचे व हलीरचे पितृपक्षाचें स्थान होय. पूर्वी हे दक्षिणा- यनारभीं असे; पण आतां त्से नाहीं, याविषर्यी मार्गे एकेठिकाणी विवेचन. आलेच आहें. तात्पर्य, ओरायन ऊर्फ व्याध या नक्षत्रामर्ध्ये वसंतसंपात होता, त्या वेळेला अनुलक्षून वर सांगिलेल्या जमन कथा आहेत असें मानल्यारी- वाय, हा हरिणांचा खेळ जुन्या वर्षीच्या शेवटीं व नव्या वर्षांच्या आरंभी असलेल्या बारा दिवसांतच कां होत असे, व त्या दिवसांना स्वानाचे दिवस असें कां हणत याचा उलगडा होणार नाहीं.
आतां, या विवेचनावरून उघड दिसेल कीं, जमन व ग्रकि लोकांत, ओरायनमध्यें वसंतसंपात असतांना ज्या वेळीं वषीरंभ होत असें
त्या काळाचें स्मरण राहिलें आहे, पूर्वी दार्खीविल्याप्रमाणें पारशी लोकांच्या प्राचीन पंचांगावरूनहि ह्याच काळाचे अनुमान होतें. हणजे पारशी आक, जर्मन व भारतीय हे चार आर्य लोकांचे वर्ग, या कथा उत्पन्न
झाल्यावर व आग्रयण ऊफ ओरायन यांचें स्वरूप ठरून गेल्यावर एकमेकापा- सून विभक्त झाले असें दिसतें. ही गोष्ट सिद्ध करण्यास आणखी पुराव्याची गरज आहेसे वाटत नाहीं. तरी आणखी एका चमत्कारिक गोष्टींतही या राष्ट्रामध्ये विशोषध साम्य दसून येते. ती जरा मजेदार व महत्त्वाची असल्यामुळे तीविषर्यी थोडा ।वेचचार करू.
आक पुराणामध्ये, ओरायन .हा आपल्या वधानंतर नक्षत्ररूपानें आकाशांत राहिला; व तेथें तो, पद्ध, तरवार, ।सहचर्म व गदा ही. धारण करणाऱ्या राक्षसाच्या रूपानें दिसत .आहे, असें वणेन आहे, आतां ओरायनची उत्पत्ति जर् घर सांगितलेल्या आर्य राष्ट्रांची फूटाफूट होण्याच्या पूर्वीची असेल, तर॑ ऱ्या ओरायनच्या उपकरणांविषर्यीही त्या' सर्बोच्या ग्रेथामध्यें कांहीं तरी उल्लेख ज्ञाढळके पाहिजेत. जरा सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास ते तसे आहेत असे
वेदकाळनिणेय. १९ आढळून येईल, वेदांमध्ये मृगशीषीची देवता सोम आहे. म्हणजे पारशी' लोकांचा हओम. अवेस्तयांतील या हओमाच्या सूक्तांत एक झोक आहे. त्यांत “' हे हओोमा तुला मझ्दाने ( ईश्वराने) ताराखचित अशी एक मेखला दिली आहे,” असें म्हटलें आह. पण मुळामध्ये एव्यओघनेम् असा जो शब्द आहे त्याची मेखला शब्दावरून चांगली कल्पना होणार नाही. हा शब्द मूळ झेंद असून त्याचा कस्ति-म्हणज पारशी लोक रज पावैत्र सूत कंबरे भोंवतीं गुंडाळतात तें-असा अर्थ आहे. म्हृणेज हओमाची मेखला म्हणजे त्याची कस्ति होय. ओरायनच्या पट्याविषयीं पारशी धर्मग्रंथांत जास्त कांहीं उल्लेख नाहींत. तरी वरील 'कोकावरून तशाप्रकारचे उललेख आपल्या' अंथांत कोठे सांपडतील याचा चांगला सुगावा लागतो, वैदिक ग्रंथांत मृगशीा- बरांला प्रजापीत किंवा यश म्हटलेलें आहे हॅ पूर्वी दाखविलेंच आहे. म्हणुन या ओरायनच्या म्हणजे यज्ञाच्या कमरेभोवताल्च्या पट्याला सहजच यज्ञाचे उपवस्त्र ऊर्फ यश्योपवीत म्हणावे लागेळ, पण सांप्रत यज्ञापर्बाताचा अर्थ ब्राह्म- णाच्या गळ्यांतील सूत्र असा आहि. तेव्हां त्याचा संबंधही ओरायनच्या पट्याशीं म्हणजे प्रजापतीच्या उर्फ यशाच्या उपवस्त्राशींच आहे असें दार्खवितां येइल,
यज्ञोपवीत राब्द यज्ञ व उपवीत यांजपासून झालेला आहे. व त्या समा- साचे यज्ञासाठी उपबीत किंवा यज्ञाचे उपवीत असे दोन्ही विग्रह होतील, पण परिजञातस्मृतिसारामध्यें *' यज्ञाख्यः परमात्मा य उच्यते चेव होतूमिः । उपवीतं यतो5स्यद तस्साद्यज्ञापवीतकम् ||?” म्हणजे परमात्म्याला यज्त म्हणतात, व त्याचें हें उपवीत म्हणुन त्याला यज्ञोपवीत म्हणतात, असे सांगितलें आहे. त्यावरून दुसराच विग्रह म्राह्म दिसतो, यशोपवीत धारण करतेवेळी हमणाव- याच्या मंत्राचें पूवार्ध असें आंहेः--
यज्ञोपवीत परमे पवित्रे प्रजापतेयंत्सहभ पुरस्तात ।
क
हणजे, “ यशोपर्वात हें परम, पवित्र आहे; तें पूर्वी प्रजापतीबरोबर उत्पन्न झालें? या मंत्राचें व वर सांगितलेल्या पारशी मंत्राचे बरेंच साम्य आहे, दोघांमध्येही ह उपवीत त्या त्या .देवतच्या वरोबरच उसन्न झाळें ( सहज) असें झटळे आहे.. हें साहृर्य काकतांठीय असणें संभवत नाहीं; व झणून
५० वेदकाळनिर्णय.
आपल्या पवित्र तूत्राची हणजे जानव्याची कल्पना या मृगशीषांच्या पट्या- वरूनच निघाली असे दिसत. उपबीत याचा मळ अथ कापडाचा तुकडा असा आहे; सूत्र असा नाहीं, यावरून यज्ञोपवीताचे मळस्वरूप कमरेभोवती गुंडाळावया'चा पट अर्से होतेसें दिसतं. तैत्तिरीय सोहतत निवीत, प्राचीनावीत व उपवीत हे शब्द आले आहेत. पण र्मामासकर्ध्षढठ त्यांचा संबध जानव्याकडे न लावतां यज्ञाचे वेळीं घ्यावयाच्या पटाकेड किंवा मृगाजिनाकडे लावतात. सूत्रामध्यें वर्णिळल्या उपनयनविधीमध्येंही जानव्याचा संबेध कांहीं नाहीं. पण आतांमात्र उपनयनामध्ये जानवेच मुख्य झालें आहे. औध्यदेहिक विधि करतानां व यज्ञकरतांना जानव्याशिवाय आणखी एक वस्त्राचा तुकाडा परिधान करावयाचा असतो. व ह्या चालीचंही मूळ वर सांगितलेल्या गोष्टोंतच आहे असे दिसतें
परिधान करावाच्या तीन जानव्यांप्की एक उत्तरीय वस्त्राच्या ऐवजीं आहे असें दवलाने म्हट>>< आहे. यावरून जुनी मूळची रीत काय होती हें स्पष्टच दिसतें. तात्पर्य पहावयाचें एवढेंच कीं, यज्ञोपबीताचा मूळचा अर्थ लहानसें असंद वस्त्र असा असून होतां होतां स्मृतिकाळीं त्याचा सूत्र अथवा जानवे असा अ ! झाला. आतां हें वस्त्र अथवा सूत्र परिवान करण्याची आपली व पारशांची सध्यांची पद्धाते निराळी आहे. पारशी लोक आपल्या प्रजा- पतीप्रमाणेंच म्हणजे कमरभोंबतीं तें रुंडाळतात; वब आपण उजव्या खांके- खाळून व डाव्या खांद्यावरून घालतो. पण ही आपली पद्धत मागाहन आली असें दिसतें. कारण तैत्तिरीय साहेतेमध्ये नेहर्मांची जानव्याची स्थिति म्हणज निवीत अशी दिली आहे. हृलीं निवीत म्हणजे दोन्ही हात मोकळे ठेऊन गळ्यांत सरळ माळेप्रमाणें असलेली जानव्याची जागा. परंतु कुमारिळ भट्टान आपल्या तंत्रवार्तिकामध्ये निवीत% म्हणजे कमरेभोवती गुंडाळणे असाही
हयळसळळकक्सययययककाणकवकवकयेवहचयककककयकयययक्यगोकणाणणाणोणणटीए?0)णि?र?”/१ि१?३?१कि0ि११0ण0ी0शै?१िि१णणिणाचाशीणण?ी४ए?१?१ॅ१ॅ१?१ॅ१ॅ१ॅ११स?0िणणीण?0ी?१0ण2?कीणण?0१?१ी?णी१े0्कळलक्कसयणणकी शीण ती१णीणी णी 0११0000000 र ककाणवकदधण0ीणॉ॑का३?३?१ १0 ?४?)११ि?0णणात णा”
* अत्र प्रर्तायमाने नित्रीतादिक वासोविषय । न त्रि्रत्सूत्तावषयं । ' अ जिनं चासो वा दक्षिणतः उपवीय ” इव्यनेन सहरशत्वात् । अ्थः-याठिकाणीं निवि तादि शब्दांचा संबध वस्रा शी आहे; तिहेरी सृत्राशीं (जानव्याशीं) नाही. त. आरण्यक २. १ यांतील ' अजिन (कातड) किंवा वर्न उजवोकडे नेऊन वंयेरे वचनावरून हें उघर दिसतें.
*- तृतीयमुत्तरांयार्थ वस्राभावे तदिष्यत ।
$ निवीतं कचिद्रलवेणिकाबंधं स्मरान्त । केचित्पुनः परिकरबधं ।
वेंदूकाळानिणय, ५५ अथे दिळा आहे. आनंदगिरि व गोविन्दानन्द यांनीही झांकरमाष्यावरील आपल्या टीकेमध्ये असाच अर्थ दिला आहे, यावरून ब्राह्मणही पूर्वी आपलें उपबीत पारशी लोकांप्रमाणेंच कमरेभोवती बांधीत असत, म्हणजे कांहीं करावयाचे असल्यास ते खरोखरच कंबरबस्ता करीत असत, असे दिसर्वे. यावरून ब्राह्मणांचें जानवे बघ पारशांची कस्ति हीं दोन्ही प्रजापतीच्या उप- बीताच्याच प्रतिकृति आहेत हें उघड आहे. आपल्या इकडे ओरायनच्या उपकरणांपैकीं एवढें उपबीतच राहिलें आहे असें नाही. उपनयन विधीचे जरा निरीक्षण केल्यास मेखला, दंड व चर्म हौंहि आह्मी राखून ठेविली आहेत असें दिसेल, ज्या मुलाची मुंज कर,वयाची असते त्याला कमरेभोवती दभभांची एक मखला बांधावयाची असते. तिला नामिस्थानाजवळ तीन गांठी यावयाच्या असतात.> या गांठी हणज मृगशीषातील वरच्या तीन तारांची प्रतिमाच होत. दुसरें, त्या मुलाला पळसाचचा एक दंड ध्यावा लागतो. नवीन सुज झालेल्या मुलाला आणखी मृगाजिन लागते. वस्तुत: हे मृगाजिन पूर्वी सव अंगभर परिधान करावयाचें होतें. पण होतां होतां त्याची मजल जान- व्यालाच एक लहानसा तुकडा लावण्यापर्यत आली. अशा रीतीनें मुलाला सज्ज करणें हणजे त्याला प्रजापती-च स्वरूप देणेच होय. ब्राह्मण होणें झणजे आद्य ब्राह्मण जो प्रजापति त्याचें स्वरूप धारण करणें. प्रजापतीनें मगरूप धारण केले होतें; त्याच्या कमरला मेखला होती व हातांत दंड होता. हझह्मणुन आम्हीहि ब्राह्मण होणाऱ्या मुलाला मृगाजिन, मेखला व दंड हीं दिलीं.
याप्रमाणें ब्राह्मण बटूला प्रजापतीचा म्हणज ओरायनचचा बहुतेक पोषाख मिळाला; पण ओरायनची तरवार त्याजवळ नाहीं. शिवाय ओरायनचें चर्म सिंहार्चे आहे आणि ब्राह्मण बटूचें हरिणाचें आहे. या भेदाचे कारण समजत नाहीं; कदाचित् ओरायनसंबेधाने या कल्पना मागाहून उद्धवल्या असर्ताल सिंहचर्माबद्दल थोडेसे कारण सांगतां येईल, सायणा'चार्यॉर्नी मग शब्दाचे हरिण व सिंह असे दोन्ही अर्थ दिळे आहेत. या दोन राष्ट्रांना हे दोन निर्रनराळे अर्थ घेतल असावे. मग राब्दाच्या खऱ्या अथोबद्दळ अजून संय आहे. म्हणन मगाजिनाचें चुकीने सिंह्ाजिन होऊं हकेल, असो, एकंदरीत ऱ्बवीन मुंज झालेल्या ब्राह्मण बटूचा पोषाख, ओरायनचा पोषाख, व पारशी
4- मेखला त्रिरावत्ये नाभिप्रदेद्वे प्रथित्रये कुयोत् 1
"५५ वेदकाळनिणेय.
लोकांची कस्ति यांतील वर दाखविलेल्या विलक्षण साम्यावरून, ओरायनचें स्वरूप, व तत्संबंधी कथा, हीं, या तिन्ही लोकांची म्हणजे ग्रीक, पारशी व भारतीय आर्य, यांची फाटाफूट होण्यापूर्वीचींच होत यांत संशय नाहीं
आतां, ह्याप्रमाणें या नक्षत्रपुजांविषयींच्या पोर्बात्य व पाश्चिमात्य कथां- मध्यें जर इतके साम्य आहे, निरनिराळ्या आर्य राष्ट्रांमध्ये त्याच्या स्वरूपा- विषयीं जर सारख्याच कल्पना आहेत; तर्सेच या नक्षत्रपुजाच्या खालीं व पुढें असळेळे तारकापुंज % कॅनिस मेजर व कॅनिस-- मायनर, म्हणजे ग्रीक, क्षॉन् ब प्रोक्कान् व आपले श्वन् व प्रश्चन् म्हणजे ( मागचा ) कुत्रा व पुढचा कुत्रा, हे जर नांवानें व परंपरेनेही मूळचे आर्यच आहेत, तर स्वतः ओरायन यांचेंही नांव एकाद्या प्राचीन आर्य शाब्दार्चेच स्वरूपान्तर असलें पाहिजे, असें मानावयास काय हरकत आहे £? ओरायन हें अगदी प्राचीन ग्रीक नांव आहे, ओरायन् , क्कॉन्, प्रोक्षान् आणि अक्टॉस या चार शब्दांपकी, क्कॉन् व प्रोक्कान् हीं संस्कृत श्वरन् ब प्रश्चन् यांचाच सरूपान्तरें व अर्वटीस हॅ क्रक्षसचें रूपान्तर असलें पाहिजे, असें साहजिक अनुमान होतें परंतु तें ठरविण्याचे काम जरा अवघड आहे. ग्रीक ओरायन हा पारधी होता हणजे त्याला समान असा आपला रुद्र. परंतु रुद्राच्या नांवांपका कोणतेही नांव ओरायनच्या नांवा्शीं मिळत नाहीं. परंतु मृगशीर्ष पुंजाच्या आग्रहायण या नांवाचे मूल स्वरूप जो आग्रयण शब्द त्याचें व ओरायनाचे साम्य दिसते. आग्रयण शब्दांतील आद्य आ बदल ग्रीकमध्ये ओ होईल. तसंच आयन याबद्दल ग्रीकमध्ये इऑन् असें होईल. परंतु र् च्या पूर्वी गऱचा लोप कसा झाला हें सांगणे कठीण आहे. असा लोप शब्दाच्या आरभीं होतो अशी उदाहरणें><आहत. पण व्युत्पात्तशास्त्रज्ञांच्या मते ग्राक व संस्कृत यांच्या परस्पर संबंधांत असा लोप शब्दाब्यामध्ये झाल्याचें उदाहरण नाहीं. इतर भाषांच्या संबंधांत अशीं उदाहरणें पुष्कळ आहेत. व तो नियम ग्रीक ब संस्कृत यांच्या संबंधालाहि लाविल्यास आग्रयण शब्दापासून ( ओ रइऑन ) ओरायन शब्दाची सिद्धि
ताणा 00-ापप-पपपप-प--*५५॥/पपपपशणाणा४४-णा-0५-पपपप--क्सणा-- --ट
* व्याध -- पुनंवसूच्या तारा चार घरल्यास अकाशगंगंच्याजवळ असलल्या दांन तारा
१ तस्कूत ग्रावन याच ग्रीक ळॅआस. व प्राण याचें म्हिनासू अहह ख्पे आहेत.
वेढकॉडनिर्णर्य- -््ट
करतों येईल, परंतु ओरायन शब्दाचे मूळ, जरी आपल्याला नक्की समर्जेळ नाई, तरी निरनिराळ्या आर्य राष्ट्रांतील दंतकथांमर्धील परस्पर साइश्याबरून त्याचें मूळस्वरूप कांही तरी प्राचीन आर्य शब्दच असला पाहिजे यांत संशय नाही
व हे मूळ जरी नक्की समजले नाही तरी वरील एकंदर विवेचनास कोणताही बाध येत नाही, या उपपत्तीची बहुतेक मिस्त , घैदिक ग्रेथांतील वाकक्यावरच आहे, व त्यांचे एकंदर धोरण वसंतसंपात एकदां मृगशीषात होता हें दाख- विण्याचें आहे, असं आपण पाहिलेच, आहे. या उपपत्तीला 'पारशी व ग्रीक देतकथांवरून चांगली बळकटी येते. तसेंच. जर्मन लोकांतील दंतकथांचाह्दी या
उपपत्तीबरून चांगळा उमज पडतो. ' पुष्कळ वैदिक गोष्टींचा या उपपत्तीप्र- माणें समाधानकारक अर्थ लागतो हें पूर्वी दाखविळेंच आहे. अशी जी ही उपपत्ति, इतक्या गोष्टींचा, इतक्या आख्यायिकांचा, इतक्य दंतकथांचा समा- धानकारक उलगडा करते, ती खरी मानावयास कोणती हरकत आहे ? परंतु या उपपत्तीला प्रत्यक्ष प्रमाण हणून वेदवचनेदी दाखवितां येतील; व ती. दाखविल्यावर या गोष्टार्सबंधानें दांकेला जागाच रहाणार नाही. असो.
वेदांग ज्योतिषांतील कुत्तिकांच्या स्थितीवरून काढलेल्या अनुमानास मॅक्स- मुलरनें नांवें ठेविली आहेत. कां तर त्या स्थितीसंबंधानें वेदांत कांहीं उलेख नाहींत, परंतु वेदकाळीं जर बसंतसंपात मगशीषरात होता, तर तो कृत्तिकांतर असल्याचे दाखले वेदांमध्ये मिळणार कसे १ परंतु या गोष्टींकडे लक्ष न देतां आजपर्यन्त विद्वान् लोकांनीं भलत्याच गोष्टीवर काथ्याकूट केली आहे. परंतु जर त्यांनीं वैदिक सूक्तांचें योग्य तऱ्हेनें परीक्षण केलें अपतें, तर त्यांना- ही गोष्ट सहज कळून आली असती. मग * संवत्सराच्या शेवटीं रव्वान क्रभूंना जागे करीत * या वैदिक क्रचेचा खरा अर्थ 'कळण्य़ास त्यांना अडचण पडली नसती. यमाच्या कुत्र्यांचे स्थान व वत्नाच्या वघधानची जागा, यांच्या क्रग्वेदांतील वर्णनावरून व वृक ऊर्फ श्वानपुंज देवयानाच्या टोकाला असलेला अपार समुद्र उल्टून आल्यावर सूर्याच्या पूर्वी उगवुं लागतो, , या वणनावरून त्या काळची संपाताची जागा स्पष्ट दिसून येते
कित्येकांचें असं हणणे आहे कीं, वैदिक क्र्ष्राना आकाशस्थ गोलांच्या सामान्य गर्तीविषयींही: माहिती होती असें दिसत नार्ही. परंतु हे. मंत फार सॅदिग्ध आहे. इछींच्याप्रमार्णे निरनिराळी वेभ्रयंत्रे. त्यावेळीं. नव्ह्ती : ब. म्हणून
द्र ,वेदकालळनिणय,
तेव्हांचे वेध आतांच्या इतके सक्ष्म नव्हते, असा जर वरील म्हणण्याचा अर्थ असेल, तर तें अक्षराः खरे आहे. परंतु वैदिक त्रण्रींना सर्य व उषा याखेरीज दुसरें कांहीं माहीत नव्हतें; नक्षत्रे, मास, अयनें, वर्ष, वगेरे गोष्टी त्यांना अगर्दी अपरिन्चित होत्या, असा जर त्याचा अर्थ असेल तर मात या म्हण- ण्याला क्र्ग्वेदांत मुळींच आधार नाही. अजुनी, अघा, हीं नक्षत्रांची नावें क्रग्वेदांत*. आलीं आहेत. तसेंच नक्षत्रांचा सामान्यतः निर्देश आणि चंद्राच्या आणि स्यांच्या-- गर्तीचें त्रध्तूत्पादकत्व यांविषयींचेही उल्लेख त्यांत आहेत देवयान व पितयान या नांवांनीं वर्षांची दोन अयनें त्या वेळीं प्रसिद्ध होती ऱयांद्र व सोर वषांचा मेळ ठेवण्यासाठी धरलेल्या अधिक महिन्याचेंही वणन
क्ग्वदांत< आहे. वरुणानें सर्यासाठी केलेला विर्स्तार्ण मार्ग जो क्रत ज्यांमध्ये द्वादशादित्यांनां ठेविललें आहे, व ज्या मार्गाचा सर्यादि ज्योति कधीं आतिक्रम करीत नाहींत, तो म्हणज क्रांतिवत्ताचा पट्टाच होय, प्रोफेसर लडविग् याच्या मतें तर करग्वेदामध्यें क्रांतिवृत्त व विषुववृत्त यांमधील नतीचा म्हणजे 5तिर्यक*
स्वाचाही उल्लेख आला आहे. वेदकालीं सस्तर्षि हे क्रक्षाः% या नांवानें माहीत होते. क्ग्वेदांत आलेले शातमिषक् झणजे शततारका नक्षत्रच असावें असें दिसतें. यासंबंधाने क्रग्वेदांतील पांचव्या मंडळांतठें चाळीसावें सूक्त तर फार
* सूयीया वदतुः प्रागात् सविता यमवास्जत । अघाखु इन्यन्ते गावो- जुंन्योः पयुह्यत ॥ क्त. १०, ८५, १३.
>< सोमेनादेत्या बलिनः सोमन एथिवी मही । अथो नक्षत्राणामेषा उपस्थ सोम आहत: ॥ १०, ८५ १,
-- पूर्वापर चरतो माययेतो शिद्व, कीळन्ती परियातो अध्वरम् । विश्वा- म्ययो भुवनाभिचष क्रतूरन्यो विदघज्जायते पुनः ॥ १०, ८५, १८.
> क. १, २५, ८.
5 क्रांतिवृत्त ह्मणजे प्रर्थ्वाचा सूर्याभोवती फिरभ्याचा मार्ग, व पूर्थ्वाचें पूर्व- थाश्वेम मध्यवृत्त हणजे विषुववृत्त. त्याची पातळी आकाशाला मिळेपर्यंत वाढ- विळी हणजे जें होतें तें आकाशाचे विषुववृत्त, हें विषुवश्रृत्त व कांतिवृत्त यांमध्यें सुमारें २२१) अंश्याचा कोण आहे, याळाच नति म्हटलें आहे.
& सप्तषीनुइस्मये मुरक्षा ( पुरा क्षा ) इत्याचक्षत ॥ श. त्रा. २ १,२,४.
वेदकीलानिणय, पद
महत्त्वाचें आहे. या सूक्तामध्यें सूर्यीच्या एका खग्रासग्रहणाचें वणन आहे. या सक्ताच्या एका त्रश्चेंत अत्रीनें “' सर्याला तुरीय ब्रझारने जाणिळे ?? अर्से झटले > आहे. त्याचा अर्थ अत्रीनें तुरीय नांवाच्या वेधयंत्रानें ग्रस्त सयाचा वेध घेतला असा केला पाहिज. या पद्धतीनें वर्शील सक्ताची ओढाताण केल्या« शिवाय सरळ अर्थ लागतो. यावर कित्येकांचे असें झणणें आहे कीं, वैदिक भर्षींस ज्योतिषाचे इतके जान असलें तरी त्यांस ग्रहांची माहिती नव्हती. परंतु याहि म्हणण्यांत कांहीं तथ्य नाही. नक्षत्रे पहात असतां गुरुशुक्रासार सर्व नक्षत्रांहून अधिक तेजःपुंज गोल त्यांना न दिसणें हें केवळ असंभवनीय आहे, शुक्राचे कांहीं दिवस पूवेस दिसणे, नंतर कांहीं दिवसांनीं पश्चिमेस दिसणे, तर्सेच त्याचें कांही एक नियमित अंशांपर्यन्ततच्च वर येणें, या गोष्टींकडे नुसत्या वरवर पहाणाऱ्यांचेंही लक्ष न लागणें राक्य नाही, पण या संबंधानें नुसत्या अनुमानांवरच थांबण्याची गरज नाहीं. ब्राह्मणकारळी ग्रह माहीत होते यांत तर इांकाच नार्ही. तैत्तिरीय 5 ब्राह्मणामर्थ्ये ६ बुहुस्पाते प्रथम तिष्य म्हणजे पुष्य नशात्राजबळ उत्पन्न झाला ? अर्से वर्णन आहे. व अजुनहि गुरुपृष्य योग हा फार मंगळ समजतात. आतां खुद्द क्रग्वेदासंबंधानें पहावयाचे. यज्ञामध्ये लागणाऱ्या दोन पात्रांना शुक्र द मंथिन् अशीं नार्वे आहेत, वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही नावे पात्रांना आकाडास्थ गोलांच्या नांवावरून पडलीं असावी असे दिसर्ते वार्षिक सत्र हणजे सूर्याच्या वार्षिक गतीची प्रतिमाच होय. म्हणुन यज्ञांतील वस्तूंना नक्षत्र ग्रहादिकांचीं नार्वे देणें अगर्दी स्वाभाविक होते. वरील पात्रांना शुक्राचे पात्र मथिनर्चे पात्र असेहि तैत्तिरीय संहितेंत म्हटलें आहे. आतां शुक्र व मॅथिन् वगेरे शब्दांचा सोमरस किंवा दुसरा एखादा अर्थ घ्यावयास कांही आधार नाहीं, यास्तव तीं नावें म्रह्यंचीच होत यांत संशय नाहीं. क्रवेदाच्या दहाव्या मंडळांत वेनाचे एक सूक्त आहे. वेन
> गूळ्हे सूर्य तमसापत्रतेन तुरायेण ब्रह्मणा5विंददानिः ॥ ५, ४०, ६. 5 बहस्पातिः प्रथम॑ जायभानः । तिष्यं नक्षत्रमभिसंबभूव ॥ तै. ब्रा. ३-१-१-५, * त्र. सं. ४-५०-४ यांत * बृह्ृतस्पतिः प्रथम जायमानो महो ज्योतिष परमे व्योमन् !। असें ते. त्रा. तील वरांल वचनासारखेंच वचन आलें आहे.
५६ वेदकाळनिणेय.
शब्द वेन् किंबा विन् ( प्रीति करणें ) या धातूपासून निघाला आहे, त्याच्या सूक्तामर्थ्ये, “ सूर्याचा पुत्र,” “' क्वताच्या अर्ग्नी ” “लाटेसारखा समुद्रांतून येतो ” अर्शी तत्संबंधाने 1 वाक्यें आहेत. यावरून बेन हें नांव व्हीनस शब्दाचें मूळ आर्यरूप असावें असें दिसतें. शुक्रमहवाचक ठॅटीन व्हीनस ही प्रीतीची देवता आहे. संस्कृत वेन शब्दहि प्रीति करणें या अथाच्या थातूपासूनच निघाला आहे. शीवाय यशामध्ये शझुक्रपात्र घेतानांच या वेनाच्या सूक्ताचा उपयोग करावयाचा असतो, या गोष्टी लक्षांत आणतां वैदिक वेन व लेंटीन व्हीनस् ही एकच असलीं पाहिजेत असे दिसतें, आतां या शब्दांची लिंगे एकच नाहींत. लॅटीन व्हीनस स्त्रीलिंगी आहे. परंतु हा लिंगभेद मोठासा महत्वाचा नाहीं. यूरोपमध्ये जातांना चेद्राचाहि असाच लिंगविपर्यय झाला आहे. शुक्र वेदकाळी माहीत होता, या गोष्टीला दुसरा आधार ग्रांक भाषेतील कृप्रिसू हा शब्द आहे. हा शब्दही युक्र- अहवाचकच आहे. स्वशास्त्राच्या ( [1101161125 ) नियमाप्रमाणे संस्कृत शुक्त शब्दाचे ग्रीक रूप कुप्रॉसू अर्से होईल. पण युरोपमध्ये जातांना या महाचा लिंगविपर्यय झाल्यामुळें कुप्रॉस् याचें काप्रेस असें खरोलिंगा रूप झाले, अशारीतीनें या ग्रहाच्या लॅटीन व ग्रीक भाषेंतील अनुक्रमे व्हीनस व कृप्रिस् या नांवाची परंपरा वैदिक वेन व शुक्र या शब्दांशी लावतां येते. यावरून असे दिसते कीं, हे तीन प्रकारचे लोक एकत्र असतानांच शुक्राची माहिती होऊन त्याचें नामकरणही झाले होतें.
_ या. बरॉल विवचनांतीळ कांहीं गोष्टी जरी संशयित असल्या तरी त्यावरू- मही वैदिक क्हषींना ज्योतिषांतील ढोबळ गोष्टी तरी निदान माहीत होत्या एवढे उघड होतें. चंद्रसूयांच्या वार्षिक गत्तीवरून होणारे कालविभाग त्यांनीं ठरविले होते. सोरवषाचिं मानही त्यांनीं निश्चित केलें होतें; व चांद्रबर्षांचा त्याशी मेळ घातळा होता. नक्षत्रांच्या उदयास्तांचें त्यांनी योग्य निरीक्षण. केळे होतें. चंद्र, सूर्य व त्यांना माहीत असलेले अह, हे आकाद्यांतीळ .एका त नांवाच्या
1 सूर्यस्य रि्ञुम् ( १०, १२३. १);
कंतस्य सानी (१०, १२३, २); ससुद्रादर्मिमुदिर्यार्त वेन! (१०, १९३), २' 18
वेद्काळनिणेव. ण
विशिष्ट पट्यारचे% कर्धाददी अतिक्रमण करीत नाहींत हें त्यांना समजलें होते, चंद्रसूयीच्या महणाकडेही त्यांचे बरच लक्ष गेलें होते. इतक्या गोश ज्या खोकांना परिचित होत्या, त्यांना साहजिकच, त्या त्या वेळीं उगवणाऱ्या नक्ष- ्रांवरून, मासारंभ, वर्षारंभ, वगैरे ठरवितां आळे असले पाहिजेत, यंत्रांच्या साहाय्यावांचूनह्दी दिवस व रात्र केव्हां सारखी होतात, तर्सेच स॒ये दक्षिणेकडे अथवा उत्तरेकडे केव्हां वळतो, हें कळणे फारसें कठीण नाहीं. ह्मणुन अया प्रकारच्या साध्या गोष्टी समजण्याची त्यांची शक्ती होता व तहा त्यांना त्या ,समजत असत, असें पुढील विवेचनांत धरून चलावयाचे आहि,
क्रृग्वेदांत पाहिल्या $ मंडळांत .एक कचा आहे, तिचा मार्गे एकदोनद्रा उल्लेख आला आहेच, तीत “' एक श्वान क्वभूंना संवत्सराच्या शेवटीं जागे करी ?? अशा अथाचा मजकूर आहे. ती क्रचा अशी:--
सुषुप्वांस॑ क्रभवस्तदपरच्छतागोध्] क इदं नो' अबूबुधत श्वाने बस्तो बोधयितार॑मत्रवीत्संवत्सर इंदमद्या व्यर्यत ॥
अर्थः:--“ हे क्रभूहो तुम्हीं निजून उठल्यावर विचारिळेंत कीं हे अगोह्य आतां आह्यांहा कोणी जागें केळं ! बस्त्यानें (सर्य-अगोह्य) तो जागे करणारा श्वान होय असें सांगितळें व ह्मणाला, आज संवत्सर आटोपल्यावर त्यानें असें केलें, कहभू ह्मणजे सूर्याचे किरण असें यास्क व सायणाचार्य . ह्मणतात; परंतु कित्येक दुसऱ्या गोष्टींवरून, कांहीं यूरोपीय पंडितांनी सुचविल्याप्रमाणें, त्यांचा अर्थ श्हतु असा घेणें बरें दिसतें, हे कहभू हाणज कडतुदेवता वर्षेमर काम करून नंतर आगोह्याच्या झणजे सूयाच्या घरीं बारा दिवस पर्यंत स्वस्थ झोंप घेत पडतात, 'असे वणन .आहे, हे बारा दिवस म्हणजे चांद्रसोर वर्षांचा मेळ घ्रालण्यासाठीं धरलेले अधिक दिवस होत.. यांचा कोणत्याच वषीत अन्तर्भाव होत नस- ल्यासुळे त्रव्तूंनीं आपलें. काम बंद करून त्या दिवसांत स्वस्थ झोंप घेतली
* हा पट्च ह्मणजे याशिंचक्र (200130 ) होय करान्तिवृत्ताच्या दोहों बाजूंना आठ आठ अंश इतका भाग यांत येतो. चंद्र व सूर्ये व इतर म्रह यांतूनच नेहमीं फिरतात; याच्या बाहेर कधी जांत नाहॉंत. अश्विंन्यांदे सर्वे नक्षत्रेडि या पव्यांतच आहेत,
$ १, १६१, १३.
८ वेदंका लनिणेय,
म्हणणें अगदीं योग्यच आहे. आतां प्रश्न एवढाच काँ, हा क्वतूंना जागें कर- णारा कुत्रा कोण £ वरील विवेचनावरून तो कुत्रा म्हणजे मृगपुंजाजवळचा श्वानपुंजच असला पाहिजे हें उघड आहे. म्हणजे अर्थातच या तारका- पुंजा्शी सूये आला म्हणजे वसंत क्रतूस, व नव्या वर्षास सुरूवात होऊन त्र्तुदेवता जाग्या होऊन आपलें काम चाळू करीत. म्हणजे वसंतसंपात त्या वेळीं श्वानपुंजाजवळ होता. श्वानपुजाजवळ वसंतसंपात असला म्हणजे उत्तरायणारंम फाल्गुनी पोर्णिमेला येतो व मृगशीषही नक्षत्रमालचा आरंभ होतें, अश्या रीतीनें तेत्तिरीय सीहता व ब्राह्मण यांतील वचनांचा उलगडा होतो. वसंतसंपात मृगांत होता हे दाखविण्याला क्रग्बेदांतील हें स्पष्ट वाक्य आहे
दुसराहि असाच एक स्पष्ट उल्लेख आहे. परंतु तो ज्या सक्तांत आहे तिचा अथ आजपर्यंत कोणास नीट कळलाच नार्ही, हें सक्त म्हणजे दहाव्या% मंडळांतील वषाकपीचे सक्त होय. वषाकापे म्हणज कोण ? याविघर्यी अनेकांचे अनेक तर्क आहेत. पण त्या सवांच्या मतें ते सयाचें एक कोणते तरी स्वरूप आहे. आतां हें स्वरूप नक्की कोणते असावें हें पहावयाचे बुषाकपि हा शब्द विष्णु व देकर या दोहोंचाही वाचक आहे. पूर्वी मृग- शीषाच्या वणनांत सांगितलेंच आहे की, या दोन्ही देवांची कल्पना मगशी- घांच्या अनुक्रमे सूर्यादयी व सूयास्ती उगवण्याच्या योगाने सूच्षित होणाऱ्या गोष्टींमुळेंच उत्पन्न झाली असावी. ही गोष्ट लक्षांत आणता वषाकपि याचा अर्थ या सूक्तांत शरत्संपातीं असलेला स्य असा घेतला पाहिजे. या सूक्तांमध्यें
गोष्ट आहे तिचा मथितार्थ असा--“ वृषाकपि हा मृग असून इन्द्राचा मित्र आहे. पण तो जेधे उन्मत्त होतो तेथे यशञ बंद पडतात. या मगानें
इन्द्राणीच्या कांही आवडत्या वस्तू नासून टाकिल्या. म्हणुन ती इन्द्राला या मगाला इतका आवडता करून ठेवण्याबद्दल रागे भरली. पण इन्द्र त्याला शिक्षा न करितां उलट त्याच्या मागोमाग जाऊं लागला. म्हणुन इन्द्राणी रागावून त्या मगाचें मस्तक छेदण्यास निघाली व त्याच्यामागे तिनें एक कुत्रा लावून दिला. पण इतक्यांत इन्द्रानें मध्यें पडून तिला समजविली
4 त्रस्वेद १०-८६. 1 हरोविध्णूश्रषाकॉपेः ॥ अमर.
बेरकाळलनि्णय. ५९
मग ती म्हणते, शिक्षा म्हणजे शीषेछेदन वगेरे इन्द्राच्या आवडत्या मगाला न होतां दुसऱ्याच एकाला झाली, नंतर वषाकापे आपल्या घरीं खाली ( नेदीयसः ) जावयास निघाला. तेव्हां इन्द्रार्ने त्यास निरोप देऊन यशांनां पुनः आरंभ व्हावा म्हणुन त्यास आपल्या घररी पुनः यावयास सांगितलें, त्या- प्रमाणे जेव्हां बृषाकपि पुनः इंद्राच्या घरीं वर ( उदंचः ) आला तेव्हां त्याब- रोबर तो पूर्वीचा द्वाड मृग नव्हता. म्हणून वृषाकपि, इन्द्र व इन्द्राणी तेथें आनंदान भटली, ”
आतां या गोष्टीतील महत्वाच्या भागांचा विचार करू. वृषाकपीच्या योगानें यज्ञ बंद पडतात, इन्द्राणीनें त्याच्या मागे कुत्रा लावून दिला, तो आपल्या घरीं म्हणज खाली ( नेदीयसः) गेला व पुनः इन्द्राच्या धरीं वर ( उदंचः ) आल्यावर यज्ञ पुन: सुरू होतात, ह्या यांतील महत्वाच्या व न समजण्या- सारख्या गोष्टी आहेत, पण वषाकपि याचा अर्थ, मगशीर्षांत वसंतसंपात असतांना शारत्संपाती असलेला सर्य, असा घेतला म्हणज या सवे गोष्टी चांगल्या समजतात. मागें एके ठिकाणीं सांगितळेंच आहे की, पूर्वी उत्तरयणाचा उफ देबयानाचा आरंभ वसंतसंपातापासून व दक्षिणायनाचा उफ पितृयानाचा शरत्संपातापासून होत असे
आतां हें उघडच आहे कीं, पित॒यानामध्ये कोणतींही देवकर्मे व यञ होत नाहींत. ञ्या अर्थी मग नक्षत्र सूर्यास्ती उगवू लागलें ह्मणजे पितयानाला आरंभ होत असे, त्या अर्थी वषाकपीच्या योगानें यज्ञ बंद पडणें हें योग्यच आहे. त्याच्यामार्गे कुत्रा लावून दिला आहे या गोष्टीवरून त्या नक्षत्राची ओळख पटण्याला आतां उशीर लागणार नाहीं. हा कुत्रा म्हणजे श्वानपुजच होय, आतां यापुढें उघडच वबाकपि दक्षिणायनांत गेल्यामुळें “खालीं! गेला व पुढें बसंतसंपातांत पुनः आल्यावर हणजे देवयानांत आल्यावर 'वर? म्हणजे उत्तरेकडे असलेल्या इन्द्राच्या घरीं आला. मग अर्थातूच नूतनवर्षारंभ झाल्या-- मुळें यज्ञयागांनांही सुरुवात होते. आतां या वेळी हँ नक्षत्र सूर्योदयी उगवू लागल्यामुळें अर्थातूच तें दिसेनासे झालें, म्हणजे सूर्य इन्द्राच्या घरीं म्हणजे. उद्गयनांत शिरल्यावर तो द्वाड मृग नाहींसा झाला, अद्या रीतीनें वषाकपि रूपी सूर्य म्हणजे शरत्संपातततील सूर्य असें मानिल्यास या सूक्ताचा बराच समाधानकारक व सरळ अर्थ लागतो. यावरून या सूक्तामध्यें मगशीषे व श्वानपुज यांचेंच वर्णन केवळ आहे असें नाहीं, तर सूर्य ज्यावेळीं विषुववत्ता-
'६० वेदकाळानेणेथ.
च्या दक्षिणेस किंवा उत्तेरेस येऊं लागतो तेव्हांची त्याची स्थितीही त्यांत स्पष्टपणे वर्णिली आहे. या गोष्टीशी क्रभूची गोष्ट जोडली म्हणज आपणाला या गोष्टी जेव्हां र्चल्या गेल्या तो काळ निश्चित करण्याला बिनचूक व खात्री- लायक पुरावा मिळतो. या सवं गोष्टींचा विचार केल्यास तैतिरीय सोह्ता व ब्राह्मणें यांत दिलेले प्राचीन वर्षारंभ केवळ काल्पनिक नसून खरोखरच तेव्हां ते पूर्वीपासून परंपरागत आलेले होते, असं अगदी कबूल केलें पाहिजे,
याप्रमाणे तीत्तिरोय सॅहिंतत सांगितळेल्या दोन प्राचीन वर्षारंभांपेकी एकाची परंपरा क्रव्वेदांपर्यंत नेऊन पोंचविली, व॒तत्संबंधाच्या वैदिक कथांस, पारशी व ग्रांक या दुसऱ्या आर्य शाखांच्या जुन्या ग्रंथांवरून व त्यांत असलेल्या द्ंतकथांवरून पूर्ण पाठबळ मिळतें असेही आपण पाहिळे, एकेका राष्ट्रांतील कथा व्यक्तिदा; घेतल्यास त्या कदाचित् निर्गायक नसतील, परंतु त्यांची परस्पर तुलना करतां जर त्या सर्वांवरून एकच अनुमान निघते अस आढळले, तर मात्र त्या स्वांचें एकत्र फळ निणीयकच असलें पाहिज, या तीन राष्ट्रांच्या पुराणकथांमधीळ साम्य विद्वान् लाकांस अगोदरच कळून आलेळे आहे. परंतु हे सर्व लोक ज्या काळीं एकत्र रहात असत, त्या काळाचा कांहीं सुगावा न लागल्यामुळें त्या सव कथांचे त्यांस एकीकरण करतां आले न.हीं. पण ओरायनसंबंधाच्या गोष्टी व विशोष्रेंकरून त्याची वसंत- -संपातांताळ स्थित यांवरून हा सुगावा आपणाला मिळता, व त्यावछून अति प्राचीन आर्यसुधारणाकालाचें कोरडे बऱ्याच समाधानकारक रीतांन सुटते. ओरायन हा कोण व कोठला हें आतां समजले, आतां, इन्द्राचे वृत्राळा किंवा नमुचचीला मारण्याचे फेनात्मक दास्त्र म्हणजे काय, चिन्वत् सेतूवर ठेवलेला चार डोळ्यांचा कुत्रा हा कोण, .अथवा क्रभूनां श्वानाने सवस्सराच्या दोवटी जागें केळें हणजे काय, या गोष्टींबद्दल कांहीं तरी तक करीत बसण्याचे कारण नाही.
इतकें समजल्ग्रावर मग या विषयांत ज्योतिःशास्त्रविषयक काठिण्य मुळींच नाहीं, नक्षत्रादिकांच्या स्थानपर्यायावरून आपण काळ मोजीत असतों. पग ग्रा कालमापनकोष्टकांत सपाताच्या प्रदक्षिणाकालाहून मोठें परिणाम असलेले अद्यापि माहीत नाहीं. म्हणुन जर आपल्याला प्राचीनकाळच्या नक्षत्रादिकांच्या जागा निश्चित समजल्या तर त्या कालाचे मान निश्चित करण्यास हें उत्तम ताघन होईल.
वेदकालानिणेय. ६पे
सुदैवाने असल्या प्रकारचें उल्लेख क्रखेदांत आहेत व ते ग्रीक, पारशी क॑ भारतीय आर्य एकत्र रहात असत त्या वेळचे आहेत; हें आपण पूर्वी पाहिलेच आहे. म्हणून त्यांचें ग्रीक व पारशी कथांच्या सहाय्यानें आपणांस स्पष्टीकरण करतां येइल, फाल्गुनी पूणमास हा एकदां वषारंभ होता असें सांगणाऱ्या तेत्तिरीय संहितेतील व ब्राम्हणांतील बचनांवरून पहातां पहातां आपल्याला मगशीषांचें असें एक नांव आढळलें काँ, त्याचा वारतविक अर्थ घेतल्यास त्यावरून प्राचीनकाळी एकदां वसंतसंपात त्या नक्षत्रांत हाता असं दिसेल यावरून तत्तिरीयसंहितावचनाच्या सत्यत्वाबद्दल साक्ष पटली. कारण फाल्गुनी पौर्णिमेला जर सूर्य दक्षिणायनीं असला तर पूर्णचंद्र सूयांच्या अगदीं समोर म्हणजे उत्तराफल्गुनी नक्षत्रांत असला पाहिजे. म्हणजे उत्तराफल्गुनी नक्षत्र उत्तरायण बिंदु आला; वसंतसंपात मगशीषांत आला. % याच मानानें पहातां दक्षिणायन जर माघी पौर्णिमेला झालें तर बसंतसंपात कृत्तिकांत येतो. व तें पोषांत झाल्यास तो संपात अश्विनींत येतो. म्हणजे अश्विनी व पोष, कृत्तिका व माघ, आणि मृगशीर्ष ब फाल्गुन या अयनचलनाच्या योगानें अनुक्रम बदलत जाणाऱ्या वषारंभाच्या परस्परसंबद्ध जोड्या आहेत. हे सर्व बषारंभ आर्यसुधारणेच्या निरनिराळ्या काळीं अस्तित्वांत होते हें दाखविणारी वचनें ब पुराणकथा पुष्कळ आहेत हें आपण पूर्व विवेचनांत पाहले आहेच.
याप्रमाणें येथवर आपण तेक्तिरीयसंहितेंत सांगितलेल्या दोन प्राचीन वर्षा- रंभांपैकी एकाचा विचार केला. परंतु त्याच्याच बरोबर बहुत्तेक त्याच शट्वांनीं सांगितलेल्या दुसऱ्या वचनाचा अथ कसा करावयाचा ! याचें उत्तर जसा एकाचा केला तसाच दुसऱ्याचा करावयाचा हेंच होय. फाल्गुनी पौर्णेमेला दक्षिणायन झाल्यास वसंतसंपात मृगशीरषोत येतो. त्याचप्रमाणें चैत्री पौर्णिमला जर तें झालें तर वसंतसंपात पुनवसंत होईल, ( आकृति पहा ) हा काळ प्राचीन होतो. वेदांमध्ये संदिग्ध गोष्टीपळीकडे त्यासंबेधानं कांहींच आढळत नाहीं; आणि ग्रॉक व पारशी लोकांत असल्या संदिग्ध गोष्टाहि नाह
पुनवसंत बसंतसंपात होता . अथवा तें ' नक्षत्र नक्षत्रचक्रांत कधी यहिळें मानीत , असत, . असें .स्पष्ट सांगणारी वचनें आढळत नाहात.. अथबा 'तद्वाचक ,, दुसरं, प्रखादें. नांबही: . नाही, की ज्यावरून आंग्र-
टा 0 पणपणपी प२फका 0 णा पीली न: ५--:-:--८----८-----॥--:-५>--५८-५--८-८-- ४५ 00 णशा
० अ कृत्ति पहा,
"६२९ वेदकाळानेणंय.
हायणामध्ये सांपडलेल्या गाष्टीसारख्या गोष्टींचा कांहीं पत्ता लागेल, तरी पण यजग्रंथांत पुनवसूंच्या प्राचीन स्थितीच्या कांहीं खुणा आहेत. अर्दिते ही पुनर्वसंची अधिष्टात्री देवता आहे; आणि ऐतरेय% ब्राह्मण व तेत्तिरीयसं- हिता यांमध्यें अस सांगितलें आहे कीं“: आदितिपासन सर्वे यज्ञांना आरंभ व्हावा, व अदितिबरोबरच त्यांची समाप्ति व्हावी, असा तिला वर मिळालला आहे,!? यज्ञ देवांपासन निघून गेला. तेव्हां त्यांनां कां्ह। विधि करितां यईनासे झाले, व तो कोठें गेला असावा हेंदी त्यांना समजेना. अश्या स्थितींत अधदि- तीनें देवांना मदत करून यज्ञारंभ करून दिला; व म्हणून वर सांतितलेला वर तिला मिळाला आहे. याचा अर्थ असा आहे कीं या काळाच्या पूर्वी यज्ञ वाटेल तेव्हां करीत असत; परंतु तेव्हांपासून ते आदितीपासून करावे असें ठर- वन टाकिले. म्हणजे अदिती ही यज्ञाची ऊफ संवत्सराची आरंभक झाली जसनेयी संहितेत (४. १९) अदितीला ' उभयतः शौष्णी ? म्हणजे ५ दोहोंकडून डोके असलेली ?? असं म्हटलं आहे; आणि हां डोकां म्हणज अदितीपासन आरंभ होणाऱ्या व अदितीपाशी संपणाऱ्या यज्ञांचीं टोके होत. असा अथ टिकाकारांनी दिला आहे
याशिक परिभाष्रेमध्यें विषूवानाच्या पूवीच्या चवथ्या दिवसाला अभिजित- दिन असें म्हटलें आहे. त्यावरून वरील गोष्टीस आधार मिळतो. अभिजित् दिनाचे नांव अभिजित नक्षत्रावरून पडलें असे मानल्यास, म्हणजे त्या दिवशीं सूर्य त्या नक्षत्री होता असें समजल्यास, विषूवान् ऊर्फ ारत्संपात अभिजित् नक्षत्राच्या पुढें चार अंश येतो. आदिति ऊफ पुनवसू यांमर्थ्ये वसंतसंपात होता असे मानिल्यास गणिताने अभमिजित् नक्षत्राची हीच स्थिति येते. सरयासेद्वान्ताप्रमाणे रेवतीपासन पुनवंसूचे विषघुवांशा ९३ व अमि- जितचे २६६ व चाळीस कला अथवा सुमारें २६७, असे आहेत. पुन- यसत वसंतसंपात होता अर्से मानिलें म्हणजे शरत्संपाताचे ९३--१८०->-२७३ विषुवांश झाले. म्हणजे अभिजित् शरत्संपाताच्या ऊर्फ विषुवदिनाच्या मार्गे
* यज्ञो वै देवेभ्य उदकामत्ते दवा न किंचनाशक्नुवन्कती न प्राजानेस्ते 5बुवज्ञादितिं त्व>मे यंज्ञ प्रजानामेति सा तथेत्यब्रवीत्सा वे वो वरं वणा, इति यृणीष्वाति सेतमेव वरमत्रणीत मत्यायणायज्ञाः संतु मदुद्यना . इति. त्यात ।
(ऐे.मा. १-३)
वेद्काळनिणय, ६३ २७२३-२६७--६ अंश आलें, आतां पुनर्वसंत वसंतसंपात असला म्हणजे या विषुवदिनाची खूण धरण्यासाठी शरत्संपातालळा अभिजित इतके दुसरे 'कोणतेंद्दी नक्षत्र जवळ नाहीं, अशा रीतीनें हे नक्षत्र विषुवागमनसचक असल्यामुळें त्यांचे नांव पूर्वी नक्षत्रांच्या यादींत पडलें असावे; व जेव्हां अयनचलनामुळें हा त्याचा उपयोग नाहींसा झाला तेव्हां तें त्यांतून निघाळें असावें असे दिसते. तात्पय॑ अभिजित्दिनाच्या स्थानावरून अदितीच्या वरील गोष्टास बराच आधार मिळतो. द्वादशादित्य हे अदितीचे पुत्र आहेत, या'चा अर्थ आदित्याच्या वार्षिक क्रमाला आरंभ अदितीपासन होतो असाच केला पाहिजे. तसंच ती वसंतसंपाती असल्यामुळें देवयान व पित॒यान यांच्यामध्यें होती म्हणून तिला देवांची आई अर्से त्रच्खेदांत% म्हटलें आहे तेंही योग्यच आहे. तिच्यापासून आदित्य उत्पन्न झाळे (० १ ०-७२-८), याचा अर्थही सर्याचा वार्षिक क्रम अदितीपासन सुरु होत असे असाच होय
तेत्तिरीय ब्राह्मणामध्यें नक्षत्रीय प्रजापतीचें स्वरूप वर्णन केळ आहे. त्यांत चित्रा हे त्याचं शीर असें *म्हटलें आहे. या विषयी. अनेकांचे अनेक तक आहेत, पग त्यांपेक्तीं कोणताच समाधानकारक नाहीं. बादर'येगानेंही ब्रह्मबार्चे असेंच स्वरूप कल्पिले आहे, व त्यांत तो मेष हें त्याचें शिर असें म्हणतो. आतां मेष ही पहिली राशी असल्यामुळें तिला शिर म्हणणें योग्यच आहे. व याच अनुरोधानें तैत्तिरीय संहितेंतील, प्रजापतिस्वरू्पाचा अर्थ केल्यास, चित्रापू्णमासी ज्या वेळीं वषोरंभ होत असे त्यावेळीं चित्रा हे शिर होणें साहजिक आहे. तरी या गोष्टींविषयी कांहीं खात्री देवां येत नाही
* क्ुग्वेदे १०-७२-५,
१ यो वे नक्षत्रीयं प्रजापर्ति वेद । उभयोरेन लोकयोविदुः । इस्त एवास्य हस्तः । चित्रा शिरः । निथ्या द्ृदयम्। उरू विश खे । प्रतिष्टानूराधाः 1 एष बे नक्षत्रीय प्रजापातिः । २ मेष शिरोथ वदन वृषभो विघातुः वक्षो भवेन्र मिथुन हृदय कुलारः । सिंहत्तथोदरमथो युवतिः क ठिश्व बास्तस्तुला मदय भेइनमष्टमः स्यात ॥ धन्वीचास्यो दयुय॑ मकरा जाजुद्रयं अववि 1 जंघादितयं कुंभः पादो मत्स्यद्दये चति ॥
४ वेदकाळनिर्णय.
या दोन गोष्टीं खेर्रज करून वेदकालीन आद्य .पंचांगासंबंधानें आणखी कांहीं माहिती लांगेटी दिसत नाहीं. तरी या गोष्टींवरून व चित्रापूर्णमार्सी वर्षारंभ होत असे या तैत्तिरीय संहितेंतील स्पष्ट वचनावरून पूर्वी, पूनर्वसूंमध्ये चसंतसंपांत असतांना वषौरंभ करणारें पंचांग होतें हें 'नेःसंशय ठरतें.
येथवर आपण एकंदर तीन प्रकारच्या प्राचीन पंचांगांचा विचार कला. त्यांपैकीं अगदीं पहिल्याच्या काळाला आपण अदितीकाळ किंवा मृगशीर्ष यूवकाल़ म्हणु, याची मर्यादा अदमासे इं. स, पूर्वी ६००० पासून ४००० पर्यंत, या काळीं पूर्ण त्र्चा वगेरे झाल्या असाव्या असें नाहीं. अर्धवट गद्य, अर्धवट पद्य, अशा वाक्यांत देवांची नांवें, त्यांच्या विशोष संशा व पराक्रम वगेरे ग्राथेत केळे असावे. या काळाविषयींचे कांहींच स्मारक ग्रीक ब पारशी लोकांत राहिलें नाहीं, व याचें कारण एवढेंच असावें की, हे लोक जर्व्हा आपलें मूलस्थान सोडून निघाले तेव्हां त्यांनीं त्या वेळीं चाळू असलेलें पंचांग मात्र बरोबर नेलें. परंतु भारतीय आयांनीं आपल्या परंपरागत गोष्टी मोठ्या काळजीने भ्रद्धापूवक जतन करून ठेविल्या आहेत. आतां दुसरा. जो मृगशीर्ष काल, त्याच्या मर्यादा स्थूलमानाने इ० स पूवी ४००० पासून २५०० पर्यंत, हा काळ म्हणजे आद्रो नक्ष- जापासून कृतिकांशी वसंतसंपात येईपरयंतचा काळ होय. हा काळ सर्वोत महत्वाचा आहे. क्रग्वेदाचीं बरींच सूक्ते या वेळीं झालों होतीं, व कित्येक गोष्टही स्वल्मा. गेल्या होत्वा, या काळाच्या उत्तर भागांत ग्रॉक व भारतीय आर्य हे एकामिकांपासून विभक्त झाले; व म्हणूनच त्यांच्यांत व कग्बेदांतहो कुत्तिकाकाळाविफ्यी कांही प्रमाणें मिळत नाहींत. हा काल विदोषरेंकरून सुक्तरचनेचा होता. क _ तिसरा म्हणजे कृत्तिकाकाळ. याच्या मर्यादा इ. सं. पूर्वी २५०० पासून १४०७४ पर्यंत, म्हणजे कासिकांत वसंतसंपात 'होता तेव्हांपासून वेदांगज्योतिष- काळापर्यंत. तैस्तिरीयसंहिता व कित्येक ब्राह्मणें यांचा हा! काळ आहे. या वेळी कॅग्वेदेसंहिता पुरातन झाली होती, ध तिचा .अ्थही बरोबर समजत नाहींसा; झालम. होता. त्रववसूक्ते व त्यांतील :गोष्टी यांच्या , खऱ्या ' अर्थासंबधारने या. च्होळच्या ब्रक्मवाद्यांत,मनभुराद..तक चाठत., नसुचचीच्या मरणासंबंधानें इन्द्र क. ननमुची यांच्यांत ठरटेळी अट हें एक अशाच तकार्छरें उदाहरण होय, याच.
वेद्काळेनिणेय, षक
फशशिरणाणी एरायिर!र ्शिशिशण शशश? ीणीश 00 शी 00 ने क्णाणीशेशी0ीशी णी 000? 0? 00” 00000 णी धणी” शीशएकलयाशी0णणी000ी00शा शतकी णाला डीलीट टावर
काळांमध्यें संहितांनां व्यवस्थित स्वरूप प्राप्त झालें आणि अति प्राचीनसूक्ते व यसवाकपेःर्याचा अथ ठरविण्याचा प्रयत्न झाला, याच कालांत भारतीय लोक व चिनी लोक यांचें दळणवळण सुरू होऊन चिनी लोकांनीं भारतीयांपासून त्यांची नक्षत्रपद्धति उचलली
प्राचीन संस्कृत वाड्ययाचा चवथा काळ हणजे इ. स. पूर्वी १४०० पासून ५०० पर्यंत. यालाच बुद्धपूवेकाळ ह्मणतात. सूत्रे व प्रइदशनें याच काळांत निमाण झालीं
आतां हे जे काळ दिले आहेत ते अगदीं नक्की तसेच आहेत असें समजतां कामा नये. जसें जसें मार्गे जावें त्से तसें शे दोनशे वर्षे झणजे कांहींच नाहीं असं होतें. तरी स्थूल मानानें ते बरोबरच आहेत, या सर्वोत जुना जो अदितिकाळ त्या वेळीं पंचांगाची आवद्यकता उत्पन्न झाली होती; यावरून हा काळ म्हणजे आर्यसुधारणेचा आरंभ नसून ती यापूर्वी किती तरी काळ सुरू झाली असली पाहिज, हें उघड होतं. दुसरा जो मृगशीषैकाळ तो इ, स. पूर्वी ४००० पासून २५०० पर्यन्त येतो. या वेळीं पारशी, ग्रीक आणि भारतीय आय, हे एकत्र रहात असत, व हणून हे तीन लोक वेगळे होण्या- थूर्वीही वेदाचा कांहीं भाग तयार झाला होता असें साहजिक अनुमान होतें. या अनुमानाला तुलनात्मक व्युरत्पात्तिशास्त्रावरून चांगला आधारहि मिळता.. पुराणकथांतील सुमारें साठ नांवें ग्रीक ब संस्कृत भापांत सारखाच आहेत, असें मक््समुलरन दाखविळे आहे. इतकी नांवे जर दोघांना समान आहेत तर त्या नांवाच्या देवांची कृत्ये वणन करणारीं सक्ते त्या काळीं नसावी असें संभवत नाहीं. हे तीन लोक विभक्त होण्यापूर्वी कविताहि उत्पन्न होऊं लागली होती, हें कोोकचरणवाचक संस्कृत पद, अवेस्तिक पध व ग्रीक पौस या दाब्दांवरून उघड होईल
अयनचलनामुळें वषारंभ दोनदां बदलला गेला असं जर आहे, तर त्या बघारभांच्या मधल्या स्थितीविषयीं, तसेंच त्र्तुकालामध्ये झालेल्या बदलाविषयीं कोठें कांही उषेख आढळत नाहींत हें कसें १ ब वैदिक लोकांना अयनगति त्या वेळीं समजली नाहीं कशी ? असे प्रश्न कोणी विचार्रील, पण त्यांचें समाधान करणें फारसें कठोण नाहीं. सपातगाते समजण्यास गणितादि शास्त्रांचीहि थोडीशी प्रगति झाली पाहिजे व शेकडो वर्षे वेध घेत असलें पाहिज, या अडचणी.
1 वेदकालनिर्णय, लक्षांत आणल्यास भारतीयांना अयनगति इतर सव राष्ट्रांच्या अगोदर व बरीच सूक्ष्मपणे समजली होती अर्से आढळेल. हिपाकंस या ग्रीक ज्योतिषाने ती दर वर्षांस कमीतकमी ३६ विकला मानिळी आहे. पण सध्यां खरोखर ती ५०४७ विकला आहे. मारताय ज्योतिष्यांच्या मतें ती ५४ बिकला आहे. अर्थात् ती ग्रीक लोकांपासून घेतलेली नव्हे हें उघड आहे. ती त्यांनी स्वतःच आपल्या पद्धतीन काढली असली पाहिजे,
आतां मगापासून कृत्तिकांपर्यंत व तेथपासून पुनः अश्विनीपर्येत वसंतसंपात येईपर्यन्तच्या मधल्या स्थितीविषयीं कांहीं पत्ता लागतो का पाहूं. संवत्सरदेवता जो प्रजापति त्याची जागा मृगपुंजांत; पण तो आपल्या कन्येचाच म्हणज रोहिणीचा अमिलाष करून मागें मागें येऊ लागला, हे त्याचे कृत्य अकुृत झालें झणुन रुद्राने त्याला मारून टाकिले, यावरून वसंतसंपाताच्या वेळी सूर्य मृगांत नसून हळू हळू रोहिणीकडे येऊं लागला हें उघड आहे. याच्या पुढील स्थिति म्हणजे वसंतसंपांत कृत्तिकांत आला ती. या वेळीं क्रतु बराबर एक महिना मागे आल्यामुळें त्या लोकांनीं वर्षारम फाल्गुनांतून माघांत आणला व नक्षत्रांचा क्रम मृगाच्या ऐवजीं कृत्तिकांपासून सुरू केला,
यानंतरची स्थिति वेदांगज्योतिषांत बणिळी आहे. त्या वेळीं तु आणखी एक पंधरवडा मागे हटले होते; व वसंतसंपात भरणीर्शी होऊन उत्तरायण थनिष्टांचया आरंभी आले होते. याच्या पुढची स्थिति हगजे अश्विनीत चसंतसंपांत आला तेव्हांची. या वेळीं डु वेदांगज्योतित्रापेक्षाहि एक पंधरवडा मागे आले होते. म्हणुन अशा प्रकारचा योग्य ता. फेरफार पंचांगासंबंधार्ने घडवून आणण्याचा प्रयत्न विश्वामित्रानें केला. महाभारतांत > आदिपर्वामर्ध्ये विश्वामित्राने प्रतिसृष्टि निमाण करण्याचा व नक्षत्रमाळा धनिष्ठांच्या ऐवर्जी श्रवणापासून सुरु करण्याचा प्रयत्न केला अर्त वणन आहे. इतर पुराणांताहे ही गोष्ट दिळी आहे व त्यांत विश्वाभित्राने एक नवीन आकाश उतपन्न कर- ण्याचा विचार केला असे वार्गलें आहे, त्याचा अध इतकाच कॉ, विश्वामि- चार्ने नवीन परिस्थितीप्रमार्गे पंचांगाची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण तो सिद्धीस न जातां पूर्वीची हणजे कृत्तिकांपासून नक्षत्रास आरंम
> चकारान्यं च वे लोकं करुदधा नक्षत्रसंपदा । प्रतिश्रवणपूर्वाणि नक्षत्रानि «दार सः ॥ आदिपवे, ७१-३४.
वेदकाळानिणेय . द्ऊ
करण्याचीच पद्धत कायम राहिली. तथापि पुढें कांहीं दिवसांनी आणखी फेरफार होऊन नक्षत्रांस अश्विनीपासून आरंभ करण्याची पद्दत सुरू झाली.
याप्रमाणें संपातचलनाविषयीं क्रमार्ने एकसारखे उल्लेख आपल्या वाळा- यामध्ये सांपडत असल्यामुळें वेदांच्या प्राचीनत्वाविषयीं कांहीं तरी तक॑ करीत बसण आतां रास्त होणार नाही. फल्गुनीपूर्णमासी ज्या काळांत वर्षारंभ होत असे त्या काळाची स्माति भाद्रपदांतील पितृपक्षावरून आपल्याला होते, याविषयीं मार्गे विवेचन आलठेंच आहे. पूर्वी आपला श्रावणींचा विघ्ि भाद्रपदांत होत अस अर्धे मनुस्मृतीवरून%* दिसतें तेव्हां पावसाळाहि याच महिन्यापासन सुरु होत असे, कारण श्रावणीचा विधि वबपाकालाच्या आरंभी झाला पाहिज असे आश्वलायन ग्रह्मसूत्रां- वरून दिसते ( आ. ग. स, ३-५-२)., पण पुढे तो श्रावणांत होऊं ळागल', काःरण सपातचलनामुळें पावसाळा एक महिना गागगेहट्ला, तो तसाच आणखी हटत हटत आतां तर ज्येष्ठापयेत आला आहे. या गाष्टीवरू.. पहातां क्रतूंच्या कालांत झालेल्या फेरफारांच्याहि खुणा आपल्या वाढ्यययात कांहीं अंशी सांपडतात, असे हणावयास हरकत नाहीं, तरी पण या पुराव्याला वषारंभांत झालेल्या फेरबदलांच्या पुराव्या इतके महत्त्व देतां येत नाहीं, कारण त्रध्तु हे स्थानपरत्वे मिन्न मिन्न काळींहि होत असतात. असो.
आतां इतकेंच पहावयाचे उरलें काँ, इतक्या प्रमाणावरून ठर्रवेलला वेदकाल प्राचीन व अवांचीन विद्वानांच्या मतांशी अविरुद्ध आहे कीं नाही १ जमन पंडित वेबर यानें भूगोळविष्रयक व ऐतिहासिक पुराव्यावरून असे अनुमान काढलें आहे कीं, भारतीय वाड्यय़ाचा आरंभ पारशी व भारतीद लोक ज्या काळीं एकत्र होते त्या काळापर्यंत पोचवितां येईल, झेन्द् अवेस्ता
२ ( अ० ४; *५ ) श्रावणांच्या विधीचे दोन भाग जे उपाकभ व उत्एजन त्यांचे दोन क'ल विकल्पकरून मनुस्मृतींत दिळे आहेत. ते असे --“ श्रावण्यां ' पोष्टपद्यां वाप्युपाकृत्य यथाविघि । युक्तरछळंदास्यधायीत मासान्त्रिप्रो$परपंवमान् ॥ ' सुष्ये पु छदसां कुयाद्वहिरु'स>नं द्विजः। माघशुक्चुस्य वा प्रास पूवोह्ठे प्रथमेञ्हनि]?? आऔश्पदो ह्मणजे भाद दो पोर्गेमा. हा काळाचा विकल्प श्याखानुरोधाने आहे. अख टीह्वाकार लिहितात,
६८ बेदकाळनिणय, या पारशी लोकांच्या धमंग्रेथामध्यें असे कांहीं भाग आहेत कीं त्यांना वैदिक. सक्तांचीं रूपांतरे मानतां येईल. यावरून वेबरच्या वरील म्हणण्याला चांगली पुष्टी येते. डौ० हो याच्या मताप्रमार्णे वेबरचे हमणणें खरें ठरावयास वेदग्रेथांचा काल इ. स. पूर्वी २४०० वर्षे मानला ह्मणजे पुरे आहे. परंतु पारशी लोक व ब्राह्मण लोक जेव्हां एकत्र रहात होते त्या काळीं वसंतर्संपात मृगशीर्षात होता असे दाखवितां येते, ही गोष्ट होळा माहीत नव्हती. पण आतां ती माहीत झाल्यावर वेदकाल इ. स. पूर्वी ४००० वषीइतका मार्गे नेल्यास कोणतीहि सयुक्तिक अडचण येत नाहीं. आतां पारश्ीधमसस्थापक जो झोरोआस्तर तो यूरोपांतील टोजन युद्धाच्या (इ. स. पूर्वी १८०० वर्षे ) पूर्वी सुमारें ६०० वर्षीच्या सुमारास होऊन गेला असे लिडिया देशाच्या झँथस नांवाच्या ग्रेथकाराचे मत आहे. हा ग्रंथकार इ, स. पूर्वी ४७० वर्षीच्या समाराचा आहे. आपल्या हिशोबाप्रमाणे पहातां पारशी ब हिंदी लोक हे मगशीरपैकालाच्या द्वितीयाथोंत (इ. स. पूर्वी ३००० ते २५०० वर्षे ) एकमेकांपासून दूर झाले. आतां ही गोष्ट डॉ. हो आदि मंडळीच्या मताप्रमाणे याहून बर्याच अर्वाचीन कालीं घडली असे जर मानिलें तर इ. स. पूर्वी ५ व्या शतकांतील ग्रेथकारानं तिला अगदीं नुकतीच झालेली असं हटले असते. परंतु वर लि हल्याप्रमाणे झथस हा तसे हणत नाहीं. ह्मणजे यावरून पारशी ब हिदी लोक हे जेव्हां एकमेकांपासून विलय़ झाळे तो काल इ. स. पूर्वी २५०० वर्षांच्या पलीकडचा असला पाहिजे. आतां ग्राक तत्त्ववेत्ता आरिस्तातल ( इ. स. पूर्वी ३२० वर्षे ) हा तर याच्याहि पलीकडे जाऊन म्हणतो को झोरो- आस्तर हा ऐेटोच्या पूवी ५००० किंवा ६००० वर्षे होऊन गेला. आतां हा आंकडा जरी अगदी निश्चित असा मानिला नाहीं, तरी त्यावरून ऑआरि- स्तातलच्या वेळीं, झोरोआस्तर हा फार प्राचीन काळीं होऊन गेला अशी सभजूत होती, एवढे उघड दिसतें. आतां झोरोआस्तर जर इतका प्राचीन असेल तर उघडच वेद त्याच्याहनहि प्राचीन असले पाहिजेतं. दुसरा एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे कीं, ग्रीस देशामध्ये होमर कवीनें इलियड हे काऱ्य इ. स. पूर्वी १००० वर्षांच्या सुगारास राविळे, आतां झलियड व वैदिक ग्रंथ यया भाषा तर इतक्या मिन आहेत को, या दोन. इ य्रीकव दिंदु) लोकांची फाटाफट झाल्यावर दोघांच्या. भाषांमध्ये इ६्के.
वेदकाळीनणय. ६९
मिन्नत्व यावयास हजारों वर्षे लोटली असलीं पाहिजेत. ह्मणून ओरायन अथवा मृगशीर्ष यांच्या गोष्टी रचल्या गेल्यानंतर ब वसंतसंपात कृत्तिकांत येण्यापूर्वी, झणज इ. स. पूवी ३५०० ते ३००० वर्षांच्या सुमारास, ग्रॉक व हिंदु यांची फाटाफूट झाली असं म्हणणें अगदीं रास्त होईल.
सरते शेवटीं, आपल्या अति कुशाग्र बुद्धीच्या व महाविद्दान् ब्ञह्माविदांचे च पंडितांचे, वेद हे अगदीं अनादि अतएव ईश्वरदत्त आहेत असे जें मत आहे याचा थोडासा विचार करूं, श्रृतीसारखे प्रकट झालेले ग्रंथ ह्मणजे अनादिच असले पाहिजेत असा नियम नाही. एखाद्या विविक्षित वेळीं ग्रंथ प्रकट झाला असं मानणारे लोक आहेत व असें मानतां येतें अस बायवल व कुराण यांच्या इतिहासावरून आपल्याला दिसेल, बायबल [ नवा करार ] खिस्ताच्या वेळीं म्हणजे सुमारें १९०० वर्षोपूवी, व कुराण महमद पगंबराच्या वळी, ह्मणजे सुमारे १३०० वर्षांपूवी झाळे हें सवास माहीतच आहे. हे दोन्ही ग्रंथ प्रकट झालेले आहेत असें तत्तद्वमीय लोक मानतात, व ते वर (लिहिलेल्या काळी प्रकट झाळे असेहि ते मानतात, ह्मणजे प्रकट झालेले ग्रंथ अनादिचच असल पाहिजेत असें नाहीं. असे जर आहे तर श्लुतिग्नेंथ प्रकट झाळले आहेत एवढ्यावरूनच ते अनादि आहेत असे ह्मणणे बरोबर होणार नाडी. ह्मणून ब्रह्ममादि लोकांचे त्से मत होण्यास दुसर कांही कारण असलें पाहिज, या ब्रह्मवाद्यांपक्ती कित्येक जण इसवी सना- पूर्ती कित्येक शतके होऊन गेहे आहेत आणि तेव्हांहि वेद अनादि आहेत अशा पूपरंपरागत कल्पनेवरच स्य़ांनी आपलें मत ठरविलें होतें, अर्से वरील विवेचनांत ठरविलेल्या वेदकालांवरून दिसतें. खिस्ती घर्मशास्त्राप्रमाणे पहातां जगाची उत्पत्ति इ स. पूर्वी ४००० वर्षीच्या सुमारास झाली असे आहे; ह्मणजे खिस्ती ग्रंथकारांची प्राचीनत्वाच्या कल्प- नेची मजल बहुतकरून याहन पलीकडे जाऊं शकली नाहीं; व ४००० वर्षांपूर्वीच्या काळचे कांही न समजल्यामुळे मुळीं जगाची उत्पत्तीच तेव्हां झाली असे त्यांना ठरविलें. आपल्या ब्रह्मवाद्यांनीहिं जवळ जवळ असाच प्रकार केलास दिसते. वर दाखावलेंच आहे काँ वेदकालांतील विशेष चळ- वळीचा भाग ह्मणजे इ० स० पूर्वी ४०० वषाच्या सुमाराचा होता, व कदाच्चित् त्याच्याहि पूर्वीचा तो असेल अर्से म्हणावयासहि थोडा बहुत आधार आहे आतां वेदांचें स्वरुप अक्षरराः तसेंच न रह्वातां कालाने त्यांत कांहीं फरक झाला
व वेदुकाळानेणय.
असेल, पण त्यांतील मतलब कांहीं बदलला नाहीं. हणुन इतक्या प्राचीन काळापासून ते आल्यामुळे जौमेनि, पाणिनि व प्राचीन ब्रह्मवादी यांनी ते जगाच्या आरंभापासून झणजे सवे ज्ञात गोष्टींच्या आरंभापासून अस्तित्वांत आहेत, किंबहुना अनादि आहेत असें ठरविले,
अशा रीतीनें आपल्या प्राचीन वाढ्ययांत आढळणाऱ्या गोष्टा व ज्योति- घविषयक उल्लेख यांच्या पर्ण अनुरोधाने वेदकाळ इ० स० पर्वी ४००० वषांच्या सुमारास जर निश्चित केला, तर वेदकालासंबंधानें भारतीय व यूरोपीय आणि प्राचीन ब अर्वाचीन पाडेतांमध्यें प्रचलित असलेल्या गोष्टी व मते यांचा अगदीं समाधानकारकरीतीनें उलगडा करितां येतो. याप्रमाणे संवे गोष्टींचा यथास्थित उलगडा होत असल्यामुळें वर नमूद केलेल्या कालां- च्या योगानें आर्य सुधारणेच्या अतिप्राचीन काळाची मर्यादा हल्लीच्या श्ानाच्या स्थितींत शक्य तितक्या बरोबररीतीने ठरवितां येते को नाहीं, हें निश्चित करण्याचें काम विद्ठानांकडे % सोपविले पाहिजे,
हा काल ठरविण्यास ज्या साधनांचा उपयोग केला आहे ते साधन आका- शांतील कधीहि न चुकणारे ब कधीहि बेद न पडणारे असं जं सष्टींचे घड्याळ तें हाय, याहन अधिक खात्रीलायक साधन मिळणे दाक्य नाही, असें म्हणावयास मुळींच हरकत नाहीं, वरील विवेचनांत ज्या गोष्टा पुराव्यासाठी म्हणून घेतल्या आहेत, त्या या जगांतून अजिबात नाहीशा होण्याचा अनिष्ट प्रसंग एक दोन वेळ आला होता. ग्रीक लोकांनी इजिप्शियन लोकांपासून ज्योति:शास्त्राची पारभाषा जेव्हां उचलली, त्या वेळीं या सवच गोष्टी नाहीशा व्हावयाच्या; पण सुदेवानें ओरायन वगेरे नांवे ब तत्संबधाच्य गोष्टी एवढ्या त्या तडाख्यांतून बन्चाऊन निघाल्या. यानंतर त्याच्यावर दुसरा॥हे तसाच प्रसंग आला हाता. नेल्सन व नेपोलियन यांनी मोठमोठे पराक्रम केल्यामुळें यांच्या सन्मानार्थ व त्यांचें नांव चिरस्थायी व्हावें म्हणून इंग्लंड १ जमनामध्यें असा बूट निघाला होता कॉ, मगशीषेपुजाला त्याच पूवीच आरा- यन हें नांब बदळून नेल्सन किंबा नेपोलियन असें नांव द्यावे. परल॑ ओरायनच्या सुदैेवान हाहि प्रसंग टळला; व आजमितीस साहसप्रिय ब. देदीप्यमान असा तो भोरायन आपला पारेचारक जो कॅनिस [खान] त्यासह, नेल्सन अथवा
* मूळ पुस्तक रा. टिळक यांना स« १८९३ च्या सुमारात लिहिळें,. आज मतला त्यातील ब्हुतक मतें सर्वमान्य झाडा आहेत.
वेदकालानिणय, ७$
नेपोलियन यांच्या कालापेक्षां किती तरी पटीर्ने अधिक महत्वाच्या व पवित्र अशा, आर्य लोकांच्या इतिहासांतील एका पूर्वकालाचें स्मरण देत आहे. ॥ समाप्त: ॥
पारोराष्र. तेत्तिरीय संहितेतील तीन निरनिराळ्या वषारंभाचे उल्लेख करणारा अनुवाक
सैवत्सरायं दौक्षिष्यमांणा एकाष्टकायां दोक्षेरन्षेपा वे 'संव- त्सरस्य पत्नी यदेकाष्टकेतस्यां वा एष एता« राज़ि वमति सा- क्षादेव संवत्सरमार*१ दाक्षन्त आते वा एते संबत्सरस्याभि दीक्षन्ते य॒ एंकाष्टकायां दीक्षन्तेन्तनामानावत भवतो व्यस्तं वा एते संवत्सरस्याभिदीक्षन्त य एकाष्टकायां दोक्षन्तेतनामानावृतू भवतः फाल्गुनीपूणमासे दोक्षरन्मुखं वा एतत संवत्सरस्य यत्फ- ल्गुनीपूणेमासो मुखत एव संवत्सरमारभ्य दाक्षन्ते तस्येकेव निया यत्साम्मेध्ये विषवान्त्संपद्यंते चित्रापूणेमासे दीक्षेरन्मुखं वा एतत्संवत्सरस्य यब्चित्रापूणमासो मखत एव संवत्सरमारभ्य दीक्षन्ते तस्य न काचन नियो भवति चतुरहे पुरस्तांत्पोणेमास्ये दीक्षेरन्तेषांमेकाष्टकायां क्रय सेपद्यते तेनेकाष्टकां न छबट्कुबोन्त तेषां पूवपक्षे सुत्या सपद्यते पूर्वपक्ष मासा अभिसंपद्यन्ते ते पूवपक्ष उत्तिष्ठन्ति तानुत्षिष्ठ ओषधयो वनस्पतयोनत्तिष्ठान्त तान्कल्याणी कीतिरनत्तिष्ठत्यरात्सुरिमे यजमाना इति तदनुसंव राध्नुवन्ति ।
तै० सं ७-४-८,
.] वेदकाळनिणंय.
केळ र साला ाडााल्न्ड
याच अथाचा सामबेदाच्या तांड्य ब्राह्षणांतील अनुवाक,
एकाष्टकायां दोक्षेरन् ॥ १ ॥
एषा वे सैवत्सरस्य पत्नी यदेकाष्टकेतस्यां वा एता राजि वसति साक्षादेव तत्सवत्सरमारभ्य दौक्षन्त ॥ २॥
तस्य सा नियो यदपो5नभिनन्दन्तो5्म्यवयन्ति ॥ ३॥
विच्छित्ने वा एते सैवत्सरस्याभिदीक्षन्ते य॒ एकाष्टकायां दुश्षिन्तेः्न्तनामानावृत भवतः ।॥ ४. आठ वा एते सेवत्सरस्याभिदीक्षन्ते येंञतनामानावृतू आभेर्दाक्षन्ते५
तस्मादेकाष्टकायां न दौक्ष्यम् ॥६॥।
फाल्गुने दक्षरन ॥। ७ ॥
मुख वा एतत्संवत्सरस्य यत्फाल्युनी मुखत एव तत्सव- त्सरमारभ्य दौक्षन्त ॥ ८ ।॥
तस्य सा निया यत्सम्गेधे विषुवाम्संपद्यते ॥ ९ ।।
चित्रापूरणमासे दौक्षेरत् ॥ १० ॥
चक्षुर्वा एतत् संवत्सरस्य यब्चित्रापूणेमासो मुखतो बे चक्षुमुखत एव तत्संवत्सरमारभ्य दौक्षन्ते तस्य न नि्याडस्ति॥११
चतुरहे पुरस्तात पोणेमास्या दीक्षेरन ॥ १२ ॥ तेषामेकाष्टकायां क्रयः संपद्यते तेनेकाष्टकां न संबट् कुर्वेन्ति॥१२३॥
तेषां पूवपक्षे सुत्या संपद्यते पूवेपक्षे मासा! सेतिष्ठमाना यन्ति पूवपक्ष उत्तिष्ठन्ति तालुत्तिष्ठतः पशवः ओषधघयो5न्त्तिष्ठन्ति तान्क- ल्याणी वागभिवदत्यरात्सुरिमे सात्रिण इति ते राध्नुवान्त ॥१४॥ तां» बन्ना ५-९,
वेदकाळनिर्णय. ्न्ड
कहग्वेदाच्या दद्वाव्या मंडळांतीळ वृषाकपीचे सुक्त, वि हि सोतोरसक्षत नेद्रे देवममसत । यत्ना मदद्रूषाकपिरयेः पुटेषु मत्सखा विश्वंस्मादिंद्र उचरः ॥ १ ॥
( ह्या सूक्तांत इन्द्र, इन्द्राणी व वषाकपि यांचा संवाद वणिला आहे. परंतु यांतील निरनिराळ्या कचा कोणाकोणाच्या तोंडी घालाबयाच्या या संबेधाने टीकाकारामर्ध्ये मतभेद आहे. सायणार्चाय पहिली त्रश्चा इन्द्राच्या तोंडीं घालितात, परंतु माघवभट्ट हे ती इन्द्राणींची आहे असे म्हणतात असें सायणाचायानीच सांगेतलें आहे. ) इन्द्राणी इन्द्रास हणते,
अर्थेः--स्वामी ब्ृषाकपि ज्या ठिकाणीं ( सोमाची ) समृद्धि असलेल्या यज्ञांत ह्ृ्ट होतो, ( त्या ठिकाणी यजमान ) सोमामिपवापासून परावृत्त होऊन इन्द्र देवाला मानीत नाहींसे होतात. ( तथापि ) मझा सखा इन्द्र 'विश्वाच्या उत्तरभागींच आहे ॥ १ ॥
परा हीन्द्र धावसि वृषाकपेरति व्यथि : । नो अह प्रविन्दस्यन्यत्र सोमपीतये विश्व || २ ।।
( माधवभद्टांनी, इंद्रायणीसाठीं तयार केलेलें हबिद्रे्य वपाकाथ [इन्द्रपुत्र] रूपी काणी मगारने दूपित केलें म्हणून ती इन्द्रास हणते असा या सूक्ताचा संदभ घेतला आहे. प्रथम त्रहुचेंत सांगितल्याप्रमाणें इन्द्राणीनें इन्द्राला सांगित- ल्यावरहि इन्द्र वपाकर्पामागून जाऊं लागला, तेव्हां इन्द्राणी पुनः त्यास म्हणते)
--है इन्द्रा, वषाकपीच्या मागून तूं त्वरनें घांवतोस व सोमपानासाठी इतर कोठें जात नाहीस ( हें कर्ध ! ) इन्द्र विश्वाच्या इ० [ यांत परा हणज वघाकांपे जिकडे गेला तो प्रदेश होय. ]| २॥
किम त्वां ब्रपाकापिश्वकार हरिता मृग
यस्मा इरम्यसोदु न्वः्यो वा पुमिइ्ठसु विश्र० ॥॥ ३ ॥ ( अनुक्रमणीकेला अनुसरून सायणाचार्य ही क्रचा इन्द्रायणीचीच समज- जात, त्यांचा अथः--'' [ हे इन्द्रा, ] या [ वषाकांपेळूपी ] हरितवण मृगान तुझ असे काय [ प्रिय ] केळें आहे कीं त्याला तूं एखाद्या उदार मनुष्याप्रमाणे
क्् बेदकाळाने्णंय.
पोषयुक्त धन द्यावें १ इंद्र, ? परंतु कांहीं जर्मन पंडित ही त्रचा इन्द्राच्या तोडी घालितात, )
अर्थः--( हे इन्द्राणे, ) या हारिद्वर्ण मगाने तुझें असें काय (नुकसान)' केलें कीं तूं त्यावर इतके रागवार्वे १ तें कांहीं पोषयुक्त धन होतें कीं काय? इन्द्र विश्वाच्या उत्तरभागांतच आहे ॥ ३ ॥
यमिमं त्वे वषाकंपे प्रियमिन्द्रामि रक्षि । श्रान्बस्य जॅमिपदपि कण वराहयुविश्व ० ।। ४ ।॥ प्रिया तष्टानि मे कपिव्येक्ता व्यदूंदुषत् ।
झिरो न्वस्प राविषं न सुगं दुष्ठते' भुवं विश्व० ॥५॥।
(दुसऱ्या त्रश्र्चेंत, इन्द्राच्या वपाकपीविषयींच्या आवडीबद्दल इन्द्राणी त्याजवर रागावली. परंतु एवढ्यानं तिर्ची तप्ति न होऊन ती त्यास आणखी ह्मणत ) अथे:--हे इन्द्रा, ज्या अ्थी तू आपल्या प्रिय अश्या वषाकपीचचे रक्षण करतो आहेस त्या अर्थी वराहाची इच्छा करणारा कुत्रा त्याच्या कणाचा चाबा घेवो. ( कारण, ) या कपीनें माझ आवडते आज्ययुक्त पदार्थ नासून टाकिळें ( म्हणून ) खराखर मी त्यांच डोके नुकतेंच कापून टाकलें आहे; कारण दु'कृति करणाराला सुख होऊं नय, इंद्र विश्वाच्या ३० ॥ ४ ॥ [ आकृर्तात दाखविल्याप्रमाणे मृगशाषांचा आकार कल्पिल्यास मगाच्या कानाचा चावा घेणारा कुत्रा म्हणज कॅनिस मेजर (श्वान) ऊफ व्याधच होय.] न मत्स्रा सुभसत्तरा न सुयाशुतरा अवत । न मत्मतिच्यवीयसी न सवथ्युद्यंमीयसी विश्वर ॥ ६ ॥ ( यांत इन्द्राणी आपली धन्यता मानून घेते आहे. ती म्हणत ) अर्थः--माझ्याहून दुसरी कोणतीहि स्री भाग्यवती नाही किंवा सुखी नाहीं. तसेंच माझ्याहून दुसरी कोणीहि पतीला सव प्रकारें आनंद देणार्री नाहों. इन्द्र विश्वाच्या इ. ॥ ६ ॥ उबे अंब सुलाभिके यथेवांग भविष्यति । भस्मन्मे अब सकथि मे शिरो मे वाव हृष्यति विश्रं-।! ७॥
वेद्काळनिणेय, ७
हक [| हो ९ __ "१ | | च्य
कें सुबाहो स्वंगुरे प्रथुष्टी प्रथुजाघने ।
कें श्रपालि नस्त्वमभ्यंमीषि वषाकपि विश्व ॥ ८ ॥
( अनुक्रमणीला अनुसरून सायणाचार्य या कचा अनुक्रमें वषाकपि व इन्द्र यांजकडे लावितात; परंतु त्याप्रमार्णे पहिलीचा अथे नीट जमत नाहीं. करितां दोन्हीही इन्द्राच्याच आहत असे समजल्यास बरें. सायगाचार्यांचा अथ;--हे भाग्यशा]लि माते तूं म्हणतेस तसेंच होवो. माझ्या पित्याला [ इन्द्राला ] तुझे सवं शारीर आनंद देवो इ. यांत मे याचा अथ मला असा साधा न घेतां मे पितरं असा ध्यावा लागतो. म्हणन इन्द्राच्या तोंडी हे शब्द चांगले शोभतात.)
अर्थः--हे भाग्यदाालि स्त्रिये, तूं म्हणतेस तसेंच सत्य आहे. तुझे सब अदयव ( भस्मन् , सक्थि, व शिर ) मला सुखदायीच आहेत. (पण ) हे शांभन स्त्रिये ( सुंदर बाहु, सुदर अगुला, सुदर कश, व सुदर जघन असलेली) हे छरपार्ल्ने, तू आपल्या वृपाकपीवर एवढी कां रागावलीस ? इन्द्र विद्ववाच्या उत्तर भागांतच आहे. ॥ ७, ८ ॥
अबीरामिव मामयं शरारुंरमि मंन्यते ।
उताहमस्मि वारिणींद्रपली मरुत्सखा विश्व ॥ ९॥। ( इन्द्राणी त्यावर उत्तर देते. )
अर्थ:--हा घातुक (मग-वृषराकापे) मला (जणू) अवीरा समजतो. पण मी वीरमाता, इन्द्राची पत्नी ब मरतांची मैत्रीण आहे. इन्द्र विश्वाच्या इ. || ९॥
संहोत्रं स्म पुरा नारी समनं वाव गच्छति ।
वेधा क्रतस्य॑ वीरिणींद्रपली महीयत विव०॥ १० ॥
इन््राणामासु नारपु सुभगामहमश्रवम् ।
न ह्यस्या अपरं चन जरसा मरते पतिर्विश्रे ॥ ११॥
( जमन पंडित १० बी त्रक्न्चा वषाकपीची, व ११ वी वषाकपार्याचीं समजतात, आचाय दोन्ही इन्द्राच्याच समजतात, कसेही घेतलें तरी अर्थामध्ये
फारसा फर होत नाहीं, )
७६ वेदकाळनिर्गय,
अर्थः--सत्याची विधात्री, बीरप्रसवा व इन्द्रपली अशी ही जीस्त्रीती यज्ञाला व संग्रामाला जाते व सर्वत्र तिची स्तुति हाते. इन्द्र विश्वाच्या इ० । सर्व स्त्रियांमध्ये इन्द्रायणी भाग्यवती आहे असें ऐकतो. कारण तिचा पति जो इन्द्र तो वयोहानि होऊन कधोही मरत नाही | १०, ११ ॥
मिन्द्र ह सरू १: तक, क्रेते माहमिन्द्राणि रारण सख्युवषाकंपेक्रेते । क ॥_& &०<_ ७». खो खद |_€< 6 |, यस्येदमप्यं हविः श्रिये देवेपु गर्च्छात विश्व | १२॥ ( ही तचा इन्द्राची आहे. ) र ळी ह्ड क €३ € धड अर्थेः--हे इन्द्राण (माझा) सखा जो वृषाकपि त्याच्याशेवास मला पन पडत नाही. त्याचें हें आवडते जलपूत हवि देवांकडे जाते. इन्द्र विश्वाच्या ०१२ [] €*>_ ७ 1 6 । क वृ्षाकपाय रवात सुपुत् आदु सुस्नुप । | _..! उ ॥ €२_ ५ ॥ 09... (र ०
घसत्त इन्द उक्षण! प्रिय कारचत्करं हविवश्वच>र ॥ १३ ॥
( या क्रचेंत वृपाकपायि या शब्दाने घोटाळा उडविळेला आहे. वृपाक- पायि म्हणज वृपाकपीची आई असें कित्यक समजतात; व कित्येक वृपाकपीची पत्नी अभे समजतात. ही तब्चा इन्द्रणीलळा उद्दश्रून असल्यामुळ दुसरा अथ घेतल्यास वूपाकाप म्हणजे इन्द्र असे समजलं पाहिजे. मागील क्रचेत सांगित- लेळे वृषाकपीच्च आवडते हावे खाण्यासाठी इन्द्र इन्द्रागीजवळ परवानगी मागतो.)
अर्थः--दे धनवति सुपुत्रे व चांगळी सून असलेले इन्द्राणि, य़ा तुझ्य़ा इन्द्राला वृपभरूपी सुखकर व आवडते हवि भक्षण करूं दे; ( कारण ) इन्द्र विश्वाच्या ३० | १३ |
उष च हु ७७ । ७ 32. हर &्<
णाह म पश्चवदश साक पचान्त ।(बशातम् ।
॥ ४-< ५३ ९१ |1__6€"३ ७ &%> | क ढ उताहमाझ पाग इदुभा कुक्षा पणान्त म वश्चव० ॥ १४ ॥ ९ ण कच ९ “३ “> अर्थेः--माझ्य़ासाठीं एकदम पंध व वीस बैळ[यजमान]शिजवितात. मी ही ते खाऊन लठ्ठ होईन;आणि माझ्या दोन्ही कुली(त्यांनी)म न जातील इंद्र इ० [ खरोखरीचे बेळ शिजविण्याची चाल क्र्वेदकाळींहि नव्हती, क्र, १, क क रका ९ /»> १६४, ४३ यांत उक्षाणं प्रश्निमपचत वीरास्ताने धमागि प्रथमान्यासन-< "६६ वीर्यशाली यजमान लड बैल शिजत्रीत असत पण ते धर्म जुओे होते ” असें
वेद्काळनिणेय. ७७
म्हटलें आहे. २८ नक्षत्रे व सात ग्रह मिळून झालेले ३५ बेल या ठिकार्णी उद्दिष्ट असावे असें वाटते ]
वषभो न तिग्मशगोन्तयेथेपु रारुंवत । मंथस्त॑ इन्द्र शे हृदे य॑ ते सुनोति भावयुरविश्व ॥१५॥
सेशे यस्य रंबतंतरा सक््थ्या ४ कपत । वळ %) & ]७ % | 6०) & २ सेदीशे यर्स्य रामशे नि्षदूषो' विज़ेभते विश्व ॥ १६ ॥ च ॥ च ७ 133 च ॥ “> ७. | न सेक्ष यस्य रोमशं निषेदुूषो विजंभते । सदीशे यस्य रंनतंतरा सक्थ्या 3 कप्द्दिब० ॥ १७॥ थे:--( इन्द्राणी:-) तीक्ष्ण दंगांचा बेळ जसा गाईंच्या कळपामध्ये गजेना करिता व क्रीडा करितो ( तसा हे इन्द्रा ! तूं मजजवळ क्रीडा कर ) मंथनदेंडाचा ध्वाने, व प्रेमाची इच्छा करणारी ( इन्द्राणी ) तुझ्यासाठी जो ( सोमरस ) काढित तो, ठझ्या हृदयाला सुखकारक होवा ॥ १५ ॥ ( १६ आणि १७ या दोन त्रचांत इंद्र व इन्द्राणा यांच्या मधला मेथु- नसंबेधीं संवाद वणिला आहे ). अयमिन्द्र बषाकपिः परस्थंतं हतं विदत । असिं सूनां नवं चरुमादेधस्यान आचितं विश्व? ॥ १८ ॥ अयममि विचाकशद्विचिन्वन्दासमार्य ।
पिव्रामि पाकसुत्वनोमि धोरमचाकशं विश्व ॥ १९॥
. अथ:--(याप्रमाणे खुष झाल्यावर इन्द्राणी म्हणते) हे इन्द्रा ! दुसरा जो मारिळला प्राशी ( बषाकपि नव्हे ) तो या वुषाकपीलाच घेऊं दे, आणि (तो प्राणी कापून शिजावेण्यासाठी ) एक शास्त्र, चूल, एक नवे भांडे आणि इन्धनानें मरठला एक गाडो हीहि त्याला धक द.
( याप्रमाणे इन्द्र मध्यें पडल्यामुळें वुषाकपि बचादला, इन्द्राणी ज्याचे डोके बठ्रपावयास् तयार झाली. तो मृग, वृषाकपे नव्ह दुसराच कोणी द्वाड होता,
७्& वदकाळनि गय. कसें इन्द्राणीनें सांगितल्यावर, आर्य जो वृषाकपि त्याच्या संरक्षणाबद्दल आनं" दित होऊन इन्द्र म्हणतो. )
अ्थ:--याप्रमाण मीं दास व आर्य यांतील भेद पहात जात असतो, आणि सोमरस काढणाऱ्यांपासून मीं तो पितों व वीमान् अशा [ यजमाना ] कडे लक्ष ठेवितो. ॥ १८, १९ ॥
धन्व च यत्कृंतत्रंच कतिसवत्ता वि योजंना ।
नेदीथसो वृषाकपेस्तमेहि गरहॉ उप विश्व ० ॥ २० ॥
( या क्रर्चेत इन्द्र वृषाकपीला आपल्या स्वतःच्या घरी जाऊन मग आमच्या घरी ग्रे, असें सांगतो आहे. आतां प्रश्न असा की, वुष्राकापि व इन्द्र यांची ही घर आहेत काठे ? धन्ब, कृतत्रे, आणि नेऱीयस यांचे सायणा- नच्ाय[नीं निरुदक व अरण्यरहित देश, कर्तनीय अरण्य [ ज्यांतील वक्ष तोडा- वयाचे आहेत असे ] ब अतिशयेन समीयस्थ [ शात्रण्ह ] अस अथे देले आहेत, पग हे संदभाला जुळत नाहींत. वृपाकपि हे सूयाचे कोणतें तरी स्वरूप आहे, त्याला अरण्यांत जाऊन काय करावयाचे £ व हें अरण्य तरी कोणतें १ चु. १-३५-८ यांत घन्ब याचा अ4 आकादा असा सायगाचार्यानींच दिला आहे. तोच अथे येथे घेण्यासही कांहीं हरकत नाहीं. त्याला पुढें कुंतत्र म्हणजे तोंडललें अस म्हटलें आहे. यावरून हा आकाशाचा भाग म्हणजे दक्षिग गोलाधे ऊर्फ पितृयान होय. यत्रावरोधने दिवः ” [क्र ९, ११३ -८ ] यांत आलेले अवरुद्ध आकारा ब हें धन्व, कंतत्रं ही एकच होत. दक्षिण गोळाधची पूण माहिती नसल्यामुळें त धन्य कतिस्वित् [ कांही ] योजने आहे असें मोधम म्हटलें आहे, असा. तर यावरून इन्द्राने वृष्ाकपीला आपल्या घर्री म्हणज दक्षिग गोलाधात जावयास सांगितळें असे झाले.
आतां, दुसऱ्या चरणाचा सरळ अर्थ “ नेदीयसाहन आमच्या घरीं ये ” झअंसा अ'हे, यांत नदीयस् दाब्दासंबरंधानेंहि घोटाळा झाळेडा आहे. “ अन्तिक बाढयोरनेदसाथो ? या पाणिनीच्या सत्रांत [ ५-३-६३ ] अन्तिक राब्दाल्ा शयेस दृष्ट प्रलपय्ांपूर्वी नेरे असा आदश होत असतो, अते सांगितठें आहे परतु अन्तिकपासन नेद राब्द कोणत्याहि रीतीनें मिळूं शकत नाही. म्हणन नेदीयत ह्या शब्दाचे मूळ रूप जे नेद ते पाणिनीच्या वेळीं नाईसिं झाळ
होते, परंत व्याकरणकार नात्याने पार्णिनींला सव दाब्दांची व्यवस्था ळावषे
वेदकाळनिणय, क्य भाग असल्यामुळे तो नेदीयस् याचा अन्तिक शब्दाशी संबध लावून देवून मोकळा झाला, अर्स म्हणावे लागते, पण अवे म्हटल्याने नेदीयस् याचा पाणिनीच्या वेळीं जबळचा याखेरीज दुसरा कांही एक अथे नव्हता अते मानण्याचे कारण नाही. पाणिनीनें त्याच्या वेळीं विशेष्र प्रचलित असलेला त्याचा अर्थ घेतला असेल ब त्याचे मूळलू्प कांहीं नाही अर्से पाहून लाने तसाच अथ असलेल्या अन्तिक शब्दाला त्यांचे मूळ मा्निळे अत्तळ, कारण त्याचा उद्देश अर्थ सिद्ध करण्याचा नसून रूप सिद्ध करण्याचा आहे. इंप्रजात (18९1121) नेदर असा राब्द आहे, व त्याचा खालचे असा अथ आहि. हा शब्द नेर या शब्दाला अर हा तारतम्परदर्शक प्रत्यय लावन झालेडा आहि व लो-अर (]०0॥-6€1) या शब्दाशी समानाथेक आहे. याच मूळ शब्दावरून 08128[1[ बिनेथ-खाली] ए॥९1-192 ( अंडर-नीथ ) वगरे शब्द झाले आहेत. हा नेदर शब्द व संस्कृत नदोयस हे दोन्ही नेद या एकाच मळख्यापासून झाळे आहेत; व म्हणन नेदीयस यांचा अथे खाल्च| असाच केला पाहिजे, असा अध करावयास दुसराहि आधार आहि क्हृग्वदांत इतर ठिकाणी आलेल्या नेरीयस व नेदिष्ठ शब्दांवरून त्यांचा असा थ जरी निश्चित करतां येत नाही, तरी ब्र झ्गांतील कांही स्थठांवरून ता तस निश्चित करतां येतो. ऐतरेय ब्राह्मगांत ( ६-२७ ) “' उपरिष्टा्नेदीयसि? यांत उपरिष्टात्ू व नेदायस यांत विरोध दाखविला आहे. तर्सेच काठक सौाहतत £ नेदिष्ठादेव स्वगलाकमारोहृति | '' म्हणज ' नेदिठ्ठ लाकाहून स्वगलोकांत आरोहण करितो ? अते वाक्प आहे. या आरोहूग शब्दावरून नदि म्हणजे खालचा लोक अत[ अधे उदड दितता. तांडय ब्राह्ममांतही ““यथा महावृक्ष- स्य़ाम्र सपा नेदीयः संक्रमातू संक्रामत्येवमेतन्नद।/यः संक्रमपा नेदीयः सक्रमा-< त्सक्रार्मात | ” म्हगजे “ ज्याप्रमार्गे वृक्षाच्या अप्रभार्गा हळूहळू गेल्यावर ९ मनुष्य ) हळहळ खाली येतो, त्याप्रमाणें खर हळहळू उच करून मग क्रमाने खालीं आणितो ?” असे वाक्य आलें आहे. या सर्वं ठिकाणी नेदीयसु याचा ' जवळचा ! अता अर्थ सायणाचायीनीं पाणिनील अनुसरून केल आहि, पण वर सांगितल्याप्रमार्गे पाणिनीचा उद्देश अथ सांगग्याचा नघून रूप सिद्ध करण्याचा आहे. नेदीयस् या ईयतप्रत्यपान्त शब्दाचे मूळल्य कांही आढळले नाही, एवड््यावरून त्याने अन्तिक ह्या त्याच्या एका अवीने ढमान असलेल्या शब्दाला त्याचे मूळल्य अर्ते मानिळे, यावरून चेदोयत याचा
श्व बेदकाळनिणेय.
अन्तिक म्हणजे जवळचा एवढाच अथे पाणिर्नाचे वेळीं होता असें कांही म्हणतां येत नाही, म्हणून त्याचा '““ खालचा ” असा व्युत्पत्तीवरून निघणारा. अर्थ घेणेंच योग्य आहे. शिवाय या सूक्ताच्या आंकडकडव्यांत उत्तर हा जो शब्द आला आहे त्याचा, व नेर्दायस याचा विरोध अशारीतीर्ने चांगला जमेल. “ इन्द्रार्चे घर उत्तरेकडे आहे व वृषाकपि नेदीयस् म्हणजे खार्ली चालला आहे; आणि इन्द्र त्याला आपल्या घरी पुनः बोलावितो आहे; हा या सूक्ताचा माथेताथ होय, शरत्संपाताजवळन सूर्य खालीं पडण्याचा संभव असतो अशी कल्पना फार पुरातन आहे. ऐतरेय ब्राह्मण ( ४-१८ ) आणि तैत्तिरीय ब्राह्मण ( १-५-१२-१ ) यांत संवत्सरसत्रांतील विपुव दिवशी करावयाचे विधि सांगितले आहेत. त्यांत “' तस्य वे देवा आदित्यस्य स्वगालो- कादवपातादबिमयुस्तं त्रिमिः स्वगेंठोंकेरधत्तातत्युत्तश्नवन् । .... ... तेषु ९ स्तोमेपु ) हि वा एष एतदः्याहितस्तपति | स वा एष उत्तरोस्मात्सर्वस्मा- द्वूतात्. ) ” असे म्हटलें आहे. “ सूर्य स्वगांतून खालीं पडेल म्हणून देव भ्याळ व त्यानीं त्याला खाळून स्तोमांनी आधार दिला .... याप्रमाणें आधार मिळाल्यामुळे तो सर्वोहून उत्तर ( वरचा ) झाला, ? हे स्तोम शरत्संपात- दिवश॥ म्हणजे विषुवादेवशी दिले आहेत, या सर्वे गोष्टीवरून प्रस्तुत क्रचेतही सूर्याच्या दक्षिण गोलाधांत उतरण्याचेंच वर्णन आहे व इन्द्र वृपाकर्पाला म्हणजे, सुर्याला पुनः आपलकडे म्हणज उत्तेरकडे बोलावितो आहे असं दिसतें. )
अर्थे:--वृषाकपे, तूं आकाशाच्या कृंतत्े ( तोडलल्या ) भागातील कां. योजर्न असलेल्या घरी जा; आणि त्या खालच्या घराहून आमच्या घरी ये.. इन्द्र विश्वाच्या उत्तर भागांत आह ॥ २० ||
रेहि । च्य ४२ चक पुनरेहि वषाकपे सुविता कॅल्पयावहे । ५... ७ ७) ४ आह. य एपः स्वप्ननेशनोस्तमेपि' पथा पुनरविश्व” ॥ २१ ॥ ९ वृधाकपि खालच्या लोकांत जाऊन पुनः परत आल्यावर इन्द्र काऊ. करील हें या त्रध्चेत सांगितलें आहे. )
र क | च ५ अर्थेः--हे वृषाकप, निंद्रचा नाश करणारा असा जो तूं आता घरी जात ब्माहेस तो, ( त्याच ) मार्गानें पुनः ये. आम्हीं ( मग तुझ्यासाठी ) रुवन-- नळ करू, इंद्र इत्यांदे. | २१ ॥
वदकाळनिणेय, “१.
( शरत्संपातापासून दक्षिणायन सुरू झाल्यामुळें यशकर्मे बंद पडली, पण युनः सूर्य जेव्हां उत्तरगोलाथांत येइल म्हणजे वसंतसंपात होईल तेव्हां यज सुरू होतील असा या भध्चेचा तात्पर्याथ आहे. )
यद्रदेचो वृषाकपे गृहमिन्द्राजंगेतन । क'स्य पुस्वघो मृगः कमअनयोपनो विर्शव० ॥ २२ ॥
€ ही क्र्चा फार महत्वाची आहे. वषाकपि परत आल्यावर काय स्थिति होईल ती यांत वर्णिली आहे. इन्द्राणी हें म्हणते आहे असे समजावयास हरकत नाहीं असें सायणाचचायानी म्हटलें आहे, )
अर्थेः-(इन्द्राणाः-) हे इन्द्र व वुषाकपे, तुम्ही उत्तरेकडे घरीं आल्यावर तो अतिपापी व लोकांना ठकविणारा मृग कोठें जाईल ! इन्द्र वि. ॥२२॥
( यांत मृग याचा [ मग: मारष्टेः गतिक्मणः ] मज->जाणें यापासन मग म्हणजे गमनशील अथवा सर्य असा अर्थ यास्कानें केला आहे; परंतु असा अध घेतल्याने क्चेचा एकंदर अर्थ मुळींच जुळत नाहीं. कारण वृषाकपि उत्तेरकडे गेल्यावर तो मग दिसेनासा होता असें या त्रशचेंत स्पष्टच होतें; पण मग म्हणजे सर्य समजत्यास तो उच्तरगोलार्धात आल्यावर अदृश्य कसा होणार. शिवाय य सक्तामध्यें वृषाकपि व मग हे निरनिराळे आहेत हेंहि उघड झालें आहे. म्हणन मृग म्हणज मृगशीषे नक्षत्र असा अथ घेतला पाहिज व असा अर्थ घेतल्याने सव गोष्टी यथास्थित जुळतात. शारत्संपातीं स॒यास्ताबरोबर वतो मग उगवत असल्याकारणानें दिसत होता, पण वसंतसंपातीं सर्य आल्यावर दोघेहि बरोबर उगवू लागल्यामुळें मग सर्याच्या तेजामुळे दिसत नाहींसा झाला. त्तात्पये, मगशीरषात वसंतसंपात हाता असें मानिल्याशिवाय या क्रःचेचा समा- खघानकारक अर्थ लागत नाही. शिवाय असा अथे घेतल्याने “' श्व.न क्रभूंना संचल्सराच्या शैघर्टी जागे करीत अस ” या क्रृग्वचनालाहि आधार मिळतो चैदिक तडघ सरयाचें नक्षत्रांतील स्थान जाणण्यासाठी तो उगवण्यापूर्वी थोडा बेळ कोणते नक्षत्र उगवर्ते हे पहात >< असत. प्रस्तुत त्रश््चेंत वपाकपि
अका 02-72.
5- यत्पुण्यं नक्षत्रे तब्दट् कुर्वातोपव्युषम् । यदा वे सूथ उदोति । अथ नक्षत्र «तिं॥ यावाते तत्र सूर्या ग्च्छेत् । यत्न जन्य पश्येत । तावत कुर्वीत तत्वार स्यात | पुण्याह एव कुरुत ।
८२ चेदकाळनिणये.
इन्द्राच्या घरी गेला म्हणजे त्याचा मग कोठें दिसत नाहीसा होतो अर्से सांगि तळे, यावरून उघडच ते दोघेहि त्या दिवर्शी बरोबर उगवत अर्स होतें. यांत उद्ंच हाहि शब्द फार महत्त्वाचा आहे. इंद्राच्या घरी वृषाकपि गेला म्हणजे तो उदंच असतो व इन्द्राचें धर आकाशाच्या उत्तर भागांत आहे अर्स या सृक्तांतील प्रत्येक क्वचेंत सांगितलेले आहे, म्हणजे या क्रर्चेत वसंतसंपातांत ऊफ देवयानाच्या किंवा इन्द्राच्या घराच्या द्वारांत शिरणाऱ्या सयाची स्थिति वर्णिळी आहे, हे स्पष्ट होतें. ) पशुहे नाम मानवी साक ससूव विंश्वीतम् । अद्रं भल त्य्स्या अभूद्यस्या उदरमार्मयद्विःथस्मादिंद्र उत्तर!॥२३॥ अथ!-<हे भल, मनूची कन्या पशु ही एकदांच वीस पुत्र प्रसवर्ला', जिचें उदर एवढें पुष्ट होतें तिचें कल्याण असो. इन्द्र विश्वाच्या उत्तर भागांत आहे, ॥ २२ ॥ ( यांत बीस म्हणजे कदाचित् चवदाव्या त्रश्ष्वत सांगितलेले रवास आणि
पेधरा असा अथ संदभाने घ्यावयाचा असेल, हा हारेत मग व॒ इतर नक्षत्र असवणारचचें इन्द्रानें शेवटी कल्याण चितिळें आहे. )
विक्रीस तयार असलेले प्रंथ धार्मिक ग्रंथ गोष्टींच्या रूपार्ने.
कथाकल्पतरू--( पूर्वार्ध-स्तवक १ ते ७) अध्याय १२६ मोष्टी- रूप भाषांतर, पुस्तकाचा आकार. ग्लेज कागद व कापडी पुठ्याची बांधंगी! यांत भागवत, रामायण ब॒१८ पुराणांतील पांचशांबर सुंदर कथा आल्या आहेत. सवलताशी किंमत रु. कथाकट्पतरू--( उत्तराधे स्तवक ८ ते १४ ) अध्याय १२६ गोष्टीरूप भाषांतर, पुस्तकाचा आकार, ग्लेज कागद व कापडी पुव्याथी बांधणी. या भागांत संपूर्ण मद्दाभारत, भगवद्गीता विदरनीति, भीष्मनात, गोतामाहात्म्य व पाढवांविषयीं इतर पुराणांतरीच्या कथा आणि बिस्तत उपसंहार आहे. किंमत रु.
बृहययागवासिष्ट-अ्थात-बसिष्ट महारामायण, ( “। वाल्मिकीसुनिप्रणीत ३२ इजार शछोकात्मक प्रंथांचें मराठी गोष्टीरूप रूपांतर ) या प्रंथांत भ्रौवसिष्ठमाने वक्ते व श्रीराम श्रोता, असा योग आणून अध्यात्म ज्ञानाचं विवेचन केलें आई. हा प्रंथ चार भागांत पूर्ण केला असून तो दोन व्हालूममरध्ये बांधला आहे, व शेवटीं दोन परिशेटें जोडली आहेत. दोनद्दी व्हाळूम मिळून व .-.. सवलतीची किंमत रु. गणेशपुराण--या पुराणांत उपासनाखंड व क्रीडाखंड अशीं दोन सुर्य खंड असुन अध्याय २४८ आहेत. लाथ गोषशीरूप हे सुलभ रूपांतर आहे. क ववर ०० « किंप्रत पड्मपुराण--हा ग्रंथ ५५ हजार छोकात्मक असून त्यांत सृष्टीची उत्पत्ति, रथना, घटना, इत्यादि माहिती ब अनेक उपयुक्त अश्या कथा आहेत. हा संपूर्ण प्रंथ सरळ गोषट्ीच्यारूपाने दोन भागांत पूर्ण केला आहे. शेवटीं विस्तत सुची आहे. दोन भाग, किंमत स्कंद्पुराण--या पुराणांत ७ खंडे असून 4३८३० अध्याय भाद्वेत आणि ह्यांत सव ती्थांची उत्पात्ते, महती ब देवस्थानांचें महत्त्व सांगितठं आहे. हा प्रंथ गोष्टीरूपांत रूपांतर कून तो चार
८३
४४-०० क
४-८ ०«०5
८-० क
१--०--५
३--०-- ८
आगांत पूणे केंला आहे. चार भाग मिळून ... ... किं, ४-०-५
दामोदर सांवळाराम आणि मंडळी. ठाकुरदार मुंबई न २
रंगनाथा योगवासिष्ठ *--आओवीबद्ध प्राकूत ग्रंथ पुस्तकाचे
आकारांत रफ कागदावर सन १९०८मध्ये छापठेला जुना आहे. १-०->« भक्तळीलासृत--हा महीपतीकृत ओरवांबद्ध ग्रंथ जाड टाइईपांत
पुत्तकाथे आकारांत रफ कागरऱावर छापलेला आदे. किं. रु, २-८-० संताविजयः--ह्ा महिपती कृत ओविबद्ध ग्रंथ जाड टाइपांत रफ
कागदावर छापला असून आरंभीं छत्रपति शिवाजी महा-
राजांउह श्रीसमर्थाचे सुंदर चित्र दिळं आहे. ... किंमत १-८-०
च ४२ "७. & थ् वेदात विपयाच ग्रथ, तत्वानुसंधान--माधवानंद स्वामीकृत संस्कृत ग्रंथाचे मराठी रूपांतर, प्रभेयासिद्धि, प्रमाणासाद्वे, अप्रमेयाचे निरूपण व॒ सुक्त
इत्यादि बिषयांचं बिवेचन यांत आहे. «.. किं.२र. १-०-० सांख्यतत्बकोमसुदी --कापेलसुनिप्रणीत सांख्यशास्राचे हॅ. मराठी
रूपांतर गोढ सुलन भाषेंत दिले आहे. वा किं, ०-१२-८ जीवन्मुक्तिविवेक -श्री विद्यारण्य स्वामीप्रगीत निदृत्ति धर्मपर
प्रंथाचे हॅ मराठी रूपांतर आहे. ... ... किं. ०८१२-०८
पंचदशी -(उत्तराध) भारततीथे कृत (अन्त्रय अथ विववरण यांसह)
१ तृप्तिदीपः, २ कूटस्यदीपः, ३ ध्यानदीपः, ४ नाटक. १:,
५ योगानंदः, ६ आत्मानंदः ७ अद्वैतानंदः, ८ बिद्यान-. «
९ विषयानंद, अशा नऊ प्रकरणांचे अन्वय अथोसद्द विवर. १- ८-८ हरिमिडे स्तोत्र--आचायं कृत वेदांताचें विवेचन.... किं, ०-४-० आत्माविचार--श्री परमहंस परित्राजक स्वामी सच्चिदानंद सरस्वती
कृत-बह्म, माया, आत्मा या संबंधाने सोपपात्तिक विवेचन किं. १-८-९ मार्केत ओरेलियस बादरशाहांची बोघवचन -
( ले. कृ अ. केळुसकर) ... न कि. रु. १-०-० मनोबलास--( ले, अ. ज.) यांत वेदान्तपर विवेचन आहे. ,, १-०-०
विक्रीस तयार असलेले 'प्रथ
शास्त्राय विषय.
अथेक्षात्र-अथशाख्रासंबंधानें सोपपात्तक विवेचन .... ०-८-० आरोग्यशास्त्र-[ठे.डा.घधुरंधर ] आरोग्यरक्षणाची माहिती १-४-० अनस्पतिविचार--[ळे.प्ोफेसर र.वि.दामळे] वनस्पतींच्या
शुणघर्मासंबंधाने सोपपत्तिक माहिती व विवेचन. बॉटनीचा अभ्यास्र करणारांस फारच उपयागी असा हाप्रंथ आहे...» १--०-०
वर्कथाद -[लि,गो,रा, ओक] “धी लॉज ऑफं डिस्कसिव्ह
थाट * थं द्दे मराठी इपांतर सुलभ मराठी भार्षेत केलें आहे.... १-०-«% भारतीयजञ्योतिगोणेत -[ ले.-श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ]
पोर्बात्य आणि पाविप्रात्य ज्योतिषशाक्नवेत्ते यांच्या ज्योतिष
प्रंथांट्या आधार स्रोपपत्तिक विवेथन. ६ परोगेरांसह. .., २९-०-०
मानसोपचार शास्त्र व पद्धाति-(डॉ.गणपुळे) ह्यांत, मानसो- पचारशासत्र व पद्धती यासंबंधानें सा'चेत्र माहिती, ४-०-० विचाररत्नाकर-(लेखक वा. न. उपाध्ये) लॉड बकन साहेबांचे निजंध व संस्कृत सुभाषिते ह्यांचा संग्रह, २-८-० दघदुभर्ते-[ दुध दुभतें यासंबंधाने उपयुक्तमादविती] ..... ०-४-० बनस्पतिवणेन-[वनस्पतीच्या गुणदोषासंबंधानें माहिती ]०-४-० विषनिदान व चिकित्सा- ले, म.भि, विंश्ले ]आयंवैद्यक
व इंप्रजी बेद्यक सवे प्रकारच्या विषांधी माहिती व उपचार. ... ०-८-० डोमिओपाथिक गाइड-मटोरयामोडकाप्रमारणे द्वोमोपाथी- संबंधाने सर्व ओषधांची सोपपत्तिक माहिती. ... ..» ०७-८-० श्रुरोपमध्यें कायेकारण वादाचा उदय व प्रभाव-- [ ळे: परचुरे ] देक्कनव्हनांक्यूळर सोसखायर्टानें पसंत केळेळा प्रय, १-०-०
4५६ दामोदर सांवळाराम आणि मंडळी ठाकुरदार मु. न॑. २
हललयययाकयकायककककयककयलकटयककयककयाणानानानोकककसकसससाकापनोणीशकक्यपॅशॉशिऑॅॉसि१ॅ१ॅ१0१ॅ१ॅ॑ॅ१0१ॅ?”ॅ१ॅ”२१ॅ१?॑१िॅ१?0?१ॅ१िॅ१॑ि१?0१?१0ीणाणणणाणा00णणण?णणी0ीणी?0ी च कटल्न्ळ-
मनोरंजक कादंबऱ्या व नाटके.
कालिकामू्ति---अथवा कनोटकांतीळ शाक्तांर्चे बंड, भू्तादि कल्पना व देवीस मनुष्यांचे बळी देण्याचे प्रकार, इत्यादि प्रसंगाचे चित्र अत्यंत मनोरंजक रीतीनें यांत दाखविले आहे. ऱ्य ९. किं. रु. ३- ०-० ग्रवालट्ठीप--[ पूर्वार्ध व उत्तरार्ध मिळून संपूण कादंबरी ] यांत राजकीय उलाढाली व कारस्थानी पुरुषांची अमानुष कार- स्थाने व सत्याचा जय इ. सुद्याचें बोधपर चित्र वठविलें आहे, दोन भाग. एकत्र बांवले आहेत. 2 कि. रु. ९-८-« इंद्रभुवन गुहा--अथवा विलासपूरची राठी लीला-सचित्र नवी मनोरंजक कादंबरी ( दोन भाग एकत्र नवी आवृत्ति) १-८-०% अधःपात-(चांगल्याचा चांगला व वाईटाचा वाईट परिणाम) परोपकार व ओदारयाी कृत्ये यशस्वी कशीं होतात याचें अत्यंत बोधपर व मनोहर चित्र (आवृत्ति संपला) किं. र.२- ८-० विलासमांदेर--(अथवा दुराम्रही राज्यकते बोधपर कादंबरी) हेटरे राज्यकत्यांकहून राजनिष्ठ माणसाचा छळ केल्याने कसा अनिष्ठ परिणाम होतो, यार्चे मनोहर चित्र.कि. रु. २-८-« बंधुद्देष---(अथवा व अपकाराची फेड उपकारानें.) उदात्त विचाराचें उपदेशपर चित्र ह्यांत आहे, किं. रु, ९-८-« विश्वनाथ%--अथवा एका टक्ष्मीपुत्राचा अज्ञातवास भड्वात भवस्थेंत जगांतील अनेक प्रसंगा्थी कर्णे झगडावे लागलें, त्याचें फारच मनोरंजक व बोधपर कथानक यांत आहे. या कादंबरीचे ६ भाग असून ते एकत्र बांघले आहेत. भोठ्या आकाराची पृष्ट संख्या १००० वर आहे. आद्रातत संपली. प्रति थोड्याच आहेत, किंमत रु.... ६-०-० क्लापाविमोचन-अथवा आअतिमानुष्य सामथ्यीचा अनिष्ट परिणाम, समाज व व्यवहार याचें बोधपर थित्र किं. रु. १-०-०
रहस्यभेद-[अथवा निस्सीम पतिप्रेम आणि अढळ राजनिष्ठा]
ही कादंबरी अत्यंत रद्दस्यमय व बाधपर आहे. किं. र. ९-०-«
विक्रोस तयार असलेले ग्रंथ बफ
आ 0 0 य य म दन दीर नननळळा नन म
घालीवहान श्लक-( ळे. गा. ना, दातार. ) ऐतिहासिक, बोधप्रद व मनोरंजक कादंबरी .... २-८--० नुरज हान आणि जहांगीर-ऐेतिह्वासिक कथानक चित्रांसद्द १-०--० ये उपासक माठती-एक मनोरंजक व गोड कथानक ०-८--०
कथा म़करंद--[ उपदेशपर ४ गोष्टी] .... हेनटॅर देवी सत्यभामा--(अथवा गुजरातेत पेशवाईची अखेर) १-०--० तरुण रजपूत सरदार--एऐतिहासिक कादंबरी .... ०-१२-० हिरकवलय--बंगाळी कादंबरॉर्चे रमणीय कथानक, .... ०-८--० अनडलमोहिनी--(ळे.छृष्णानुज) वंग कादंबरराचें रुपांतर ०-१ २--० वेणीपुरचा हिंमतबहाद्दर---( ऐतिह्यासिक कादंबरी ).... ०-८-० प्रेमनिधान-( ले.वा.ब. दाते ) सुंदर मनोरंजक कादंबरी १-०--० विश्वासराव सगुणा नाटक--[ प्रोज नाटक] .... ०-८-० स्वामी चिदानंद --[प्रोज नाटक,ठेखक देशभक्त]सचःस्थि-
तीला अनुसरून श्वदेशोत्कर्षार्थे विनेचन ... ... ०७-६-० झरक्षीप्रभाव-रेतिद्दासिक प्रसंगास धरून एका शूर क्नीर्चे चित्र ०-८-७ शोपगडमाणि--आथबा ग्वाल्हेर किळा व मराठे, पेशवे
शिंदे यांचा संक्षितत इतिहास, ... ... नि ळा थोरे माधवराव पेश्वे--[प्रोज, नाटक ले. कै. कौ्तने] ०-० रत्नावली--[ संगीत, ळे. वाखुदेव ना, डोंगरेकृत ] .... ०-८-७ अहाशिवाजी-(ळे.टिपणीस) चार अंकी सचित्र संगीत नाटक१-४-« आक्यानिराद्या--[ टिपणीसकृत संगीत नाटक ] .... १-४-०५ राजरंजन---[टिपणीसकृत सं. चार अंकी नाटक] .... १-४-० महाराष्ट्राचा अरुणोद्य--( छे. हृडकर ) शिवरायाच्या
ऐतिह्यासिक काढास अनुसरून लिहिलळेळे कथानक ०-१ २-०
सुक्चील मनोरमा--[ संगीत नाटक ] ... . ०--४-० जञयद्रथाविडंबन--[ संगीत नाटक ळे. हिराबाई पेडणेकर] ०-<८--«
दामोदर सांवळाराम आणि मंडळी ठाकुरदांर य. न. २
इतिहास ब चरित्रे
( श्रा. गो. स. सरंदेसाइकृत. )
सुसलमानी रियासत-(भाग १ ला-आवृति दुसरी -यांत मुस> ळमाटी कारकीदींतील अवल पासूनसन १५२६ पयंतची सविस्तर इकीकत आला आहे... ५... कि. ३-०८० अराडी रियासत-_( पूर्वांध )--यांत प्राक्कालीन राज्याच्या आरदंभापासुन सन १७०७ पर्यंतची भराठी अमदानीची साम्र व स्रोपपतिक ऐतिहासीक माहिती आहे. (आावात्ते संपली.) . ४-०-« मराठी रियासत, मध्यविभाग-भाग- १ ला-यांत सन १७०७ पासुन १७४० पर्यंतची म्हणजे छत्रपति शाहू, पेशवे बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांची संपूर्ण हकीकत आहे. किं. ३-०-० सदर -- भाग २ रा-सन १७४० पासून १७६२ पर्यंत छत्रपाति शाहू, पेशवा बाळाजी बाजीराव यांची संपूर्ण हकीकत. किं. रु. ३-०-० खखद्र -- भाग ३ रा-पानिपत प्रकरण-सन १७५० ते १७६२ पर्येत्थी संपूर्ण हकीकत, ... १ किं. रु. २-८-« सदृर -- भाग ४ था- सन १७६१ ते १७५४ पयंत माधवराव ये्वे यांची संपूर्ण हकीकत, ... «> रकि.रु. ३-०-० झिटिका रियासत--( पूर्वाध ) यांत ब्रिटीश साम्राटाचा आरंभापासुन सन १७६०पर्यंतचा संपूर्म इतिहास आहे, किं. रु. ३-<-० ळाडे मेकाळे-( ठे. ना. ल. फडके. ) भरपूर भाहिती व सोपप- त्तिक विवेचनयांसह. ०. »०», ,. _ कि. रु. १-<-« झन्ट स्टुअटं एल्फिन्स्टन यांचे चरित्र-( पूर्वार्ध) अले इळाड्याच इतिहासप्रासविद्ध गव्हनर यांचा कारकीदंर्कि, र. १-०-« स्वजिय आणि त्यांचे अस्तत्व--( के. वा. ल. बिजेकृत ) यांत क्षत्रियोची उत्पत्ति व अस्तित्व यासंबंधाने साधार व सप्रमाण विवेचन व सोपातिक माहिती आहे..( कागदी पुठ्ठा ) किं. रु. २-०-- शोमत सयाजीराच महाराज गायकवाड यांचं चारित्र ,, ०-८-% आ. संपतराव गायकवाड यांचें ( चारत्र ) ,८. » ०-८-«७ खराठा कुळांचा हति हास,--भामग १ ला (जाधव घराणें)
00160) ३03) रवे ./ १२८१ रत. ३) उधर 10
“इंदुप्रकाश छापखाना:
( स्थापना सन १८६१ इसवी
ठिकाणा-- ३८८ गिरगांवरोड, ठाकुरदार, ग्रुंबड नं. २,
(9
डो
-- फाघागीप तण णा बट
र, ६७ पधाप्रवी मुंबई शहरांत कै. न्या. मू. रानढे, न्या. तेळेंग आणि ६) वेग्णुशात्री पंडित यांच्या प्रोत्साहनाने स्थापन झाळिला हा छापखाना असून ४ ॥ा छापखान्यांत, इंग्रजी, मराठी, संस्कृत, गुजराती, हिंदी, इत्यादि सर्वे प्रका ४७७ रवी कासे सुबक, वेळेवर आणि अर्त्यंत किफायत भावांत छापून दिलीं जातात.
टाईफ फाडरी -
$ ६ ४ छा खान्यांस तारली अपून तील इंप्रेयी, मराठी आणि गुजराती टाइप, ४ तर्सेव बॉडरो, कोरेशन, क्ाडस् , लेडल इत्यादि छापखान्यास उपयागीं अर शर सादित्य तयार करू जातं. इंदुप्रकाश छापखान्यांत जरूरीचे काम कित शु तांतष्ीरने च वेळेवर कचू्न दिळे जाले यार्सयबंभाले यैथीळ म्यानिविपळ स्कूल्स र कमेटांचे सक्रेटरा २" पासरबिळेके एष” या खार्ली देत अहोत, बेडे जे श्र
ळे ह
य
(मुंब£ म्युनिसिपल स्कूल्स कमिटाचे सेक्रेटरीचे पत्र.) र
5ट्प0०0.-59 €09501"7002'5 (५5७८ 13०00770८१ 2407 5ळछी570८/' 1927 दट [ ॥०४९ शा€5 [1९4502 3१ एप ३3१२८ट्र् ला ाल्टठावे पा ” 9 (70. 5९020 0 दावि तीटवपाठा १ 2 ७69 याताते णातणयाठा २ 0पाा. ७१ र्जा १ ४११॥१४१*५८ 1101000 ०0. 0९71510058 0 ् र ध्ला0० इष्य् पणात प प झाले ल. एरवात ट्या ध विट 2००प 38. ए0पष्कात ७32९05 ७2७ €इस्टपाटते छाप 3 धू ५1० (112 0 (722 ७४८९03 ७% 'कर्ाः 12., 9. राते, कि $ ळूपांलॉठा स हा8 पकप 3450 8९55 ठिग्या04१ / 12 ऱिणूणालाला 685९007९58 ९०९४ हा९०णवशढपा21( 101 ("५ 7 7'ग0९ातं तळा हत कठफप पा ९०0१७01010 “11 १८.३७ 11) (1708
रं
म्च््ा
न १. [. ४!९0१0011! र्र
ट्र
2९५"९७७॥४, 5०0०158 (०१1६५८, १४0३१ * ४2. समया म्य परत्र न्य इ०७५० ०५ ३०८” “ यप!